Month: March 2024

महानगर

दुष्काळ स्थितीसाठी पाण्याचे नियोजन केले जात आहे

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे, मराठवड्यात परिस्थिती गंभीर आहे , या पार्श्वभूमीवर, पाणी साठ्याचं नियोजन जुलै महिन्यापर्यंत करण्यात आलं असून प्रथम पिण्यासाठी पाणी नंतर शेतीसाठी आणि नंतर उद्योसाठी पाणी अशाच सूत्रानुसार पाण्याचं वाटप करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानरिषदेत सांगितलं. आटलेल्या प्रकल्पांमधून गाळ काढण्यावर भर […]Read More

राजकीय

स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू

नागपूर दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही 42 मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले […]Read More

महानगर

भारतातील पेन्शन धारकांचे न्यायासाठी आंदोलन तीव्र

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी बँका व निवृत्तीवेतन प्राधिकरण संस्थेमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पेन्शन धारकांना आज हक्काच्या पेंशनला मुकावे लागत आहे. त्यामुळे आता या सर्व प्राधिकरणाच्या मनमानी कारभारविरोधात सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करून वेळप्रसंगी आंदोलन तीव्र करून पेन्शन धारकांना न्याय दिला जाईल असे ” ऑल इंडिया एएमसी ऑफिसर असोशिएशन ” चे […]Read More

राजकीय

भविष्यातील पिढ्यांच्या कल्याणासाठी वेल्स शिष्टमंडळ-पालिका प्रशासनात चर्चा

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ‘भविष्यातील पिढ्यांचे कल्याण’ (द वेल बिइंग ऑफ फ्युचर जनरेशन्स अॅक्ट २०१५) या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी वेल्स (यूके) च्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट दिली. राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली. येणाऱ्या पिढ्यांसाठी वेल्स […]Read More

राजकीय

आमचा अजेंडा सर्वसामान्यांना दिलासा देणारा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मी स्वतःला cm म्हणजे कॉमन मॅन समजतो , त्यामुळे आमचा अजेंडा सर्व सामान्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे असं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं, ते विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या राज्यातील कायदा सुव्यवस्था, उद्योग उभारणी , परदेशी गुंतवणुक, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी अनेक विषयांवरील चर्चेला उत्तर देत […]Read More

Lifestyle

पाकिझा ग्लॅमोरामा, नासिक फॅशन वीकचे आयोजन

नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पौराणिक आणी  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंत्रनगरी नाशिकची ओळख उद्योग नगरी,द्राक्षपंढरी पासून ते वाईन नगरी पर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर नाशिक नगरीचे नाव फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहचावे या एकमेव उद्देशाने नाशिक मध्ये प्रथमच फॅशन विकचे आयोजन होत आहे. फॅशन हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे. आबालवृध्दां पासून ते अगदी खेड्यापाड्या […]Read More

महिला

महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिलांचे उद्योजकांचे समूह तयार करून शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने ते सक्षम करणे दारिद्र्य निर्मूलनासाठी अत्यावश्यक आहे, असे मत द नज इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अतुल सतिजा यांनी व्यक्त केले. ‘प्रगती’ या महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सच्या समूहाचा गौरव करण्यासाठी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या विशेष संमेलनात ते बोलत होते. […]Read More

पर्यटन

एकेकाळी सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले छोटे शहर

बंगलोर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बंगलोर जवळील आणखी एक हिल स्टेशन, अंतरगंगे, अनेक गोष्टींपैकी एक गोड्या पाण्याच्या झऱ्यासाठी ओळखले जाते जे वर्षभर वाहते. इथे फिरायला या, झऱ्याच्या थंड पाण्यात ताजेतवाने व्हा आणि गुहेत रात्र घालवण्याचा अनुभव घ्या! या सर्व अनुभवांमुळे ते बंगळुरूपासून 100 किमी अंतरावरील सर्वात शांत पर्यटन स्थळांपैकी एक आहे. Experience spending the […]Read More

महानगर

राज्याची आर्थिक स्थिती उत्तम, जीडीपी मध्ये दहा टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि १(एम एम सी न्यूज नेटवर्क): राज्याचे स्थूल उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढले असून महसुली तूट नियमाबाहेर जाणार नाही याची काळजी घेत आहोत , राजकोषीय तूट २.३२ टक्के इतकी मर्यादित राखली आहे तर दुसरीकडे GST वसुलीत मोठी वाढ होऊन राज्याचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री […]Read More

महानगर

अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला.राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत ‘अर्थसंकल्पात […]Read More