Tags :मोदी-आणि-योगी-सरकार-शेतकरी

ऍग्रो

बाटेश्वर येथे दरवर्षी भरवला जाईल, कृषी मेळावा ज्याचे नाव असेल

आग्रा, दि. 6  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आग्रा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षी बाटेश्वर येथे कृषी मेळा भरवला जाईल, त्याला अटल कृषी मेळा असे म्हटले जाईल. कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी आग्रा येथील शेतकऱ्यांना हे वचन दिले आहे. बाटेश्वर येथे भरलेल्या विशाल कृषी जत्रेचे उद्घाटन कृषिमंत्र्यांनी केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, दहा शेतकर्‍यांना […]Read More