मुंबई, दि. 13दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल […]Read More
पाटना (बिहार) दि १३ :– तब्बल ७ स्पर्धा विक्रमाची नोंद करीत ७ व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचे शतक झळकावले. ४१ सुवर्णांसह एकूण १०१ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. वेटलिफ्टिंग पाठोपाठ ॲथलेटिक्समध्येही स्पर्धा विक्रमाला गवसणी घालत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी खेलो इंडिया स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले आहे. स्पर्धेच्या ९ व्या दिवशी […]Read More
खेड (जामगे ) दि १३–श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई मंदिर, खेड (जामगे) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे. या धार्मिक उत्सवाच्या अनुषंगाने, काल लोकनेते मा. रामदासभाई कदम नाट्यगृह येथे “थेट तुमच्या घरातून” या विनोदी नाटकाचा ५० वा सुवर्ण प्रयोग संपन्न झाला.या विशेष प्रयोगाला रामदासभाई कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम […]Read More
नवी दिल्ली, १३ : भारतीयांसाठी चिप-आधारित बायोमेट्रिक ई-पासपोर्ट सादर करण्यात आले आहे. या नवीन सुविधेसह भारत आता अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि यूके सारख्या १२० हून अधिक देशांच्या यादीत सामील झाला आहे. जिथे हे तंत्रज्ञान आधीच वापरले जात आहे. ई-पासपोर्टमुळे इमिग्रेशन प्रक्रिया जलद आणि संपर्करहित होणार असून ओळखीची फसवणूकदेखील रोखण्यास मदत होईल. पासपोर्ट सेवा कार्यक्रम […]Read More
अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 6 जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली […]Read More
यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. पुणे : 94.81 टक्केनागपूर : 90.78 टक्केसंभाजीनगर : 92.82 टक्केमुंबई : 95.84 टक्केकोल्हापूर : 96.78 […]Read More
पुणे दि १३– पुण्यातील कोथरूड, सिंहगड रस्ता आणि वारजे परिसरात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट झाली असून, उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामानाचा अंदाज: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुणे आणि आसपासच्या भागांमध्ये १६ मेपर्यंत हलका पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे दैनंदिन तापमान […]Read More
जालना दि १३– जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी, कुंभारी, लिंगेवाडी, बेलोरा यासह आसपासच्या गावात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पावसाचा जोर इतका होता की छोटे-मोठे ओढे खळखळून वाहायला लागलेत. यामुळे रस्त्याच्यावरून ओढ्यांचे पाणी वाहत असल्याने नागरिकांची ये – जा करायला प्रचंड गैरसोय होतेय. दरम्यान, जालना जिल्ह्यात मागील 3 […]Read More
चंद्रपूर दि १३:– राज्यातील प्रादेशिक आणि राखीव जंगलांमध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मचाण वन्यजीव गणना केली जाते. हजारोच्या संख्येत वन्यजीव प्रेमी खास तयार केलेल्या पाणवठ्याजवळील उंच मचाणीवर बसून रात्रभर वन्यजीव आणि पक्षी यांचे मनसोक्त दर्शन घेतात. निसर्गानुभव या नावाने वनविभागाच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला जातो. यासाठी आदल्या संध्याकाळी या सर्व वन्यजीवप्रेमींना त्यांच्या नियोजित मचाणीवर […]Read More
मुंबई, दि. 13अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारच्यावतीने चालवली जाते. मात्र, एवढे असून महाराष्ट्र राज्य लॉटरीला लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही लॉटरी इतर राज्यांच्या लॉटरीच्या तुलनेत मागे पडली आहे. त्यासाठी राज्य लॉटरीने स्वतःची ऑनलाईन लॉटरी सुरू करावी, परराज्यातील लॉटरीवर नियंत्रण ठेवावे आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य लॉटरीची जाहिरात राज्य सरकारने […]Read More