मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास […]Read More
पनवेल, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या ४२ किलोमीटरच्या टप्प्यापैकी २३ किलोमीटरचे सिंगल लेनचे काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या साह्याने जोमाने सुरू आहे हे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी […]Read More
मुंबई दि.15( एम एमसी न्यूज नेटवर्क): सांताक्रुज येथे निवासी इमारतीला लागलेल्या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली उपचार करून तिला घरी सोडण्यात आले .मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रुज पश्चिमेकडील टागोर मार्गावर पोद्दार शाळेच्या समोर सहा मजल्याची हरिप्रीत निवासी इमारत आहे . संध्याकाळी पावणे चारच्या सुमारास त्या इमारतीच्या सहाव्या मजल्याला आग लागली व […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील नागरिकांना आपल्या घरानजीक आणि मोफत आरोग्य सुविधेचा लाभ देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या संख्येत आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आणखी नवीन १५ दवाखान्यांची भर पडली . यामुळे आपला दवाखान्यांची संख्या आता १८७ झाली आहे. यामध्ये २७ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १६० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना समाविष्ट […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या लसीकरण मोहीमेची पहिली फेरी १०० टक्के यशस्वी केली आहे. शहरात ७ ते १२ ऑगस्ट या कालावधीमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मुंबईत घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेची दुसरी फेरी दिनांक ११ ते १६ सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. पहिल्या […]Read More
कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज कोल्हापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीनं भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी 375 फुटी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. प्रायव्हेट हायस्कूल खासबागपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत ही तिरंगा पदयात्रा निघाली होती. अभाविप महानगर मंत्री प्रसाद लष्कर, सहमंत्री अजय इतके, निशिगंधा कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच अभाविप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विद्यार्थी […]Read More
झारखंड, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) ने बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) पदासाठी भरती घेतली आहे. CDPO पदासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे. यासाठी JPSC वेबसाइट https://www.jpsc.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करा. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पूर्वी 17 जुलै होती, ती 16 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली […]Read More
मुंबई दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मूग डाळीचे सूप शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मुगाची डाळ, भरपूर पोषक तत्वांनी युक्त, अनेक रोगांवर खूप फायदेशीर आहे. मूग डाळीपासून बनवलेल्या सूपमध्ये पोषक तत्वांचा साठा असतो, याचा अंदाज यावरून लावता येतो की, रुग्णांनाही मूग डाळीचे सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होते, अशा परिस्थितीत […]Read More
नाशिक, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात भगूरवासी सावरकर बंधूंनी केली याचा आम्हाला अभिमान आहे. सावरकरांमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यांना नेहमीच उपेक्षित ठेवले गेले. सावरकर ही केवळ चळवळ नसून हा एक विचार आहे. या विचारांनी प्रेरित होऊन तरुणांनी पुढे काम करावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (सावरकर वाडा) भगूर येथे भारतीय […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. Flag hoisting by Governor Ramesh Bais यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त […]Read More