mmcnews mmcnews

राजकीय

एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा

मुंबई,दि ३०:– महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी […]Read More

राजकीय

गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे फक्त स्टंटबाजी

कोल्हापूर, दि 30गांधी मैदानाच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळा निर्माण करायचा. स्वत:च्या स्टंटबाजी साठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचे आणि नेहमीच या मैदानाचा प्रसिद्धीसाठी वापर करायचा, हेच उद्योग सद्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरु आहेत. गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार असून, याच टोळक्याकडून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घालायचे, काम जाणूनबुजून बंद […]Read More

राजकीय

इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय

मुंबई दि. ३० :- इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या संदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले […]Read More

पर्यावरण

मंत्रालय परिसरात मेट्रो प्रशासनाने लावलेली झाडे सुकली, निसर्ग प्रेमी नाराज

मुंबई, दि 30मेट्रो प्रशासनाने मोठा गाजावाजा करत आम्ही मित्र प्रशासनासाठी तोडलेली झाडे त्वरित त्या ठिकाणीच लावणार त्यामुळे मुंबईतील झाडाचा समतोल राखणार आणि निसर्गाला कुठेही धोका पोहोचणार नाही असे आश्वासन दिले होते. परंतु आता अनेक मेट्रोचे टप्पे सुरू झाले असून मेट्रोचे अनेक कामे संपुष्टात आले आहेत. परंतु मेट्रो प्रशासनाने मंत्रालय परिसरात लावलेली अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत […]Read More

विदर्भ

नागपूर येथील सहकारी पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा

नागपूर, दि 30 :- सर्वसामान्यांकडून निवृत्तीनंतर मिळालेला अथवा इतर मार्गाने कमावलेला पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठी बँकेची निवड केली जाते. परंतु नागपुरातील हजारो नागरिकांकडून इंदोरातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवलेला पैसा अडचणीत आला आहे. या संस्थेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांचा पैसा पाण्यात गेला काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला […]Read More

क्रीडा

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविनाश साबळेने जिंकले सुवर्णपदक

भारतीय धावपटू अविनाश साबळेने काल आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याने ८:२०.९२ सेकंद वेळ नोंदवत ३६ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. दक्षिण कोरियातील गुमी येथे आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ सुरू आहे.भारताने या स्पर्धेत शेवटचे सुवर्णपदक १९८९ मध्ये जिंकले होते, तेव्हा दिना रामने ही कामगिरी […]Read More

राजकीय

*डीपीडीसीचा आर्थिक निधी मुंबईसाठी अपुरा, निधी वाढवून द्या

मुंबई, दि 30 मुंबईसाठी डीपीडीसीचा आर्थिक निधी केवळ ५६ कोटींनी वाढवण्यात आला असून तो मुंबईतील नागरिकांच्या गरजेनुसार विकासकामांसाठी पुरेसा नाही. सरकारने हा निधी वाढवावा तसेच मागील डीपीडीसी बैठकीपासून आतापर्यंत झालेल्या कामांबाबतचा कारवाई अहवाल (Action Taken Report) सादर करावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदास वर्षा गायकवाड यांनी केली आहे.याविषयावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, […]Read More

राजकीय

*पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’…!

पुणे, दि 30 : एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे.  राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भुमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असुन देशभर प्रशंसा होत आहे. यामुळेच भाजप नेते बिथरल्याचेच् बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री […]Read More

आरोग्य

कोरोना पेशंटला मारून टाक! सरकारी डॉक्टरचा सहकाऱ्याला फोन, ऑडिओ क्लिप

मुंबई, दि 30: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या महासाथीने जगात जनजीवन ठप्प झालं होतं. ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. दरम्यान, या कोरोनाकाळात माणुसकीला आणि डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही घडल्या.अशीच एक घटना लातूरमध्ये घडल्याचं समोर आलंय. लातूरच्या दोन डॉक्टरांमधल्या संवादाची ऑडिओ क्लिप […]Read More

देश विदेश

कौमी तंजीमच्या राष्ट्रीय समितीची बैठक दिल्लीत संपन्न; मुनाफ हकीम यांनी

मुंबई, दि 30 : ऑल इंडिया कौमी तंजीम या देशव्यापी संघटनेच्या राष्ट्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीतील संविधान क्लब येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार तारीक अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशभरातील प्रमुख पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा खासदार […]Read More