mmcnews mmcnews

देश विदेश

पहिल्या काश्मीर टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकाचे पलायन

जम्मू-काश्मीर, दि. ४ : काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडियन हेवन प्रीमियर लीगचा (Indian Heaven Premier League) टी-20 स्पर्धेचा पार फजिती झाली आहे,. ढिसाळ व्यवस्थापन, प्रेक्षकांचा आणि प्रायोजकांचा थंडा प्रतिसाद, सोयी-सुविधांचा अभाव आदि कारणांमुळे अपयशी ठरलेल्या या स्पर्धेचे आयोजक खेळाडूंना हॉटेलमध्ये सोडून बिलही न देता पळून गेले. या गोंधळामुळे परदेशातून बोलावण्यात आलेले काही नामवंत क्रिकेटपटू हॉटेलमध्येच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अखेर सरकार करणार बिबट्यांची नसबंदी

मुंबई, दि. ४ : पुणे जिल्हा व परिसरात बिबट्यांनी हैदोस घातला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकरणी केंद्राकडे परवानगी मागण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणालेत. पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या […]Read More

शिक्षण

पहिली ते चौथी हिंदी सक्तीच्या निर्णयाला ९०% लोकांचा विरोध

मुंबई, दि. ४ : त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षात ९० टक्के लोकांचा पहिली ते चौथीच्या विद्यार्थांना हिंदी सक्तीला विरोध असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर केला जाणार आहे. हिंदी ही भाषा पाचवीनंतर असावी, मात्र त्यालाही पर्याय असावा, असे राज ठाकरेंनी सुचवल्याचे नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले. डॉ.नरेंद्र […]Read More

राजकीय

उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता

मुंबई, दि. ४ : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर दक्ष‍िण जोडणी करत 24.35 कि.मी.चा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता […]Read More

महानगर

काळाचौकी येथील श्रावण यशवंते चौक येथील बस स्टॉप झाला दारूचा

मुंबई, दि ४काळा चौकी येथील श्रावण यशवंते चौक या नाक्यावरील बस स्टॉप झाला दारूचा अड्डा झाला आहे. श्रावण यशवंतराव हा नाका पडत असल्याने या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणे वर्दळ असते. तसेच अनेक बेस्टचे प्रवासी या ठिकाणावरून बेस्ट क्रमांक 10, 45 आणि 49 ने दादर,महालक्ष्मी वडाळा, शिवडी, माजगाव या ठिकाणी जाण्यासाठी बस पकडत असतात. परंतु […]Read More

महानगर

परिवहन खात्याच्या सेवानिवृत्तांनी पूरग्रस्तांना दिली दीड लाखाची मदत. परिवहन मंत्री

मुंबई, दि ४महाराष्ट्रातील शेतकरी आणि स्थानिक नागरिक यांचे अतिवृष्टीमुळे अपरिमित नुकसान झाले आहे. ते भरून काढता येणे शक्य नाही पण एक सामाजिक जाणीवेतून कर्तव्य भावनेने मोटार वाहन विभाग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत दीड लाखाचा धनादेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मंत्रालय येथे जाऊन सुपूर्द केला.हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाईल.महाराष्ट्रात आलेल्या […]Read More

महानगर

कुलाबा येथील पुनर्विकास मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि ४कुलाबा येथील साबुसिद्दीक मार्ग येथील इमारत क्र. १, २ आणि ३ चा पुनर्विकास मार्गदर्शन मेळावा नुकताच जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्याला विधानसभा अध्यक्ष स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. भावपूर्ण विकास प्रकल्प घेणार अनेक वर्षापासून रखडलेला होता. त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांनी जी मेहनत घेतली होती […]Read More

पर्यावरण

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे अस्तित्वच धोक्यात

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे अस्तित्व आता धोक्यात आलं आहे. हजारो वर्षांत यावर्षी पहिल्यांदाच लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाली आहे. लोणार सरोवराच्या अति क्षारयुक्त पाण्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जिवंत मासे आढळले आहे. उल्कापाताच्या आघातातून तयार झालेले लोणार सरोवर हे जगातील तिसरं आणि खाऱ्या पाण्याचं एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्यात असलेल्या अतिक्षारांमुळे कुठलाच जीव […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भीमा कोरेगाव स्मारकाच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवा : राहुल डंबाळे

पुणे, दि ४: भीमा कोरेगाव विजयस्तंभ या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करावे या आंबेडकरी चळवळीच्या भावनेचा गैरफायदा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक समिती सातत्याने आंबेडकरी चळवळीची विकास आराखड्याच्या नावाखाली फसवणूक गेल्या काही वर्षांपासुन करत आहे. असाच प्रकार कालच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील झाला असल्याने यापुढे अशी कोणतीही कृती करू नये अशी विनंती राहुल डंबाळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी […]Read More

ऍग्रो

साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी ‘राधा’ या म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. केवळ ८३.८ सेमी म्हणजेच २ फूट ८ इंच उंचीची ही म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरली आहे. त्रिंबक बोराटे हे तिचे मालक आहेत. त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची […]Read More