Month: May 2021

ऍग्रो

कोरोनावर प्रभावी आणि शेतीत मोठा नफा, आश्चर्यकारक अश्वगंधा, त्याबद्दल जाणून

नवी दिल्ली, दि. 08(एमएमसी न्यूज नेटवर्क) : देश सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी लढत आहे. संसर्ग कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच वेळी, या रोगाचा सामना करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी, औषधी गुणांनी भरलेले अश्वगंधाचे (Ashwagandha)सेवन करण्याची देखील चर्चा आहे. हा एक साथीचा आजार आहे, परंतु जर तुम्हाला अश्वगंधाची लागवड करायची असेल तर […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँकेच्या घोषणेमुळे दलाल स्ट्रीट वर तेजी,निफ्टीने पार केला १४,८००

मुंबई, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भांडवली बाजारासाठी हा आठवडा चांगला गेला. दोन दिवसाच्या उतारचढावा नंतर सलग तीन दिवस तेजी राहिली. निवडणुकीचे निकाल,वाहन विक्रीचे आकडे, जी.एस.टी च्या(GST) एप्रिल महिन्यातील करवसुलीचे आकडे, चौथ्या तिमाहीचे निकाल आणि रिझर्व्ह बँकेची अचानक झालेली घोषणा या सगळ्याचा प्रभाव बाजारावरती दिसला.   पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात निराशाजनक   आठवड्याच्या पहिल्याच दिवशी […]Read More

अर्थ

भारत आपले वित्तीय तूटीचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारत अंदाजित वित्तीय तूटीचे (fiscal deficit) लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो. याचे मुख्य कारण महसूल प्राप्तीमध्ये घट होणे असेल. फिच सोल्यूशनने (Fitch Solutions) शुक्रवारी हे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 2021 ते मार्च 2022) वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) (GDP) तुलनेत 6.8 टक्के रहाण्याचा […]Read More

Featured

ममता यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून बंगालच्या शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान योजनेचे पैसे

नवी दिल्ली, दि. 07(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगाल (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 2021) बंगालच्या शेतकऱ्यांना  देण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना त्यांनी बंगालच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 18-18 हजार रुपये […]Read More

अर्थ

भविष्य निर्वाह निधीतून मिळणारे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त नाही

रायपूर, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवीन आर्थिक वर्षात (2021-22) प्राप्तिकर (Income Tax) संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या नव्या यंत्रणेअंतर्गत पाच लाखाहून अधिक जमा रकमेच्या ठेवीवर मिळणारे व्याज आयकर कक्षेत आले आहे. मागील आर्थिक वर्ष संपेपर्यंतच्या व्यवस्थेनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) (EPF) जमा असलेल्या रकमेवर मिळणार्‍या व्याजावर कोणताही कर […]Read More

ऍग्रो

उत्तर प्रदेशमधील 2 कोटी 34 लाख शेतकऱ्यांना एका आठवड्यात मिळणार

लखनौ, दि. 06(एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेश कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही(Surya Pratap Shahi ) यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 2 कोटी 34 लाख लाभार्थी शेतकर्‍यांना पुढील हप्ता लवकरच देण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता लवकरच सोडण्याच्या […]Read More

अर्थ

प्राप्तिकर विभागाने 11.73 लाख करदात्यांना परत केले 15,438 कोटी

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने ( Income-tax department ) बुधवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात करदात्यांना 15,438 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा (Refund) देण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाच्या मते, यावर्षी एप्रिलमध्ये 11.73 लाख करदात्यांना परतावा देण्यात आला. मात्र ही परतावा रक्कम कोणत्या आर्थिक वर्षासाठी देण्यात आली हे अद्याप प्राप्तिकर विभागाने स्पष्ट […]Read More

ऍग्रो

स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन चौकट जाहीर, कोट्यावधी ग्रामस्थांना होणार फायदा

नवी दिल्ली, दि. 05(एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय पंचायती राजमंत्री नरेंद्रसिंह तोमर(Narendra Singh Tomar) यांनी मंगळवारी देशभरात स्वामित्व योजना(ownership plan) राबविण्यासाठी फ्रेमवर्क आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी राज्ये व अन्य भागधारकांना संबोधित केले. पंचायती राज मंत्रालयाने विकसित केलेल्या स्वामित्व योजनेच्या फ्रेमवर्क कव्हरेजमध्ये विविध राज्यांच्या योजनेंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे आणि रोडमॅपचा समावेश आहे. ज्यामध्ये […]Read More

अर्थ

गोल्डमन सॅक्सने देखील भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची ब्रोकरेज संस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) कोरोना विषाणू (corona virus) साथीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे अनेक राज्यात आणि शहरांमध्ये लागू करण्यात आलेली टाळेबंदी (Lockdown) या पार्श्वभुमीवर आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा भारताच्या आर्थिक वाढीचा (economic growth) अंदाज 11.7 टक्क्यांवरून 11.1 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने […]Read More

ऍग्रो

मल्टीव्हिटॅमिन्स,अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या या भाजीची वाढली मागणी 

नवी दिल्ली, दि. 04(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव भारतात सुरू आहे. परिस्थिती अत्यंत भयावह बनत चालली आहे. संक्रमण साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर केले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मल्टीविटामिन(multivitamin) समृद्ध फळे आणि भाज्यांचे सेवन करण्यास सांगितले जात आहे. हेच कारण […]Read More