सोलापूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा आषाढीला १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज असून आरोग्य संपन्न वारीसाठी प्रशासनाचे मायक्रोप्लॅनिंग सुरू झाले आहे.यासाठी आषाढी नियोजनाच्या पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी आता सुरू झाली आहे. प्रशासकीय स्तरावर आषाढी नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरू होते आहे. साधारणपणे 16 लाख […]Read More
कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इचलकरंजी परिसरातून काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी मिसळत आहे त्यामुळे नदीपात्रात मृत माशांचा खच आणि काळ्याकुट्ट पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. इचलकरंजी इथल्या प्रोसेसचं रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगा नदीत सोडलं आहे. हे सांडपणी शिरोळ इथल्या पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यात आल्यानं […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, 21 जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही आणि धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे , मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर तसेच मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता […]Read More
कल्याण, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेहरूंच्या काळापासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब..गरीब… अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून, देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. तसेच […]Read More
मुंबई, दि. 15 (जाई वैशंपायन) : व्यक्तीला जन्मानंतर मिळणारा पहिला समाज म्हणजे कुटुंब. व्याख्येनुसार पाहता- विवाहसंबंध, रक्तसंबंध, दत्तकत्वाने उत्पन्न संबंध- या बंधांनी एकत्र आलेला, बव्हंशी एका घरात राहणारा, आणि एकमेकांशी जोडीदार/पालक/अपत्य/भावंडे अशा नात्यांनी संवाद साधणारा व्यक्तिसमूह म्हणजे कुटुंब. परंतु त्यातील भावनिक, सामाजिक, शैक्षणिक असे असंख्य पैलू पाहता लक्षात येते की, कुटुंब ही अतिशय व्यापक संकल्पना […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशाच्या आणि राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यातच काल IMD ने यावर्षी १९ मे रोजी म्हणजेच दरवर्षींपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हात धुळीच्या वादळासह पावसाने झोडपून काढले. […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वीच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाला आहे. आज केंद्र सरकारने या कायद्यांतर्गत १४ लोकांना नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र जारी केले. गृह मंत्रालयाने नागरिकत्व (सुधारणा) कायद्यानुसार नागरिकत्व प्रमाणपत्रांची पहिला सेट जारी करण्यास सुरुवात केली.केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी आज नवी दिल्लीत सुरुवातीच्या १४ […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूज क्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर काही दिवसांपूर्वी युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी युपीए अंतर्गत केलेल्या कारवाईला आव्हान देणारी […]Read More
पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महादेव ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथे मोठी कारवाई केली आहे. एका इमारतीतून बेटिंग होत असल्याचे पुढे आले असून पोलिसांनी ७० ते ८० जणांना अटक केली आहे. भारतासह परदेशात महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणाची पाळेमुळे पुण्यातील नारायणगाव इथंपर्यंत पोहोचल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे […]Read More