Year: 2021

Featured

रियल-टाइम व्यवहारांमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये भारत अव्वल स्थानी

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण जगातील पहिल्या 10 देशांमधील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांमध्ये (real time payment transactions) भारत (India) अव्वल स्थानावर आहे. 2020 मध्ये भारतातील (India) व्यवहारांचे प्रमाण 15.6 टक्के होते. धनादेश आणि अन्य बिगर-डिजिटल व्यवहारांचा वाटा 61.4 टक्के होता. तर चीन (china) दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेसारखा (US) विकसित देश या प्रकरणात 9 व्या क्रमांकावर […]Read More

Featured

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता केला जाहीर

नवी दिल्ली, दि. 14(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (नरेंद्र मोदी) यांनी आज पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभाचा आठवा हप्ता जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पंतप्रधान-किसान) योजनेंतर्गत आर्थिक लाभाचाआठवा हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर केला. आज  19 हजार कोटींपेक्षा अधिकची राशी 9.5 […]Read More

Featured

पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूकच भारताला संकटातून बाहेर काढेल

संयुक्त राष्ट्रसंघ, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताला कोरोना (corona) संकटाच्या या लाटेमधून जर लवकर बाहेर पडायचे असेल आणि त्याला विकासाची गती (development speed) वाढवायची असेल तर पायाभूत सुविधांवर (infrastructure) प्रचंड गुंतवणूक करावी लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) डेव्हलपमेंट रिसर्च ब्रँचचे प्रमुख हमीद रशीद यांनी एका विशेष चर्चेत सांगितले की कोरोना साथीमुळे (corona pandemic) अर्थव्यवस्थेवर (economy) ज्या […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना मिळतील 19 हजार कोटी, उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा

नवी दिल्ली, दि. 13(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) म्हणाले आहेत की उद्याचा दिवस हा देशातील कोट्यवधी अन्नदात्यांसाठी महत्वाचा आहे. 14 मे रोजी पंतप्रधान मोदी देशातील 9.5 कोटी शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जाहीर करणार आहेत. लाभार्थी शेतकरी कुटुंबांना केंद्र सरकारतर्फे  19 हजार कोटींची रक्कम देण्यात येणार असून ती थेट […]Read More

Featured

एप्रिलमध्ये किरकोळ महागाईत किंचित घट

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिलमध्ये (April) किरकोळ महागाई (Retail inflation) दर म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये (सीपीआय) (CPI) काही प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. केंद्र सरकारने किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and Program Implementation) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या किंमती (food prices) कमी झाल्याने किरकोळ […]Read More

ऍग्रो

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : शेतकर्‍यांना लाभ व अनुदान कसे

नवी दिल्ली, दि. 12(एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना चालवल्या असून त्यामध्ये शेतीतील उत्पादन वाढण्यापासून ते चांगले दर मिळण्यापर्यंतच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री कृषि सिंचन  योजना. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना  उत्पादन वाढीस मदत करण्याबरोबरच पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. […]Read More

अर्थ

नोमुराने भारताच्या विकास दराच्या अंदाजात केली कपात

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जपानची ब्रोकरेज कंपनी नोमुरा (Nomura) ने कोरोना साथीच्या (corona pandemic) दुसर्‍या लाटेमुळे भारताच्या विकास दराच्या (Growth Rate) अंदाजात मोठी कपात केली आहे. कंपनीने 2021-22 दरम्यान भारताच्या जीडीपी वाढीचा (GDP Growth) अंदाज 10.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. याआधी नोमुराने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 12.6 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त […]Read More

ऍग्रो

इफ्को किसान ने  एका वर्षात 160 कोटी रुपयांचा विकला चारा,

नवी दिल्ली, दि. 11(एमएमसी न्यूज नेटवर्क) : इफ्को (IFFCO)किसान संचार लिमिटेड ही सहकारी खत कंपनीची शाखा असून कंपनीने सन 2020-21 या आर्थिक वर्षात एक लाख टन पशुखाद्य 160 कोटी रुपयांना विकले गेले आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, कंपनी आता स्वतःचा एक प्रकल्प स्थापन करण्याच्या विचारात आहे. इफ्को किशन संचार ने सन 2012-20 या आर्थिक वर्षात […]Read More

Featured

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धक्का कमी करता येवू शकतो : फिच

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची (Corona) दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध होत आहे. यामुळे, देशातील बहुतेक भागात टाळेबंदी (Lockdown) आणि निर्बंध (Restrictions) लादण्यात आले आहेत. असे असूनही, जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जचे (Fitch Ratings) मत आहे की 2020 च्या तुलनेत यंदा कोरोना लाटेमुळे आर्थिक घडामोडींना कमी धक्का बसेल. तथापि, फिचच्या मते एप्रिल आणि […]Read More

ऍग्रो

भारत सरकारचा निर्णय, उडीद 1.5 लाख मेट्रिक टन आयात करण्याची

नवी दिल्ली, दि. 10(एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील मोदी सरकारने उडीद डाळ 1.5 लाख मेट्रिक टन आयात करण्याची मुदत 15 मेपर्यंत वाढविली आहे. या कामासाठी सरकारने यापूर्वी 30 एप्रिल ची तारीख निश्चित केली होती. 07 मे रोजी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली. भारत डाळी व तेलबिया यांचे प्रमुख उत्पादक असून सर्वाधिक […]Read More