मुंबई दि ३० — एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा […]Read More
चंद्रपूर दि ३० :—ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर (गाभा) क्षेत्रातील पर्यटन आता १ जुलैपासून पावसाळ्यामुळे बंद होणार आहे. या कालावधीत जंगल सफारीवर निर्बंध असून, पर्यटकांना व्याघ्रदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सफारी सुरू राहणार आहे. पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची संधी बफर क्षेत्रात मिळेल. कोअर क्षेत्रातील सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होईल, तोपर्यंत बफर क्षेत्रातील सफारीचा आनंद […]Read More
पुणे प्रतिनिधी- पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनांमध्ये ठवसणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे […]Read More
मुंबई, दि. ३० :- विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज 57 हजार 509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास […]Read More
मुंबई, दि २९शिवसेना वरळी विधानसभा आणि माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या मार्गदर्शना खाली वरळी सनविले हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी य रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबिरांमधून तब्बल 900 पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिरात विभागातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन […]Read More
मुंबई दि २९– उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठीचा निर्णय घेतला, आता ते घुमजाव करीत असले तरी सध्या राज्य शासनाने या सूत्राच्या अंमलबजावणी साठी एक समिती नेमली असून सध्या त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे, नवीन समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर पुढील निर्णय करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली […]Read More
मुंबई, दि २९मोबाईलच्या अतिवापर मुळे लहान मुलांवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत त्यामुळे मुले एकलकोंडी बनत असून कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. आजी आजोबा व नातवंडामध्ये गोष्टीतून होणारा संवाद व कौटुंबिक वाचन हरवत चालले आहे. घरा घरात होणाऱ्या कौटुंबिक वाचन ची जागा दुर्दैवाने मोबाईल व टीव्ही ने घेतली आहे. यासाठीच कौटुंबिक वाचन व वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रसार […]Read More
मुंबई दि २९– राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते […]Read More
ठाणे दि.२९ — पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिंनी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व […]Read More
मुंबई, दि २९शिवसेना वरळी विधानसभा आणि माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 जुन रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत सनवेल बँक्वेट हॉल, डॉक्टर एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक सन्मानचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. या […]Read More