मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीला On Ashadhi Ekadashi मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले.The honor done on behalf of the state is like the worship […]Read More
ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानपरिषदेच्या कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघात 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदारयादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर आहे. जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी […]Read More
नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हावडाहून मुंबईला जाणारी अप मार्गावरील गाडी 18030 शालिमार एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आली असता नाशिक शालिमार एक्सप्रेसच्या मालवाहू बोगीला आग लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मोटरमन आणि स्टेशन मास्तरांच्या ही बाब लक्षात आणून दिली. यावेळी रेल्वे स्टेशन वरील आज नियंत्रण […]Read More
मुंबई, दि. 5 (जितेश सावंत): दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात ECB आणि यूएस फेडरल रिझर्व्ह द्वारे केलेल्या दर वाढीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता होती परंतु मजबूत तिमाही निकाल, FIIचे समर्थन, व रुपयातील स्थिरता यामुळे सलग तिसऱ्या आठवड्यात बाजारात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि बाजाराने तेजीची परंपरा सुरूच ठेवली. Dow closes 400 points […]Read More
नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या उपनद्यांचे जल अमृत व्हावे यासाठी नदी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. “चला जाणूया नदीला” या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश आहे. परंतु, नाशिकचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ‘आणि दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरणाऱ्या गोदावरी नदीचा मात्र नामोल्लेखही यात केलेला नाही. या प्रकारामुळे […]Read More
मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील प्रत्येक गावात पोहोचलेला भारत सरकारचा उपक्रम म्हणजे पोस्ट खाते. कुरिअरच्या जमान्यातही अद्ययावत राहत पोस्टाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. वर्षानुवर्षे भारतीय समाजमानामध्ये स्थान कमावलेल्या पोस्ट खात्यामध्ये यावर्षी आजवरची सर्वांत मोठी मेगा भरती होणार आहे. १० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. तब्बल ९८, ०८३ जागांसाठी […]Read More
मुंबई, दि.४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील प्रसिद्ध हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोनकर्त्याचा पोलीस शोध घेत आहे. A terrorist threat to the Haji Ali Dargah फोनवरील अज्ञात व्यक्तीने हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र […]Read More
मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सुमारे ३.५ अब्ज फुटबॉल चाहते आहेत. यापैकी ४५० दशलक्ष लोक लिओनेल मेस्सीला सोशल मीडियावर फॉलो करतात. या चाहत्या वर्गासाठी एक आनंदवार्ता नुकतीच जाहीर झाली आहे. मेस्सी हा केवळ खेळाडू न राहता या निर्णयाने लोकांच्या मनात खास जागा निर्माण करणार हे ह्या वृत्ताने निश्चित होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या सुत्रांनुसार बायज्यूसने […]Read More
दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान मोदी यांनी ५ जी सेवेची मुहूर्तमेढ केल्यानंतर खासगी क्षेत्रातील अग्रणी दूरसंचार कंपनीने यशाचा टप्पा गाठल्याची बातमी सध्या फिरते आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून भारती एअरटेल आहे. एअरटेलने नवीन युगाच्या ‘५ जी’ सेवेसाठी पहिल्या ३० दिवसांतच दहा लाख ग्राहकसंख्येचा विक्रमी टप्पा ओलंडला आहे. सध्या कंपनीने ठरावीक शहरांमध्ये ‘५ जी’सेवेला […]Read More