Tags :cash

अर्थ

नोटाबंदीच्या पाच वर्षानंतरही रोकड कमी झाली नाही

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सुमारे पाच वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने अचानक 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद (Note Ban) केल्या. सरकारने लोकांना डिजिटल पेमेंट करण्यास प्रोत्साहन दिले. सरकारच्या म्हणण्यानुसार, नोटाबंदीचे एक मुख्य उद्दिष्ट व्यवस्थेमधून रोख रक्कम (Cash) कमी करणे हे होते. परंतू नोटाबंदीच्या पाच वर्षानंतरही त्यात सातत्याने वाढ होत […]Read More