Month: January 2021

ऍग्रो

#किमान हमीभावाच्या मागे लागल्याने पंजाबच्या शेतकऱ्यांचे होत आहे मोठे नुकसान

नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किमान सपोर्ट प्राइस सिस्टमचा सर्वाधिक फायदा पंजाब आणि हरियाणाच्या शेतकर्‍यांना झाला आहे. परंतु याचा गंभीर दुष्परिणाम हा आहे की पंजाबमधील शेतकऱ्यांनी अत्यल्प किमान आधारभूत किंमतीच्या लोभाने केवळ गहू-धान पिकांच्या उत्पादनास प्राधान्य दिले आणि इतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी केले. आकडेवारीनुसार, पंजाबमधील भात उत्पादन 1960-61 मध्ये 4.8 […]Read More

अर्थ

#जीएसटीच्या सुलभीकरणासाठी व्यापार्‍यांनी मागितली सितारामन यांची वेळ

नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): करावरील कराच्या त्रासातून दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने वस्तु व सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू केली होती. 1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यानंतरही सध्या अस्तित्त्वात असलेल्या जीएसटी प्रणालीच्या गुंतागुतीमुळे देशभरातील व्यापारी नाराज आहेत. व्यापारी संघटना कॅटने सध्याची जीएसटी यंत्रणा वसाहतवादी (कलोनियल) […]Read More

ऍग्रो

#शेतकरी आंदोलना दरम्यान कृषीमंत्र्याना रब्बीच्या विक्रमी उत्पादनाची अपेक्षा!

नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मते, गव्हासह रब्बी अन्नधान्याचे उत्पादन गतवर्षीच्या 15 कोटी 32.7 लाख टनांच्या तुलनेत चालू पीक वर्षात 2020-21 मध्ये आणखी चांगले होणे अपेक्षित आहे. रब्बी पिकांची पेरणी यावेळी सुरू आहे. खरीप पिकाच्या कापणीनंतर लगेचच रब्बीची पेरणी ऑक्टोबरपासून सुरू होते. गहू आणि मोहरी ही रब्बीची प्रमुख […]Read More

अर्थ

#अर्थव्यवस्था सुधारणेची गती अर्थसंकल्प निश्चित करणार

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्था खुली होताच उद्योगांमध्ये वाढ, अडचणींमध्ये कमतरता तसेच लस आल्यामुळे अर्थव्यवस्थेत वेगाने प्रगती होण्याची अपेक्षा आहे. परंतू अर्थव्यवस्थेची गती बरीचशी 2021-22 च्या अर्थसंकल्पावर अवलंबून असेल. भारत 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला, परंतु साथीच्या संकटामुळे आणि टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प होणे, खप कमी होणे, […]Read More

ऍग्रो

#मागण्या मान्य न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते :

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या 37 दिवसांपासून संसदेने मंजूर केलेल्या नवीन शेतीविषयक कायद्यांविरोधात शेतकरी सरकारला कडक इशारा देत आहेत. 4 जानेवारीपर्यंत सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास त्यानंतरच्या परिस्थितीला ते जबाबदार असतील असे शेतकरी संघटनांनी सांगितले. सिंघु सीमेवर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत स्वराज इंडिया संघटनेचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की […]Read More

अर्थ

#अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने 2021 वर्ष कसे असेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सन 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. परंतु नवे वर्ष 2021 आपल्यासोबत अनेक मोठे बदल आणेल. अशा परिस्थितीत, 2021 मध्ये येऊ शकतील असे चढ-उतार, पुनर्प्राप्ती आणि संधींचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. पतमानांकन संस्था इंडिया रेटिंग्जच्या अहवालानुसार, 2021-22 मध्ये देशाचा जीडीपी वास्तविक […]Read More

ऍग्रो

#शेतकऱ्यांच्या दोन मागण्यांबाबत सरकारने सहमती दर्शविली; पेंढा जाळणे हा गुन्हा

नवी दिल्ली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी कायद्यासंदर्भात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान सरकार आणि शेतकरी संघटनांमधील वाटाघाटींमध्ये सकारात्मक पुढाकार पाहायला मिळत आहेत. शेतकर्‍यांच्या बर्‍याच प्रस्तावांपैकी मोदी सरकारने दोन प्रस्तावांवर सहमती दर्शविली आहे. शेतकरी व सरकार यांच्यातील सहाव्या फेरीतील चर्चेत वीज बिलाचा प्रश्न निकाली निघाला आहे आणि पेंढा जाळणे हा गुन्हा ठरणार नाही. सुमारे […]Read More

अर्थ

#प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात कोट्यावधी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस येण्याची शक्यता

वाराणसी, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मिर्झापूरच्या चुनार, चांदौली, रामनगरसह एकाच वेळी पाच ठिकाणी लोखंड कारखाना, पीठगिरणी व्यावसायिकाचा कारखाना आणि घरावरील प्राप्तीकर विभागाचे छापे गुरुवारीही सुरू राहिले. मंगळवारी दुपारी सुरू झालेला हा तपास गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास 48 तासांनी संपला. मात्र कागदपत्रांची तपासणी अजुनही सुरु आहे. यात कोट्यावधी रुपयांची कर चोरी उघडकीस येऊ शकते. कोलकाता येथील […]Read More