मुंबई, दि 29 मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यामध्ये अशी एक बाब समोर आली आहे की, खाजगी जागेवरील जी झाडे आहेत त्यांची छाटणी पालिका करीत नाही. ही झाडे खाजगी जागेवर जरी असली तरी त्याच्या फांद्या रस्त्यावर असतात व त्या कोसळून अपघात होतात. या झाडांची छाटणी करण्यासाठी पालिका सदर खाजगी जागा मालकाकडून अथवा […]Read More
मुंबई, दि 29कुटुंबातील आपला जीवाभावाचा माणूस निघून गेल्यानंतर, ज्या कुटुंबानी सामाजिक भान जागृत ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात नवीन ज्योत प्रज्वलित झाली असून, नव्याने जीवनदान मिळाले आहे. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले.मुंबईतील सायन रुग्णालयातील ZTCC या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात अवयव दान […]Read More
मुंबई, दि 29 – पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचा खातमा करण्यासाठी सिंदुर ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचा अभिमान आणि अभिनंदन व्यक्त करण्यासाठी,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत येत्या 29 मे रोजी सकाळी 11.30 वाजता चैत्यभुमी ते इंदुमिल अशी भारत जिंदाबाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.चैत्यभूमी येथे […]Read More
मुंबई दि २९– महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि २9) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते. Governor pays tributes to Maharana Pratap on birth anniversaryRead More
मुंबई, दि 29 यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजीच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे, मान्सूननं महाराष्ट्राच्या काही भाग व्यापला आहे. केरळमध्ये देखील यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार […]Read More
मुंबई, दि. २८ :–ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथील इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीकडे असलेल्या सुमारे ८९९४.६८ एकर सरकारी जमिनीचे वर्ग दोन मध्ये रूपांतर करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. या जमिनीवर बांधकाम करताना नागरिकांना कंपनीकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागू नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इस्टेट […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ : समुद्री सुरुंग नष्ट करणाऱ्या 12 स्वदेशी माईन काऊंटर मेजर वेसल्स (MCMV) लवकरच नौदलाच्या ताफ्यात येणार आहेत. ४४, ००० कोटी रुपयांच्या खर्चातून या माईन काऊंटर वेसल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या वेसल्स आता समुद्रात शत्रूने पेरलेले सुरुंग शोधून त्यांना नष्ट करण्याचे काम या नौका बजावणार आहेत. या महत्वाकाक्षी योजनेला संरक्षण मंत्री […]Read More
मुंबई, दि 28म्हाडाच्या सेस व पुनर्रचित इमारतीच्या पुनर्विकासाबाबत नागरिक व भाडेकरूंच्या समस्या सोडविण्यासाठी म्हाडा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता, शिवदर्शन इमारत तेले गल्ली,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे कॅबिनेट मंत्री, भाजपचे मुंबई अध्यक्षआमदार आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष […]Read More
मुंबई, दि. २८ : ऑपरेशन सिंदूर’वर टीकात्मक पोस्ट केल्यामुळे अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, विद्यार्थिनीने तिच्या याचिकेत कॉलेजमधून तिला निलंबित करण्याच्या कारवाईला “मनमानी आणि बेकायदेशीर” ठरवले आहे. अटकेनंतर विद्यार्थिनी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होती. पुण्यातील सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ : पंजाबचे रहीवासी असलेले हुशनप्रीत सिंग (संगरूर), जसपाल सिंग (एसबीएस नगर) आणि अमृतपाल सिंग (होशियारपूर), हे तीन तरुण ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी इराणमार्गे प्रवास करत असताना बेपत्ता झाले आहेत. एका एजंटने बेकायदेशीर मार्गाने ऑस्ट्रेलियाला पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. १ मे रोजी ते तेहरानमध्ये पोहोचले, परंतु काही तासांतच त्यांचा संपर्क तुटला. त्यांच्या कुटुंबीयांनी दावा […]Read More