mmc

बिझनेस

या फरार उद्योगपतीवर सेबीकडून १० वर्षांसाठी शेअर मार्केट बंदी

मुंबई,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या फसवणुकीबाबत  फरार उद्योगपती मेहुल चोक्सीवर कडक कारवाई केली आहे.काल जारी केलेल्या आदेशात सेबीने मेहुल चोक्सी यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये १० वर्षांसाठी व्यापार करण्यास बंदी घातली आहे. यासोबतच ५ कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चोक्सींना ४५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा […]Read More

ट्रेण्डिंग

विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख

नागपूर दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  विदर्भात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मत्सव्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘माफसू ‘यांनी त्या पद्धतीने कामाची दिशा ठरवून आराखडे तयार करावेत व मत्सव्यवसायाकडे बघावे ,अशी सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केली. विदर्भातील मत्स्यव्यवसाय विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या विषयाचा आढावा या […]Read More

महानगर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील […]Read More

पर्यावरण

मराठवाड्यात सर्वत्र पिकांसाठी उपयुक्त पाऊस…

औरंगाबाद, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून सर्वच जिल्ह्यात दिवस भर ठीक ठिकाणी पावसाची. रीप रिप सुरूच आहेUseful rain for crops everywhere in Marathwada … औरंगाबाद शहरासह Including Aurangabad city जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन चार दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. अनेक भागात कापूस, सोयाबीन व इतर पिके […]Read More

Featured

पिकांना ग्रासले गोगलगायीनी, शेतकरी त्रस्त…

बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीन सह अन्य पिकांना गोगलगायीनी मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे.Crops devoured by snails, farmers suffer … जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत, तर सोयाबीन सह इतरही पिकांना गोगलगाईच्या नुकसानीचा […]Read More

Featured

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिके पाण्याखाली

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसामुळे हाहाकार निर्माण झाला आहे. नांदेड जिल्ह्यातही कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही गावात पाणी शिरल्याने […]Read More

अर्थ

भांडवली बाजारात (Stock Market) ३ टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि. 09 (जितेश सावंत) : जागतिक बाजारातील मिळालेले सकारात्मक संकेत,FII च्या विक्रीतील घट, कमोडिटीची घसरण, कच्च्या तेलाच्या खाली आलेल्या किमती,वीकली एक्सपायरीच्या यामुळे गेला आठवडा बाजारासाठी चांगला राहिला. बाजार ३% वाढला.निफ्टी ५० ने १६,०००चा मनोवैज्ञानिक टप्पा ओलांडला. गुरुवारी एक महिन्यानंतर FII भारतीय बाजारात नेट बायर राहिले. परंतु रुपयातील घसरण ही गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे. रिझर्व्ह […]Read More

ऍग्रो

आषाढी एकादशी निमित्त भाजी मार्केटमध्ये शेंगा व रताळ्याची मोठी आवक

औरंगाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आषाढी एकादशी निमित्त  on the occasion of Ashadi Ekadashi … औरंगाबाद येथील जाधववाडी भाजी मंडी मध्ये शेंगा व रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. आषाढी एकादशीला सर्वच हिंदू धर्मीय उपास ठेवतात या उपासाला शेंगा , रताळे, बटाटे यांचे भाव इतर दिवस स्थिर राहतात मात्र तीन दिवसांमध्ये सध्या वाढलेले दिसत […]Read More

खान्देश

गोदावरी खोऱ्यातील वाया जाणारे पाणी सिंचनासाठी वळवा…

मुंबई, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच गोदावरी खोऱ्यातील वाया जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा.Diversion of wasted water from Godavari valley for irrigation … त्यासाठी आवश्यक असणारा निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. This has been stated by Chief Minister […]Read More

ऍग्रो

राहुरी कृषि विद्यापीठाचा आयआयटी कानपूर सोबत सामंजस्य करार

अहमदनगर, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, Mahatma Phule Agricultural School राहुरी आणि गंगानदी खोरे व्यवस्थापन अभ्यास केंद्र, आयआयटी कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शक तत्वे आणि धोरणे या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नवी दिल्ली येथे नुकतेच करण्यात आले होते.Agricultural University and IIT Kanpur या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र […]Read More