mmc

Featured

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिली मोठी भेट, 34,788 लोकांचे शेती कर्ज

नवी दिल्ली, दि. 12  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारने मोठी बाजी मारत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्य सरकारने 964.15 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या 34,788 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कर्जमाफी हा राज्यातील मोठा राजकीय मुद्दा आहे. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी २७५ कोटी ४० लाख […]Read More

अर्थ

अनुकूल संकेतांमुळे भांडवली बाजारात (Stock Market) वाढ.

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या आठवड्यात सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार सावरला. सलग चार आठवड्यांच्या घसरणीनंतर प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास अडीच टक्क्यांनी वाढले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयामुळे बाजाराने पुन्हा गती मिळविली. पाचपैकी चार राज्यांमधील विजयाने गुंतवणूकदारांना विश्वास दिला. तसेच रशिया आणि युक्रेनममध्ये चर्चेची नवीन फेरी झाली. कच्च्या […]Read More

Featured

चालू आर्थिक वर्षात निर्यात 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात देशाच्या मालाची निर्यात (exports) आतापर्यंत 380 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे आणि 2021-22 मध्ये ती 410 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. भारत आणि कॅनडाने मुक्त व्यापार करारासाठी औपचारिकपणे पुन्हा चर्चा सुरू केली असल्याचेही […]Read More

ऍग्रो

शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच. अधिक तरतुदींची अपेक्षा होती.

मुंबई, दि. 11  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने पूर्वीच केली होती. कोविडमुळे या घोषणेची अंमलबजावणी झाली नव्हती. अर्थसंकल्पात 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होईल याचे सूतोवाच झाले. किसान सभेच्या वतीने या घोषणेचे स्वागत. महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत 2 लाखांच्यावर कर्ज […]Read More

Featured

भारताची कृषी निर्यात 23 टक्क्यांनी वाढली, भारतीय गव्हाच्या मागणीत मोठी

नवी दिल्ली, दि. 11  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा कृषी क्षेत्रातील प्रवास नवीन पुस्तक लिहिण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचे उदाहरण भारतातील कृषी निर्यातीत दिसून आले आहे. भारताच्या कृषी निर्यातीत 23 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान कृषी निर्यातीत ही वाढ झाली आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत परदेशी बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या […]Read More

अर्थ

सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया पुढच्या टप्प्यात

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने अलीकडेच एअर इंडिया आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या दोन सरकारी संस्थांचे यशस्वीपणे खासगीकरण (PSU Privatisation) केले आहे. रेल टेल, आयआरएफसी आणि माझगाव डॉक या तीन महत्त्वाच्या कंपन्या गेल्या वर्षी कोविड साथीच्या काळात खासगीकरणासाठी सूचीबद्ध करण्यात आल्या होत्या. सरकारची हिस्सेदारी असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या खासगीकरणाची (PSU Privatisation) प्रक्रिया […]Read More

Featured

त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अस्वस्थ…कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला

नवी दिल्ली, दि. 10  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा(Russia Ukraine War) परिणाम देशातील अनेक कृषी उत्पादनांच्या किमतींवर झाला आहे. दुसरीकडे, जानेवारीत 11 हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव असलेला कापूस आता 8,000 ते 10,000 रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे कापूस विकायचा की साठवायचा, असा प्रश्न काही शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र त्याचवेळी […]Read More

अर्थ

डिजिटल खरेदीच्या जागतिक गुंतवणुकीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

लंडन, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) हे डिजिटल खरेदी (Digital Shopping) क्षेत्रातील कंपन्यांसाठी जागतिक उद्योग भांडवल गुंतवणुकीचे दुसरे सर्वात मोठे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एका अधिकृत विश्लेषणात ही माहिती देण्यात आली. विश्लेषणानुसार, 2021 मध्ये भारतात या क्षेत्रात 22 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे, जी 2020 च्या तुलनेत 175 टक्के अधिक […]Read More

ऍग्रो

मराठवाडा विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका, अनेक ठिकाणी वीज

मुंबई, दि. 9  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यातील हवामानात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, राज्यातील हवामान  कालपासून बदलले असून अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान, रात्री बुलढाणा शहर व लगतच्या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. आजही […]Read More

Featured

कच्चे तेल महागल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढण्याचा धोका

मुंबई, दि.09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था इक्राने (ICRA) रशिया-युक्रेन संकटामुळे कच्च्या तेलाच्या आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे (Crude Oil Rise) पुढील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला गंभीर जोखमींचा सामना करावा लागण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 130 डॉलर प्रति बॅरल या 14 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या (Crude Oil Rise) आहेत. युक्रेनवर रशियाचा हल्ला […]Read More