Tags :अर्थतज्ज्ञ

Featured

देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो- अर्थतज्ज्ञ

मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी (SBI Economist) सांगितले आहे की गेल्यावर्षी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय कंपन्यांचे बाजार भांडवल सर्वात वेगवान वाढले. मात्र या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) घट झाली. यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्याला (financial stability) धोका निर्माण होऊ शकतो. भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले की किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारामध्ये बराच […]Read More