Month: March 2026

राजकीय

मंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी उल्हासनगर शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर,

उल्हासनगर, दि ४: बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी आमदार कुमार आयलानी यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि उल्हासनगर शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.आमदार कुमार आयलानी यांनी अँटिलिया येथील सरकारी जमिनीवर मुले, महिला आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधांसह सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष निधीची विनंती केली. त्यांनी […]Read More

महानगर

डफाच्या निनादात रंगला परंपरेचा उत्सव; टिटवाळा तांड्यात बंजारा समाजाची होळी-रंगपंचमी

टिटवाळा, दि ४: रंगांची उधळण, पारंपारिक वेशभूषेची झळाळी आणि डफ-ढोलाच्या गजरात थिरकणारे बंजारा नृत्य… अशा आनंदोत्सवी वातावरणात टिटवाळा तांडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे गोर बंजारा समाजाच्या वतीने होळी आणि रंगपंचमीचा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाच्या समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा हा सोहळा समाजबांधवांच्या मोठ्या सहभागामुळे अधिकच रंगतदार ठरला. […]Read More

महानगर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बालकोत्सवातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव

मुंबई, दि ४बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसह क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग कौतुकास्पद आहे. बालकोत्सवासारख्या उपक्रमांत त्याचे प्रतिबिंब उमटते. दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेले कोळीनृत्य मनाला भिडले. इतर विद्यार्थ्यांइतकेच आपणही सरस आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. बालकोत्सव आणि पथनाट्य अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणखी वाव मिळेल, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे […]Read More

महानगर

रोजगार द्या नाहीतर जेलमध्ये टाका” — ५ मार्च रोजी मुंबईत

मुंबई, दि ४राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या मागणीसाठी दिनांक ५ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर २५ हजार युवक-युवतींचे भव्य जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ सहाय्यक संघटनेचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत […]Read More

कोकण

विघवलीत सापळे कुटुंबीयांचा भावनिक गुणवंत सत्कार सोहळा; संघर्ष, कर्तृत्व आणि

माणगाव, दि ४तालुक्यातील विघवली गावातील सापळे कुटुंबीयांच्या पूर्वजांच्या निवासस्थानी आयोजित गुणवंत सत्कार सोहळा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात नुकताच संपन्न झाला. कुटुंबातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सदस्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यंदाच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्वतःचा व्यवसाय उभारून यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या सापळे कुटुंबीयांचाही विशेष गौरव करण्यात आला. […]Read More

राजकीय

“लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाच्या निमित्ताने…

मुंबई दि ४ : मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधिमंडळात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यात इतर कार्यक्रमासोबत लोकसेवेचा लोकजागर या निलेश मदाने लिखित आणि संपादित विशेष ग्रंथाचे प्रकाशन ही महत्त्वपूर्ण घटना आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने विधिमंडळात झालेल्या अनेक भाषणे, घटनांची दखल घेण्यात असल्यानेे दर्दी वाचकांना यामुळे एक वैचारिक खाद्य मिळेल हे निश्चित. या […]Read More

महानगर

काळाचौकी येथे खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातात वाढ

मुंबई, दि ४काळाचौकी येथील टी.बी. कदम मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सुरू असून त्यामुळे अर्ध्या रस्ता हा खोदलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना आपले वाहन चालवणे फार त्रासदायक झाले आहे. दुचाकीस्वारांना या रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वरांचा मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. तरी या रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चतुरस्त्र अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान.

मुंबई, दि. ४ : परदेशात जाऊन पैसे कमवायचे आणि विदेशात स्थायिक होऊन कुटुंबियांना भारतातच खितपत पडू द्यायचे, कुणी वृद्धाश्रमात तर कुणी कुठे, अशा विदारक परिस्थितीवर कोरडे ओढणाऱ्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे यशस्वी निर्माते, अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी, साहिर लुधियानवी फौंडेशनतर्फे मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. […]Read More

देश विदेश

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी महापौर श्रीमती रितू

मुंबई, दि ४चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक ४ मार्च २०२६) सदिच्छा भेट घेतली. महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांचे वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी अभिनंदन केले. या सदिच्छा भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य […]Read More

राजकीय

फुलांची होळी उपक्रमात वापरलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करणार.

मुंबई, दि ४ होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत […]Read More