mmcnews mmcnews

राजकीय

बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणाच्या आत चाव्या

मुंबई, दि. २९–बीडिडी चाळीतील रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आत दिल्या जातील असे म्हाडातर्फे आज जाहीर करण्यात आले. उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रहिवाशांसमोर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी ही माहिती दिली. वरळी बीडिडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रहिवाशांची नव्या घरांचा उंच टाँवर उभा राहिला असून रहिवाशांचे […]Read More

राजकीय

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी दौरा यशस्वी

मुंबई, दि 29महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज वडाळा दादर परिसरामध्ये ठीक ठिकाणी आपलं पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वडाळा स्टेशन येथील वाहतूक कोंडी, शहर टॅक्सीचा गैरवापर, अनधिकृत पार्किंग तसेच इतर विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या या समस्यांवर त्वरित समाधान करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी […]Read More

राजकीय

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखल

फ्रीटाउन, सिएरा लिओन दि २९ —धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद खपवून घेणार नाहीत. दहशतवादाविरोधात भारताच्या पूर्णपणे पाठिशी आहोत, असे आश्वासन सिएरा लिओनचे उपसंरक्षण मंत्री निवृत्त कर्नल मोअना ब्रिमा यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सदस्य असलेल्या सिएरा लिओनने भारताला दिलेला पाठिंबा […]Read More

राजकीय

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

मुंबई, दि 29पाकपुरस्कृत आतंकवादाचा खातमा करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला असून त्यानुसार सिन्दुर ऑपरेशन द्वारे पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करून अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आता त्याच निर्धाराने पाकव्याप्त काश्मीर भारताने आपल्या ताब्यात घ्यावा.पाकव्याप्त काश्मीर मूळ भारताचा अविभाज्य भाग आहे.त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घ्यावाच असे […]Read More

महानगर

एमएमआरडीएने सुरू केले ऑनलाईन आरटीएस पोर्टल

मुंबई दि २९ –पारदर्शक आणि नागरिकांना प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) नव्या ‘सेवा हक्क पोर्टल’ (आरटीएस पोर्टल) सुरू करण्यात आले आहे. या एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना महत्त्वाच्या १५ नागरी सेवांचा सुलभ ॲक्सेस प्राप्त होईल. सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे […]Read More

राजकीय

आमच्याकडे विलिनीकरणाबाबत प्रस्तावच नाही – सुनिल तटकरे

मुंबई, दि 29- राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरुर पक्षात स्वागत आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दाच नाही. आमच्याकडे प्रस्तावच नाही किंवा कशातच नाही आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या […]Read More

राजकीय

निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील मतदार अधिकार्‍यांचे प्रशिक्षण सुरु

मुंबई, दि. २९ :– भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे आज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पर्यवेक्षकांसाठीच्या आठव्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु झाले. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमातील छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BLO, BLO पर्यवेक्षक आणि […]Read More

बिझनेस

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती

मुंबई, दि. २९ :– महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांपैकी तब्बल 40 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

ट्रेण्डिंग

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठीएनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई, दि. २९ :– राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क आहेत. मुंबई शहर व उपनगर मध्ये एनडीआरएफची तीन पथके, पालघर मध्ये एक, नागपूर येथे दोन पथके तैनात आहेत. तर पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात असल्याची माहिती […]Read More

राजकीय

श्रीक्षेत्र चौंडी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास

चौंडी दि २९– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजीच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजाहितदक्षता, आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचे त्यांनी केलेले पुन:निर्माण आणि 18 व्या शतकातील त्यांचे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे […]Read More