मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर आता तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिसणार आहेत. जिगिषा अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्था एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. याच महिन्यात हे […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांचा समावेश असणाऱ्या नियम २९३ अन्वयेचे दोन प्रस्ताव सभागृहात चर्चेला आले असता केवळ एक मंत्री उपस्थित असल्यानं त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला, त्यावर सत्तारूढ सदस्यांनी पाठिंबा देत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती बाबत जोरदार आक्षेप नोंदवले यामुळे सभागृहाचे कामकाज आधीदहा मिनिटांसाठी आणि […]Read More
नांदेड, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील पारंपरिक शेती पद्धतीत आता कालानुरुप बदल होत आहेत. राज्यातील प्रयोगशील उत्साही शेतकरी आता परदेशांतील पिके घेऊन अधिक कमाई करू लागले आहेत. नांदेडमधील भोसी गावात एका तरूण शेतकऱ्याने माळरानावर दहा एकर मध्ये देश, विदेशातील फळांची बाग फुलवली आहे. यंदा प्रथमच विदेशातील झाडांना बहर आला आहे. तर आंबे बाजारात […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या युवकांमध्ये हवामान बदलाविषयी व्यापक जनजागृती करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसीत करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलकडून ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’साठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. ब्रिटिश कौन्सिल आणि एचएसबीसी यांच्या अर्थ सहाय्याने मुंबई विद्यापीठात क्लायमेट स्कील प्रोग्राम राबविला जाणार आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून ब्राझील, […]Read More
नवी दिल्ली, दि.19 : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा 100% टक्के वापर शक्य होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केले.विज्ञान भवन येथे आज राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी राणे बोलत होते. याबैठकीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री […]Read More
मुंबई, दि. १९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर मध्ये झालेल्या घटनेत ती पूर्वनियोजित होती हेच दिसून आलं , औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्यावर कोणतीही धार्मिक भावना भडकवणारे लिखाण नव्हतं असं स्पष्ट करीत पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कबरीतून शोधून काढून कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर […]Read More
२२ मार्चपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची सुरुवात होणार आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी BCCIनं मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे 18वे पर्व चाहत्यांसाठीही खास बनवण्यासाठी सर्व 13 ठिकाणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. पहिला सोहळा कोलकाता […]Read More
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. त्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मूळ गावी गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेRead More
नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी पहाटे पृथ्वीवर परतले. नऊ महिन्यांच्या काळात त्यांनी तिथे काय केले याबाबत नासाने माहिती दिली आहे.विल्यम्स आणि विल्मोर ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले. ८ दिवसांची मोहिम अनपेक्षित तांत्रिक बिघाडांमुळे नऊ महिने लांबली. परंतु वाढलेल्या वेळेनंतरही सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र […]Read More
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी पहाटे पृथ्वीवर परतले. मात्र, इतके महिने राहून त्यांना मिळणारा भत्ता हा अगदीच कमी आहे. त्यांच्या अंतराळातील राहणीमानासाठी प्रतिदिन 347 रुपये (4 डॉलर्स) अतिरिक्त वैयक्तिक भत्ता मिळेल. याचा अर्थ, त्यांच्या या 287 दिवसांच्या अंतराळ मुक्कामासाठी दोघांनाही प्रत्येकी 1,148 डॉलर्स (अंदाजे 1 लाख रुपये) जास्त मिळणार आहे. सुनीता विल्यम्स आणि […]Read More