नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी किमान तापमानात किंचित सुधारणा झाली आहे. गुरुवारी सकाळी खोऱ्यातील तंगमार्ग, गुलमर्ग आणि बाबरेशी भागात २-३ इंच नवीन बर्फवृष्टी झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री श्रीनगरमधील किमान तापमान 2.6 अंश सेल्सिअसपर्यंत सुधारले आहे. दुसरीकडे, पहलगाममध्ये ०.३ अंश सेल्सिअस आणि गुलमर्गमध्ये उणे ३.७ अंश सेल्सिअस […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत, बाजाराची मागील आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. एप्रिल २०२१ नंतरची सगळ्यात मोठी घसरण अशी नोंद झाली.मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने १६,४०० चा स्तर गाठला. परंतु बाजाराने चांगलेच कमबॅक केले.आठवड्याच्या शेवटच्या दिवशी निफ्टीने १७,१५० पर्यंतचा टप्पा गाठला. After a sharp fall, the stock market recovered. शेवटच्या दिवशी […]Read More
नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (foreign exchange reserves) सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 16 कोटी डॉलरने घसरून 635.667 अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, 10 डिसेंबरच्या आधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा (foreign exchange […]Read More
शेतकऱ्यांना बायो-ईथेनॉल निर्मिती करावी – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती क्षेत्रात असंतुलन आहे, ते संतुलित करण्यासाठी पीक वैविध्यिकरण, तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषीला प्राधान्य दिले जात असून पंतप्रधान किसान योजना अंतर्गत देशातील 11.5 कोटी शेतक-यांना रुपये 1 लाख 62 हजार कोटी रुपये निधी दिला गेला आहे, अशी माहिती केंद्रीय […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रेडिट आणि डेबिट कार्डसह ऑनलाइन पेमेंट व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) टोकन प्रणाली (Tokenisation) लागू करण्याची अंतिम मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही प्रणाली 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होती. टोकनायझेशन प्रणाली अंतर्गत, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करताना तृतीय पक्ष […]Read More
नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात २३ डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, भारताचे पाचवे पंतप्रधान, चौधरी चरण सिंह यांचा जन्म झाला, ज्यांनी शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे सुरू केली. सन 2001 मध्ये, भारत सरकारने चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा […]Read More
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्राहकांचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी 1 जानेवारीपासून रिझर्व्ह बँकेचा (RBI) एक नवा नियम लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, येत्या वर्षाच्या सुरुवातीला डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटच्या (card payment) नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. पुढील वर्षापासून, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी रिझर्व्ह बँक तुमच्या कार्डला एक टोकन नंबर देईल. […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारने अलिकडच्या वर्षांत सलग दोन वर्षे शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत राज्यातील एकट्या मराठवाड्यात 805 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या 805 प्रकरणांपैकी 605 प्रकरणे नुकसान भरपाईसाठी पात्र मानली गेली […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियातील (Asia) सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन म्हणून भारतीय चलन रुपया (Indian rupee) 2021 ला निरोप देणार आहे. वास्तविक भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. एका अहवालानुसार, रुपया आशियाई बाजारातील सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन बनले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री. विक्रीचे वर्चस्व निर्माण होण्याचा […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने सात खाद्यपदार्थांच्या वायदे व्यवहारावर बंदी घातली आहे. यामध्ये गैर-बासमती तांदूळ, गहू, हरभरा, मोहरी, सोयाबीन, कच्चे पाम तेल आणि मूग यांचा समावेश आहे. अर्थ मंत्रालयाने या सातही वस्तूंच्या वायदे व्यवहारावर सोमवारपासून पुढील एक वर्षासाठी बंदी घातली आहे. दुसरीकडे, सोमवारी लोकसभेत अनुदानाच्या पुरवणी मागणीला मंजुरी […]Read More