नवी दिल्ली, दि. 24 : हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील पेटवाड या छोट्याशा गावात जन्मलेले न्या. सूर्यकांत लवकरच भारताचे ५३वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर जस्टिस सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील. ते ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत या पदावर कार्यरत […]Read More
मुंबई, दि. २४ : भारतीय जाहिरात क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे पीयूष पांडे (७०) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जाहिरात विश्वात शोककळा पसरली असून, एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पीयूष पांडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पीयूष पांडे यांनी ओगिल्वी इंडिया या आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्थेत […]Read More
मुंबई, दि. २४ : पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेले वाढवण बंदर हे देशातील सर्वाधिक नैसर्गिक खोली उपलब्ध असलेले बंदर आहे. वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या वाढवण बंदरासाठी समुद्रात भिंत बांधली जाणार आहे. ही भिंत देशातील सर्वाधीक लांबीची भिंत ठरणार आहे. वाढवण बंदर हे डहाणूजवळ बांधण्यात येत आहे. 12 किमी रेल्वे. 34 किमी […]Read More
मुंबई, दि. २४ : नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेती पध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजल पातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदल या संकटावर उपाय असून शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करते […]Read More
सातारा दि २४ – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पीएसआय गोपाल बदने यांना निलंबित करण्यात आले आहे. फरारी पीएसआय आणि दुसरा आरोपी बनकर याच्या अटकेसाठी पथकेदेखील रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी फलटणमधील एका हॉटेल मध्ये गळफास […]Read More
पुणे, दि २४: शनिवार वाडा येथील कथित नमाज प्रकरणाच्या निमित्ताने शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेले बेकायदेशीर आंदोलन व त्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ही पुणे शहराला दंगलीच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारी असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश […]Read More
मुंबई, दि २४शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक दीपक पवार यांच्या वतीने कुलाबा येथे बंजारा समाजातील भगिनींसाठी भव्य बंजारा दीपावली महोत्सवाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात दिवाळी फराळाचे आणि मिठाईचे वाटप तसेच महिलांसोबत फटाक्यांची आतिषबाजी करून दीपावली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बंजारा महिलांनी नृत्य आणि गाणे सादर करून उपस्थित […]Read More
नागपूर, दि. २४ : भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ते म्हणाले, ग्रूपवर त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली जाते. नकारात्मक […]Read More
ठाणे दि २४ : महिला विकास परिवाराने गेली सात वर्षे महिला बचत गटांतील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्रे चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला आहे. यंदा दिवाळीच्या पाच दिवसांत आठ स्टॉलवर तब्बल १५ लाखांची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेलेले […]Read More
पुणे, दि २४भारतात ‘गोहत्या बंदी’ कायद्याची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली असुन, उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा (The U.P. Prevention of Cow Slaughter Act) हा १९५४-५५ मध्ये देशात व राज्यात काँग्रेस शासीत सरकारच्या काळात लागू झाला असल्याचे विधान काँग्रेस नेते व वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. &Read More