mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

‘Border 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. ५ : बॉर्डर 2 चित्रपटाची धमाकेदार सुरुवात झाली आहे! १९९७ च्या कल्ट क्लासिक बॉर्डर मधील अमर देशभक्तीपर गीत “संदेसे आते है” आता नव्या रूपात परतले आहे. या गाण्याचे आधुनिक रूपांतर “घर कब आओगे” नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक पुन्हा एकदा भावनांच्या लाटेत हरवले आहेत. सनी देओल पुन्हा एकदा या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार […]Read More

ट्रेण्डिंग

मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली, दि. ५ : अर्जुन पुरस्कार विजेता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून सहा दिवसांच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या आणि भावाच्या मतदार नोंदणी फॉर्ममध्ये विसंगती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शमीचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे झाला असला तरी त्याचे नाव सध्या कोलकाता नगर निगमच्या वार्ड […]Read More

आरोग्य

इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे १७ जणांचा मृत्यू

इंदौर,दि. ५ : देशातील सर्वांत स्वच्छ शहर अशी ख्याती असलेल्या इंदौरमध्ये दुषीत पाण्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. इंदौरच्या भागीरथपुरा येथे दूषित पाणी प्यायल्याने मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. ताज्या घटनेत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ओमप्रकाश शर्मा (६९) यांचा मृत्यू झाला. त्यांना १ जानेवारी रोजी उलट्या-जुलाब झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु किडनी निकामी झाल्याने […]Read More

अर्थ

LIC कडून बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी

मुंबई, दि. ५ : नव्या वर्षाच्या निमित्ताने LIC ने पॉलिसीधारकांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. तुमची विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी LIC ने 2 महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना थकीत प्रीमियम भरून आपली सुरक्षा पुन्हा मिळवता येणार आहे. एलआयसीचे हे विशेष अभियान 1 जानेवारी […]Read More

देश विदेश

दिल्लीत मानवी रेबीज Notifiable Disease म्हणून घोषित

नवी दिल्ली, दि. ५ : न्यायालयाने वारंवार कारवाईचे आदेश देऊनही राजधानी दिल्लीतील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न अद्यापही सोडवला गेलेला नाही. कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा जीवघेणा आजार मानवी रेबीजला दिल्ली सरकारने Notifiable Disease घोषित केले असून, आता कोणतीही संशयित किंवा निश्चित केस आरोग्य विभागाला कळवणे बंधनकारक झाले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे म्हणणे आहे की या […]Read More

शिक्षण

राज्यातील शिक्षक भरती आता परीक्षा परिषदेकडे

मुंबई, दि. ३१ : राज्यातील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडून केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होत होती. राज्य सरकारने आता सुकाणू समितीची स्थापना करत कामकाज परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया २०१७ पासून पवित्र पोर्टलद्वारे राबविली जाते. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात प्रक्रियेचे कामकाज होते. परंतु, […]Read More

ट्रेण्डिंग

या योजनेसाठी अर्ज करा आणि वीज बिल वाचवा

मुंबई, दि. ३१ : केंद्र सरकारने पीएम सूर्या घर फ्री वीज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार लोकांना मोफत वीज पुरवते. पीएम सूर्यघर फ्री बिल योजनेंतर्गत लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवावे लागतात, ज्यावर सरकार अनुदान देते. या योजनेंतर्गत सरकार दरमहा 300 युनिट मोफत वीज देते. पीएम सूर्यघर फ्री वीज योजनेंतर्गत यंत्रणेच्या क्षमतेच्या आधारे […]Read More

ट्रेण्डिंग

10वी, 12 वी परीक्षांबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये, तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. हा बदल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात इच्छुक उमेदवाराने खाल्ला ‘एबी फॉर्म’

पुणे, दि. 31 : राज्यभर होऊ घाललेल्या पालिका निवडणूकीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेची सुरू आहे. उमेदवारीची आस लावून बसलेले कार्यकर्ते तिकीट न मिळाल्याने नाराज होत आहेत. पुण्यात अशाच एका नाराज इच्छुक उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म खाल्ला आहे. धनकवडी-सहकारनगर परिसरात ही नाट्यमग घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३६ (अ) मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन दावेदारांमध्ये उमेदवारीवरून वाद […]Read More

महानगर

BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई, दि. ३१ : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले इक्बाल सिंग चहल यांनी मे २०२० पासून जवळपास चार वर्षे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. […]Read More