Tags :लाल वादळ अखेर शमलं

राजकीय

लाल वादळ अखेर शमलं

ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघालेले लाल वादळ , लॉंग मार्च शहापूर तालुक्यातील वासिंद येथून परत जाण्यास सुरुवात झाली आहे, हा मोर्चा वासिंद येथे मैदानात दोन दिवसापासून थांबवण्यात आला होता.The red storm has finally subsided शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी माजी आमदार जे पी […]Read More