कराची: (१३ मे) : पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात हिंदू महिला कशिश चौधरीची (वय २५ ) सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे. चगाई जिल्ह्यातील नोशकी या दुर्गम शहरातील रहिवासी असलेल्या कशिशने बलुचिस्तान लोकसेवा आयोग (बीपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. सोमवारी, कशिशने तिचे वडील गिरधारी लाल यांच्यासह क्वेटा येथे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज […]Read More
मुंबई, दि. १३ : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी गूगल आपल्या विविध प्लॅटफॉर्मवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित नवीन सुरक्षा फीचर आणत आहे. आता गूगलने क्रोम ब्राउझरमध्ये (Google Chrome Browser) खास नवीन फीचर उपलब्ध केले आहे.गुगलने क्रोममध्ये ऑन-डिव्हाइस जेमिनी नॅनो मॉडेल (Gemini Nano Model) उपलब्ध केले आहे, जेणेकरून ऑनलाइन फसवणूक ओळखता येईल. फसवणूक करणारे युजर्सना […]Read More
मुंबई, दि. 13बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई जिल्हा बँक ५ लाखापर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी केली आहे. आज मुंबई बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयात बार्टीद्वारे प्रशिक्षण घेऊन (आयआयटी) (एनआयटी) मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून […]Read More
मुंबई, दि. १३ :– निवडणूक यादी निर्दोष व अद्ययावत ठेवण्याच्या प्रयत्नांतर्गत, भारत निवडणूक आयोगाने (ECI) जवळपास 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकसारख्या मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांकांचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला आहे. 2005 पासून वेगवेगळ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) वापरलेल्या एकसारख्या मालिकेमुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता आणि खरे मतदार एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांसह नोंदवले गेले होते. […]Read More
मुंबई, दि.13भाजपा ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना यांच्या वतीने वाहतूक गड या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे भव्य उद्घाटन कुर्ला येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या सोहळात वाहन चालकांच्या न्यायासाठी आणि सरकारसोबत थेट संवादासाठी कार्यालय मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त […]Read More
मुंबई दि १३ :– महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतरित करून उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाने तयार केलेल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या धोरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण, संस्थेतील पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये थेट उमेदवारी प्रशिक्षण आणि […]Read More
मुंबई दि १३– रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकेत […]Read More
मुंबई दि १३– नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी तसेच टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड) चा उत्पादन व वापर धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी […]Read More
मुंबई, दि.13ठाणे येथील केव्हीला परिसरात अवकाळी पावसामुळे नाल्यात पाणी तुंबून ते आसपासच्या सोसायटीत शिरून रहिवाशांचे हाल झाल्याचे चित्र बुधवारी दिवसभरात दिसून आले. के व्हीला या रस्त्याखालून जाणारा नाला रुंद करण्यात आला असला तरी याच नाल्यावर स्लॅब टाकून के-व्हीला ते पंचगंगादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी नाल्यात बांबू लावण्यात आल्यामुळे नाल्यातील कचरा अडकून […]Read More