Tags :Nirmala Sitharaman

Featured

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कर अधिकार्‍यांची कान उघडणी

बेंगळुरू, दि.08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी करदात्यांच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याबद्दल कर मंडळांना धारेवर धरले. अर्थमंत्र्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क (CBIC) यांना तक्रारींच्या सुनावणीसाठी कर अधिकाऱ्यांनी शनिवारचा दिवस राखून ठेवण्याचे निर्देश दिले. सीतारामन यांनी बंगळुरूमध्ये अर्थसंकल्पोत्तर चर्चेदरम्यान कर कपातीशी संबंधित एका […]Read More

अर्थ

वित्तीय तुटीच्या अंदाजाबाबत निर्मला सितारामन यांनी केला हा खुलासा

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षासाठी अंदाजित 6.9 टक्के वित्तीय तूट (fiscal deficit) हे एक “जबाबदार” लक्ष्य आहे कारण सरकार खर्च वाढवणे आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहणे यात संतुलन राखत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चेदरम्यान हस्तक्षेप करताना त्या म्हणाल्या की […]Read More

अर्थ

भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉशिंग्टन डीसीमध्ये जागतिक उद्योग जगतातील दिग्गजांना संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की जागतिक पुरवठा साखळीची नव्या पद्धतीने रचना केली जात आहे. सर्व गुंतवणूकदार आणि उद्योगांच्या भागधारकांसाठी भारतात (India) गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत. अर्थमंत्री जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीला उपस्थित होत्या. उद्योग मंडळ फिक्की […]Read More

Featured

देशाला स्टेट बँकेसारख्या 4-5 बँकांची गरज आहे

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी रविवारी सांगितले की मोठ्या आर्थिक घडामोडी आणि आर्थिक समावेशकतेवर जास्त भर असूनही अनेक जिल्ह्यांमध्ये बँकांची (Bank) उपस्थिती शून्य आहे. अर्थमंत्र्यांनी बँकांना सांगितले की त्यांनी एक तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांनी सुसज्ज शाखा उघडाव्या किंवा बँकिंग सेवा पुरवणारी छोटे युनिट स्थापन करावी. ज्या […]Read More

अर्थ

संकट काळात उद्योग आणि सरकारमध्ये विश्वास आवश्यक: निर्मला सीतारमण

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रभावित झालेल्या उद्योगांशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) सातत्याने चर्चा करत आहेत. मंगळवारी त्यांनी सांगितले की, या संकटांच्या काळात शाश्वत वाढीसाठी सरकार आणि उद्योग यांच्यात पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. आम्ही साथीच्या रोगाचा सामना करून अर्थव्यवस्था (economy) वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चेंबर […]Read More