Month: August 2023

देश विदेश

कार्सच्या सुरक्षेचे रेटींग देणाऱ्या स्वदेशी प्रोग्रामचे उद्या उद्घाटन

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या भारतीय सुरक्षा एजन्सी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP) चे उद्घाटन करणार आहेत. या स्वदेशी प्रोग्राममुळे भारतीय कार उत्पादक कंपन्यांना सुरक्षा रेटिंगसाठी त्यांच्या कार ग्लोबल NCAPकडे पाठवण्याची गरज नाही.कार ग्राहकांना बाजारात उपलब्ध असलेल्या वाहनांच्या अपघात सुरक्षेचे तुलनात्मक मूल्यांकन करण्यासाठी सुविधा देणे […]Read More

राजकीय

गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठीची प्रक्रिया तीन महिन्यात

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देतानाच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही […]Read More

क्रीडा

नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकला मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स संघटनेचे सीईओ जाॅन रिडगाॅन यांनी सिंथेटिक ट्रॅकला आंतरराष्ट्रीय वर्ग २ ॲथलेटिक्स सुविधायुक्त ट्रॅकचा दर्जा प्राप्त प्रमाणपत्र दिले आहे. रवी नगर चौक स्थित क्रीडा परिसरात अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर विद्यापीठाला सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात यश […]Read More

देश विदेश

हार्दिक सानेची हिमालयातल्या युनाम शिखरावर यशस्वी चढाई

वसई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील शिरवली गावचा रहिवासी असलेल्या हार्दिक नितीन साने या तरूणाने हिमालयातील सुमारे 20 हजार 49 फूट (6 हजार 111 मिटर) उंच असलेल्या युनाम शिखरावर यशस्वी चढाई करत वसई तालुक्याचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात उज्वल केले आहे. हार्दिक हा वसई तालुक्यातील प्रसिद्ध गिर्यारोहक असून आजपर्यंत त्याने जगातील […]Read More

महिला

जगातील सर्वात उंच शिखरावर पोहचली नऊ वर्षांची ग्रिहिथा

ठाणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आयुष्यातील एक मानाचा तुरा रोवला गेला तो मातृभूमीपासून दूर आणि जगातील सर्वात उंच एका शिखरावर ठाण्यातील ग्रिहिथा विचारे हिच्या शिरपेचात. तिने जगातील सर्वात उंच शिखर सर केले आहे. जगातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर आठवतो तो म्हणजे माउंट एव्हरेस्ट. पण एव्हरेस्ट हा हिमालयाच्या पर्वत […]Read More

राजकीय

कांद्याची निर्यात बंदी नाहीच तर केवळ काही निर्बंध…

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्यावरील निर्यात निर्बंध मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी, नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. कांद्याची आयात करावी लागू नये म्हणून केंद्राने दक्षता घेतली आहे असे आज केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी म्हटले आहे. कांद्याची निर्यात बंदी झालेली नाही तर थोडे निर्बंध आले आहेत. देशांतर्गत मागणी पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी तसे […]Read More

ऍग्रो

बहुतांशी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवले. पिंपळगाव बसवंत, विंचूर यासह काही बाजार समितीमध्ये कांद्याचे किरकोळ लिलाव झाले मात्र बहुतांशी ठिकाणी लिलाव बंद होते. येवला येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ मनमाड मार्गावर […]Read More

मराठवाडा

परळी वैजनाथ मंदिर इथे भक्तांची मांदियाळी…

बीड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मांदियाळी लोटली आहे. शंकराचार्य यांच्या श्लोकाप्रमाणे बारा जोतिर्लिंगांपैकी असलेलं बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैजनाथ मंदिर पाचव्या क्रमांकावर येतं. वैजनाथाच्या दर्शनासाठी आज पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केलीय.सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात […]Read More

खान्देश

निर्यातीवर ४०% शुल्क लागू केल्याने सर्व बाजारपेठा बेमुदत संपावर…

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाववाढ थांबविण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. हे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. या निर्णया विरोधात आजपासून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी बाजारपेठ खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारला आहे. आता यात शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनीही […]Read More

राजकीय

कांदा निर्यातीवरचे वाढीव शुल्क कमी करण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार

बीड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कात 40 टक्के वाढ केल्यामुळे हा शेतकऱ्यांवर अन्याय असून हे वाढ कमी करण्यासाठी आपण दिल्ली येथे कृषिमंत्री आणि पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पत्रकारांशी बोलत होते. राज्यात काही भागात ओला […]Read More