mmc

ऍग्रो

Kharif Season: शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी

नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप हंगाम (Kharif Season)2022-23 साठी 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी आहे. अधिसूचित पिकांसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कृषी विभागाने असेही नमूद केले आहे की अधिसूचित पिकांसाठी […]Read More

ऍग्रो

Monsoon Updates : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता,

नवी दिल्ली, दि. 4(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील ५ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. आज आणि उद्या विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ६ आणि ७ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे […]Read More

विदर्भ

अंकुरलेल्या पिकात वन्य प्राण्यांचा मुक्त वावर….

वाशीम, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढल्याने खरिपातील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. Free movement of wild animals in the sprouted crop …. जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपातील पेरणीला सुरुवात केली मात्र पिक जमिनीच्या वर येताच हरीण, नीलगाय, रानडुकर या वन्य प्राण्यांचा शेतातील मुक्त […]Read More

महाराष्ट्र

हंगामी मिरचीवर विषाणूजन्य संसर्ग , पीक संकटात…

औरंगाबाद, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील Kannada taluka of Aurangabad district चिंचोली परिसरात लागवड केलेल्या पूर्व हंगामी मिरचीवर विषाणू जण्य संसर्ग पसरला आहे. त्यात पावसाने दिलेल्या हुलकावणी मुळे मिरचीचे पीक संकटात सापडले आहे.Viral infection on seasonal chillies त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्याच्या विहिरींना थोडे फार […]Read More

Featured

स्टॉक मार्केट consolidation च्या मूड मध्ये.

मुंबई, दि. 02 ( जितेश सावंत ) : गेला संपूर्ण आठवडा बाजार कन्सॉलिडेशनच्या मूड मध्ये दिसला. रुपयाची विक्रमी घसरण, सतत FII ची विक्री,जून महिन्याची उत्तम वाहन विक्री संख्या, सेकंड हायएस्ट मंथली जीएसटी (GST) कलेक्शन,मान्सूनची स्थिर प्रगती, क्रूडमधील घसरण,चीनमधील कोविड-१९ शिथिल झालेले निर्बंध यासारख्या मिश्र गोष्टींमुळे बाजार किरकोळ नफ्यासह बंद झाला. रुपयातील घसरण हि चिंतेची बाब […]Read More

Featured

Maharashtra Krushi Din : मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या

नवी दिल्ली, दि. 1(एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक भारतीय कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक(Vasantrao Naik) यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून १ जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ (Maharashtra Krushi Day) म्हणून साजरा केला जातो. 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी कृषी दिन साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हापासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १ […]Read More

पर्यावरण

बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता कमी

नागपूर, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्यामुळे पुढील आणखी काही दिवस विदर्भात दमदार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे . त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी येत्या काही दिवसानंतर अनुकूल पाऊस पडण्याची वाट बघावी आणि त्यानंतर शेतीचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.Bay of […]Read More

ऍग्रो

इथेनॉल साठी गुऱ्हाळ घरांना परवानगी द्या …

सांगली, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इथेनॉल निर्मितीमध्ये In ethanol production गुऱ्हाळघरांना केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. तसे झाल्यास ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. साखर उद्योगाच्या आधीपासून याभागात गुऱ्हाळघरे अस्तित्वात आहेत. मोडकळीस आलेल्या या गुऱ्हाळ उद्योगास त्यामुळे पुन्हा नवी उभारी मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी […]Read More

ऍग्रो

Weather Update: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, या राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची

नवी दिल्ली, दि. 30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागाला गुरुवारी सकाळी कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासूनच या भागात ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊस झाला. येथे भारतीय हवामान विभाग (IMD) ने काही वेळापूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचा अंदाज जारी केला आहे. असे सांगण्यात आले की, देशातील अनेक राज्यांमध्ये आज, गुरुवार, 30 […]Read More

Featured

Assam Floods: आसाममध्ये पुराने केला कहर, 74,655 हेक्टरवरील पीक क्षेत्र

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममध्ये(Assam Floods) मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 40 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 134 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भीषण पूर पाहता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. सद्यस्थिती […]Read More