Month: May 2024

ट्रेण्डिंग

इस्रायलमध्ये AL Jazeera वृत्तवाहिनीवर बंदी

जेरुसलेम,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी इस्रायलमधील कतारच्या मालकीचे असलेले अल जझीरा वृत्त वाहिनी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या वृत्तवाहिनीचे इस्रायलमधील सर्व कार्यालये बंद करण्यात येणार आहे. या बाबत नेतन्याहू यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली असून या बाबत निर्णय दिला आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायल आणि वृत्तवाहिनीतील […]Read More

देश विदेश

UN कडून २०२६ हे ‘जागतिक शेतकरी महिला वर्ष’ म्हणून घोषित

न्यूयॉर्क, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतीचा शोध महिलांनी लावला असं म्हणतात. जागतिक कृषी उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या श्रमांची मात्र फारशी दखल घेतली जात नाही. हे लक्षात घेऊन जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक शेतकरी महिला वर्षांच्या निमित्ताने शेतकरी महिलांचे प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील, असा विश्वास करत संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे जागतिक […]Read More

देश विदेश

इस्कॉन इंडियाच्या अध्यक्षांचे निधन

मथुरा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्कॉन इंडियाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी यांचे रविवारी देहरादून येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्यांचे पार्थिव काल संध्याकाळी दिल्लीच्या पूर्वेकडील कैलास मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज (6 मे ) वृंदावन येथील इस्कॉन गोशाळेत त्यांना समाधी देण्यात आली.2 मे […]Read More

ट्रेण्डिंग

केजरीवालांची होणार NIA कडून चौकशी

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी गेल्या दीड महिन्यांपासून अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केजरीवाल यांच्यावर ED आणि CBI /यांच्या कारवायांनंतर आता NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडून चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या संदर्भात उपराज्यपालांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवले आहे. या पत्रात […]Read More

महिला

बदाम खाल्याने महिलांना होतात हे फायदे

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिलांना त्यांच्या दैनंदिन आहारात बदामाचा समावेश करण्याच्या शिफारसीमागे कोणती कारणे आहेत? विशेषत: 30 आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठी, त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे कारण त्यांना थकवा, चिडचिड आणि विविध आजार होण्याची शक्यता असते. चांगले खाणे, व्यायाम करणे, व्यायाम करणे आणि शारीरिक तंदुरुस्ती राखणे यामुळे स्त्रीला विविध रोगांचा धोका […]Read More

राजकीय

भारतविरोधी कारवाया लपविण्यासाठी संरक्षण मंत्र्यांचे खोटे विधान

पुणे दि. ६ (एम एमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये […]Read More

महानगर

मुंबईत पुढील २४ तासात पाणीकपात

मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा आज सकाळी १० वाजता अचानक खंडीत झाला. परिणामी संपूर्ण जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. ही यंत्रणा बंद झाल्याने पिसे येथून उदंचन केले जाणारे पाणी देखील थांबवावे लागले. असे असले तरी, पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हालचाली करुन, वीज पारेषण […]Read More

महानगर

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना डॅाक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पाठ व कंबर दुखापतीच्या आजारामुळे डॅाक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांनी विश्रांती न घेतल्यास त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागू शकते, असा ईशाराही डॅाक्टरांनी दिला आहे. सविस्तर वृत्त असे की, मंत्री आत्राम यांना पाठ व कंबर […]Read More

राजकीय

आनंद दिघेंच्या संपत्तीवर उद्धव ठाकरेंचा डोळा

ठाणे, ता. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघे साहेबांची कुठे कुठे प्रॉप्रटीवर आहे, असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला होता. दिघे […]Read More

महानगर

पराभवाच्या भितीने मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम, पाकिस्तानची भाषा

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात आणि राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी तसेच भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून पराभव होणार आणि आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भितीने […]Read More