नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुकी मिरची आणि कापसाच्या दरात मोठी वाढ होत आहे. वाढीव भावाचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. यावेळी कापूस व सुकी मिरची या पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. बाजारपेठेत मर्यादित आवक असल्याने या दोन्ही पिकांच्या भावात वाढ झाली आहे.मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असून, ज्यांच्या उत्पन्नावर […]Read More
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे सप्टेंबर 2021 पर्यंत 21,539 कोटी रुपयांचा असा निधी होता ज्याचा कोणीही दावेदार (unclaimed fund) नव्हते. एलआयसी ने भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) सादर केलेल्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) दस्तऐवजातून ही माहिती प्राप्त झाली आहे. एलआयसीच्या (LIC) कागदपत्रांनुसार, यात दावा न केलेल्या रकमेवरील व्याजाचाही […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा राज्यात उसाखालचे मोठे क्षेत्र आहे. आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस आहे. शेतकरी ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच साखर आयुक्तालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये. मिल बंद होण्याच्या १५ दिवस आधी ऊस उत्पादकांना आगाऊ सूचना देण्याचे निर्देश […]Read More
मुंबई, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजनेचा (पीएलआय) लाभ घेऊन जर भारत चीनकडून आयातीवरील (Imports From China) आपले अवलंबित्व 50 टक्क्यांनी कमी करू शकला तर तो त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 20 अब्ज डॉलरची वाढ होऊ शकेल. एसबीआय रिसर्चने मंगळवारी जारी केलेल्या इकोरॅप या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार 2020-21 […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.Budget session from March 3 to 25 in Mumbai विधीमंडळ कामकाज सल्लागार […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावेळी कापूस आणि मिरची उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावेळी कापूस व मिरचीला चांगला भाव मिळत असल्याचे बाजार समितीत चित्र आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामाच्या शेवटी मिरची व कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे दिसून आले आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कापूस आणि मिरचीने विक्रमी किमतीची पातळी […]Read More
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किरकोळ महागाईने (Retail Inflation) जानेवारीत नवा उच्चांक गाठला. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई दरात सातत्याने वाढ होत आहे. जानेवारीमध्ये ती 6.01 टक्क्यांवर पोहोचली, तर डिसेंबरमध्ये ती 5.66 वर होती. रिझर्व्ह बँकेने वार्षिक आधारावर निश्चित केलेल्या महागाई लक्ष्यापेक्षाही ती जास्त आहे. याव्यतिरिक्त गेल्या वर्षी […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे असूनही गेल्या दीड महिन्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाल्याची चर्चा आहे. एका दिवसात एक लाखांहून अधिक कांद्याची आवक झाली आहे. या हंगामात आतापर्यंत कांद्याची आवक होण्याचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत, याशिवाय हवामानातील बदलामुळे अशा परिस्थितीत विक्रमी […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जीवन विमा महमंडळाने सेबीकडे डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे. याचा अर्थ एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) या आर्थिक वर्षात येऊ शकतो. कागदपत्रांनुसार, सरकार आयपीओद्वारे एलआयसीमधील सुमारे 5 टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी करत आहे. सरकार 6.32 अब्ज समभागांपैकी सुमारे 31.6 कोटी समभाग विकणार आहे. त्याची दर्शनी किंमत […]Read More
चंद्रपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर जिल्हयातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड केली आहे. Cultivation of medicinal plants in Chandrapur या माध्यमातून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी वाट दाखवली आहे. चंद्रपूर जिल्हा म्हणजे धान, सोयाबीन, कापूस आणि तूर यांचं पीक घेणारा जिल्हा …. जिल्हयातील […]Read More