mmcnews mmcnews

राजकीय

मुंबई कॉंग्रेसची मंत्रालयावर तीव्र निदर्शने

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जयभीमच्या नाऱ्यांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. गुरुवारी भाजपच्या सुमारे 40 कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत तोडफोड […]Read More

राजकीय

बीड – परभणी हत्या, हिंसाचार प्रकरणांची न्यायालयीन चौकशी जाहीर…

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बीड आणि परभणी येथील घटनांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी केली जाईल, मृत आंदोलक आरोपी सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड मधील हत्या झालेल्या सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. परभणी प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड […]Read More

राजकीय

मुंबई सोबतच राज्यातही बहुमजली आणि अतिसुरक्षित कारागृहे

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत बहुमजली आणि अतीसुरक्षित असं नवं कारागृह बांधण्यात येईल, त्यासोबतच राज्यात ही यापुढे बहुमजली आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार बदल करून नवी करागृहे बांधण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. १८९४ साली तयार करण्यात आलेल्या कारागृह कायद्यात बदल करून केवळ शिक्षा भोगणे नव्हे तर त्यातून सुधारणेला वाव देणाऱ्या […]Read More

Breaking News

ताम्हिणी घाटात खासगी बस अपघातात पाच प्रवासी ठार

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.तर […]Read More

Breaking News

जयपूरमध्ये २ गॅस टॅंकरच्या धडकेत ५ जणांचा होरपळून मृत्यू, ४०

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानमधील जयपूर येथे पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये गुरूवारी मध्यरात्री जोरदार धडक झाली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 40 पेक्षा जास्त वाहने आणि एक कारखाना जळून खाक झाला आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो 10 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. घटनेने संपूर्ण […]Read More

राजकीय

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला; पोलिसांकडून लाठीचार्ज

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेला भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राजीव गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास दगडफेक करून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये काही कार्यकर्ते जखमी झाला […]Read More

राजकीय

मी आधुनिक अभिमन्यू , मला चक्रव्यूह भेदता आले.

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मी महाभारतातला आधुनिक अभिमन्यू असून मला चक्रव्यूह भेदता आले .मला सातत्याने टार्गेट केल्यामुळेच माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असे टोले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांना हाणले . राज्यपालांच्या अभिभाषणावरती आभार प्रदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते. गेली पाच वर्ष संक्रमणाची होती, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर सातत्याने […]Read More

मनोरंजन

दिग्गज अभिनेत्री मीना गणेश काळाच्या पडद्याआड; रंगभूमी अन् सिनेमाविश्वातील तारा

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जेष्ठ अभिनेत्री मीना गणेश यांचे दुःखद निधन झाले आहे. रंगभूमी आणि सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या मीनाताईंनी अनेक रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या अभिनयाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत वेगळाच मानाचा तुरा रोवला होता. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मीना गणेश यांनी आपल्या कारकिर्दीतून विविध चिरस्मरणीय भूमिका साकारल्या […]Read More

राजकीय

जनतेने दिलेला कौल स्वीकारा, आपला खांदा वापरू देऊ नका…

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका. देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्बन नक्षल संघटनांना आपला खांदा विरोधकांनी वापरण्यासाठी देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत गेले दोन दिवस झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणा वरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी निवडणूक […]Read More

राजकीय

अजित पवार यांनी केली कांदा निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा […]Read More