Month: August 2023

ऍग्रो

मुख्यमंत्री म्हणाले, कांदा प्रश्नी आमची भूमिका कलेक्टिव

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धावून गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आज सकाळीच केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृह मंत्री यांच्याशी आमची एकत्रित चर्चा झाली त्याचा परिणाम दिसून आला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार […]Read More

महिला

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू…

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या 14 जुलै 2022 च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे 19 मे 2023 च्या पत्रानुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी […]Read More

ऍग्रो

केंद्र सरकार करणार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशांतर्गत कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढल्यामुळे भाव नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केलं आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले होते. यावर उपाय म्हणून केंद्र […]Read More

देश विदेश

जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेत अतुल कांबळे यांना पुरस्कार

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकर फोटोग्राफर अतुल कांबळे यांनी यंदाच्या जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेत दोन पुरस्कार पटकावून बाजी मारली आहे. वर्ष 2023 च्या क्रिकेट आणि मल्लखांब गटात अतुल कांबळे यांना विशेष उत्तेजनार्थ गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. जगभरातील 70 हून अधिक देशांमधून 700 […]Read More

कोकण

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राज्याला उद्देशून

दि, २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.​जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक […]Read More

पर्यावरण

या कारणामुळे महाराष्ट्रातील पाऊस झाला गायब

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुलै महिन्यांत संपूर्ण राज्यभर प्रचंड कोसळलेल्या वरुण राजाने ऑगस्ट उजाडल्यापासून तुरळक बरसायला सुरुवात केली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पिके होरपळू लागली आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस झाल्याचे कारण हवामान विभागाने दिले आहे. मात्र राज्यामध्ये 20 ते […]Read More

क्रीडा

आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बऱ्याच कालावधीनंतर भारत-पाकीस्तान क्रिकेट संघ आमने सामने येणार असल्याने आशिया कप स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहीले आहे.३० ऑगस्टपासून पाकीस्तान आणि श्रीलंकेत घेतल्या जाणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी आजBCCI ने टीम इंडियाची घोषणा केली. संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधार असेल. विकेटकीपर केएल राहुल […]Read More

ट्रेण्डिंग

चांद्रयान -३ करणार हा जागतिक विक्रम

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले चांद्रयान- ३ आता काही तासांतच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत असताना चांद्रयान-३ एक जागतिक विक्रमही प्रस्थापित करणार आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार आहे. अद्याप कोणत्याही देशानं या ठिकाणाबाबतच फार निरीक्षण केलेलं नाही.ही मोहिम यशस्वीरित्या पार […]Read More

Lifestyle

भरलेली कारली, बनवायला आहे अगदी सोपी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कारल्याची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि भरलेली कारली केली तर पौष्टिकतेसोबतच चवीला चविष्टपणाही येतो. भरलेले कारले अनेकांना खायला आवडतात. भरलेल्या कारल्यामध्ये वापरलेले मसाले या भाजीची चव खूप वाढवतात. भरलेल्या कारल्याला खरी चव येते ती त्यात केलेल्या सारणामुळे. ज्यांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही, त्यांनीही भरलेली कारली खाल्ली, तर […]Read More

Uncategorized

पॅराग्लायडिंग करून पहा, नंदी टेकड्या

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लहान सहलीसाठी बंगलोरजवळील हे सर्वोत्तम हिल स्टेशन आहे. येथे निसर्गरम्य दृश्ये, हिरवळ आणि मराठाकालीन किल्ले आहेत. अधिक मनोरंजनासाठी, तुम्ही माउंटन बाइकिंग टूरवर जाऊ शकता किंवा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अधिक साहसी आहात, तर पॅराग्लायडिंग करून पहा. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: सप्टेंबर ते मेयासाठी प्रसिद्ध: पॅराग्लायडिंग, टिपूचे ड्रॉप […]Read More