मुंबई दि. ३० — यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले असून लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की,गोविंद (दहीहंडी) उत्सव हा […]Read More
मुंबई दि. ३० — यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले असून लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की,गोविंद (दहीहंडी) उत्सव हा […]Read More
प्रदेशातील प्रयागराज पोलिसांनी केरळमधील एका दहशतवादी गटाचा कट उघडकीस आणला आहे. या गटाचे कार्यपद्धती अत्यंत धोकादायक होती. हा गट दलित मुलींना फूस लावून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असे, त्यानंतर त्यांना जिहादी प्रशिक्षण देऊन दहशतवादी बनवत असे. मात्र, या दहशतवाद्यांकडून एक चूक झाली आणि ती त्यांच्यावरच भारी पडली. एक दलित मुलगी त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी […]Read More
तिरुवनंतपुरम, दि. ३० : केरळमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात नवीन वाद उफाळून आला आहे. राजभवनातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये भारत माताची प्रतिमा भगव्या ध्वजासह प्रदर्शित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पत्र लिहून मंत्रिमंडळाच्या नाराजीचा सूर नोंदवला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी पत्रात स्पष्ट केले की, अशा प्रतिमा संविधानाशी सुसंगत नाहीत आणि त्या […]Read More
भारत आता अंतराळात आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेत आहे. २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवले जातील, हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे बनतील आणि पाकिस्तान-चीन सीमेवर सतत लक्ष ठेवतील. हे उपग्रह कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित असतील. ते ३६ हजार किमी उंचीवरून एकमेकांशी संवाद साधू शकतील. यामुळे पृथ्वीवर सिग्नल, […]Read More
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर गाड्यांचे आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केले जातील, असा निर्णय घेतला आहेत. आतापर्यंत हा चार्ट फक्त ४ तास आधी तयार केला जात होता. या नवीन नियमामुळे प्रवाशांना पर्यायी प्रवास निवडण्यासाठी किंवा तिकीट कन्फर्म न झाल्यास दुसरे तिकीट बुक करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. […]Read More
दिल्ली सरकारने वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. १ जुलै २०२५ पासून दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर सेवा-मुदत संपलेली म्हणजेच “एंड-ऑफ-लाईफ” (EoL) वाहने इंधन भरू शकणार नाहीत. Commission for Air Quality Management (CAQM) च्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी अत्यंत कडक पद्धतीने केली जाणार आहे. ही बंदी १५ वर्षांपेक्षा जुनी […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२३व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात जुन्नरमधील शेतकरी रमेश खरमाळे यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा आठवड्याच्या अखेरीस लोक आराम करणे पसंत करतात, तेव्हा रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंब कुदळ-फावडे घेऊन डोंगरांवर जातात. ते जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर […]Read More
मुंबई, दि 30संजीवन कला विकास प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ साहित्यीका पूर्णिमा शिंदे लिखित स्पंदन लेखसंग्रह प्रकाशन सोहळा व पुरस्कार सोहळा नुकताच सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघात संपन्न झाला. स्पंदन मधील संवेदनशील स्त्रीमन वैचारिक मूल्य व सामाजिक घडामोडी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उलगडून सांगितल्या आणि सर्वांना वाचन संस्कृती टिकविण्याचा संदेश दिला . आमदार […]Read More
पनवेल दि. ३०:- पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील डॅशिंग महिला कर्मचारीशुभांगी संतोष घुले यांना अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. उत्तुंग अशा या यशाबद्दल मनपाचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी शुभांगी यांचे विशेष अभिनंदन केले. अल्बामा,अमेरिका येथे शुभांगी संतोष घुले हिने भारत देशाच्या […]Read More