चंद्रपूर दि ३०:- चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्रातील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या संचात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री तांत्रिक कारणामुळे कोसळल्याची घटना घडली. या अपघातामुळे तिसऱ्या संचातून सध्या वीजनिर्मिती बंद आहे,तर चौथा संच आधीपासूनच वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे थांबलेला आहे, अशी माहिती महाऔष्णिक केंद्राने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र कार्यक्षमता उत्कृष्ट ठेवतानाच सुरक्षिततेकडेही विशेष […]Read More
मुंबई, दि २९मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारने जर दोन दिवसात मनावर घेत आरक्षण दिले नाही तर पाणी पिण्याचे सोडणार असे सांगत सरकारला दोन दिवसाची मुदत दिली. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, दोन दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा. आडमुठेपणाची भूमिका सरकारने घेऊ […]Read More
मुंबई, दि 2९ मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते आझाद मैदान परिसरात दाखल झालेले असताना, मूलभूत सुविधा न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानाजवळील सुलभ शौचालयात आंदोलनकर्त्यांकडून बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचे चित्र दिसत होते. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलभ शौचालयाचा मालक गुप्ता नावाचा व्यक्ती आंदोलनकर्त्यांना “पैसे दिल्याशिवाय शौचालय वापरू देता येणार नाही” असा दादागिरीचा […]Read More
महाबळेश्वर, दि २९ ~ खाजगी उद्योग क्षेत्रातील कंपनी आणि शिक्षण क्षेत्रातील स्वायत्त विद्यापीठे आदी सर्व खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण धोरण लागू करावे.खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे या मागणी साठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय […]Read More
मुंबई: दि २९ मुस्लिम समाजाला शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुस्लीम समाजाने प्रतिकात्मक राजकारणाच्या मर्यादा ओलांडून मुख्य प्रवाहात प्रभाव निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी व्यक्त केले. मुस्लीम समाजाकडे सर्व पक्षांनी संघटित मतपेढी म्हणून पाहिले. मात्र, समाजाची प्रगती आणि सुरक्षितता याकडे सर्वच प्रस्थापित […]Read More
मुंबई, दि. २९ : Hisense कंपनीने भारतात त्यांची नवीन UX ULED RGB Mini-LED TV सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज 100 इंच आणि 116 इंच अशा दोन मोठ्या स्क्रीन साईजमध्ये उपलब्ध आहे. यातील सर्वात महागड्या 116 इंचाच्या मॉडेलची किंमत 29,99,999 रुपये आहे. या सर्वात महागड्या टीव्हीच्या किमतीत तुम्ही दोन महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही (SUV) खरेदी करू […]Read More
पुणे, दि. २९ महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सुमारे ७० एकर जागेवर पिंपरी-चिंचवड शहरात आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे, भारतीय व्यवस्थापन संस्थेची (आयआयएम) स्थापना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी येथे आयआयएम कॅम्पससाठी जागेला मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्यात लवकरच भारतीय […]Read More
मुंबई, दि. २९ : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा लवकरच BCCI च्या फिटनेस चाचणीस सामोरा जाणार आहे. ही चाचणी म्हणजेच ‘ब्राँको टेस्ट’ १३ सप्टेंबर २०२५ रोजी बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) येथे घेण्यात येणार आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची निवड होणार की नाही, हे या चाचणीच्या निकालावर अवलंबून असेल. ‘ब्राँको […]Read More
मुंबई, दि. २९ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानावर त्यांनी निर्णायक आंदोलनाची सुरुवात केली आहे. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू झाले असून, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, “मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांना […]Read More
पंतप्रधान मोदी शुक्रवारी जपानच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आले. यादरम्यान त्यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचाच्या बैठकीला संबोधित केले. मोदी म्हणाले की जपान तंत्रज्ञानात एक पॉवरहाऊस आहे, तर भारत प्रतिभेचे पॉवरहाऊस आहे. केवळ तंत्रज्ञान आणि प्रतिभाच नेतृत्व करू शकतात. मोदी म्हणाले की भारत आणि जपानमध्ये सहकार्याच्या प्रचंड शक्यता आहेत. जपानने भारतात पुढील पाच वर्षांत […]Read More