मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर (79) यांचे बुधवारी (दि.12 एप्रिल) निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले होते. उत्तरा बावकर यांनी 1986 मध्ये […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मसाला खिचडी बनवायला खूप सोपी आहे आणि त्यात अनेक प्रकारच्या भाज्या वापरता येतात. ज्यामुळे खिचडी आणखी चविष्ट आणि आरोग्यदायी बनते. जर तुम्ही मसाला खिचडीची रेसिपी आजमावली नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करून अगदी सहज बनवू शकता. मसाला खिचडी बनवण्यासाठी साहित्यतांदूळ – अर्धी वाटीमूग डाळ – अर्धी […]Read More
रायबरेली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) रायबरेलीने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार recruitment.aiimsrbl.edu.in या वेबसाइटवर ५ मे २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. पदांची संख्या: 91 शैक्षणिक पात्रता प्राध्यापक पदासाठी उमेदवारांकडे MD किंवा MS पदवी असावी. यासोबतच संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही आवश्यक […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील अब्जाधीशांच्या गटात पुरुषांसोबतच महिलाही आघाडीवर आहेत. यापैकी अनेक महिलांनी त्यांच्या व्यवसायाद्वारे ओळख आणि दर्जा मिळवला आहे. 4th richest woman in India फोर्ब्सच्या यादीत सहा नवीन अब्जाधीशांचा समावेश झाला असून त्यापैकी तीन महिला आहेत. फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार, भारतातील पाच श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल, रोहिका सायरस मिस्त्री, रेखा झुनझुनवाला, लीना […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 104 चौरस किमी परिसरात पसरलेले. जमिनीवर, हे आशियातील सर्वाधिक भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे आणि यामुळे, मी याला मुंबईतील सर्वोत्कृष्ट भेट देणाऱ्या ठिकाणांमध्ये दुसरे स्थान दिले आहे. सर्व प्रकारच्या मनोरंजक क्रियाकलापांसह, हे उद्यान निश्चितपणे कौटुंबिक मनोरंजनाचे साधन ठरू शकते. तुम्ही सफारीच्या पिंजऱ्यात उद्यानातील मोठ्या मांजरींना अगदी जवळून पाहू […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या उभारणीत पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. देशाचा ३४% भाग जंगलाचा असावा. पण आज ते फक्त 28% आहे. विद्यार्थ्यांनी क्षेत्रफळ चार% ने वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची विद्यार्थ्यांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल एस. एस.पाटील यांनी केले. हरित सेना विभागातर्फे महागाव […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यातयेत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथी उमेदवारास संधी उपलब्ध करून दिली. त्यात सर्वसाधारण श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे त्यांना पात्र असूनही स्पर्धेतून वगळले जात आहे. 16 मार्च 1999 च्या राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार महिलासाठी राखीव विशेष तरतूद केली आहे, त्यानुसार तृतीयपंथीसाठी राखीव तरतूद करण्यात यावी. तसेच तृतीयपंथी हक्क व […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैसर्गिक आपत्तीमुळे काजू उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत असतानाच व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीला योग्य दर मिळत नाही. काजू उत्पादकांचे शोषण थांबविण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाला चाप लावून ‘काजू बी’साठी 160 रुपयांचा हमी भाव जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक प्रगतीशील अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होत असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकासाबाबत एक सावध इशारा दिला आहे. २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर २० आधार बिंदूंनी कमी होऊन ५.९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा धोक्याचा इशारा देणारा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसाची ये-जा सुरू असताना यावर्षी मान्सूनचा पाऊस मात्र सरासरी पेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या मान्सून हंगामाबाबतचा अधिकृत अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून, यावेळी ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात ‘एल निनो’चा […]Read More