मुंबई दि ११ : राज्यातील सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्राबाबत गोंधळ सुरू असून, अनेक ठिकाणी ती बंद आहेत, उशिरा सुरू होतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत या बाबतच्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांवर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यानं अखेर विरोधकांनी सभात्याग केला. याबाबतचा मूळ प्रश्न संतोष […]Read More
नागपूर, दि ११:नागपूर व अमरावती विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश आज नागपूर विधानभवन येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे,यांच्या अध्यक्षतेखाली पारपडलेल्या बैठकीस आ.अशिष देशमुख, सचिव (रस्ते) श्री. संजय दशपुते, सचिव (बांधकाम) श्री. आबासाहेब […]Read More
मुंबई, दि. १० : मनोरंजनाच्या जगात 2025 हे वर्ष खास ठरले. अनेक लोकप्रिय मालिकांचे नवे सीझन तसेच काही ताज्या दमदार कथा प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाल्या. IMDb ने या वर्षातील टॉप भारतीय वेब मालिकांची यादी जाहीर केली असून त्यात ॲक्शन, थ्रिलर, ड्रामा आणि कॉमेडी अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. टॉप 7 वेब मालिका (2025)Read More
मुंबई, दि. १० : RBIने आपल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात ०.२५% ची कपात केली आहे. त्यामुळे अनेक प्रमुख बँकांनी त्यांचे गृहकर्ज व्याजदर तात्काळ कमी केले आहेत. HDFCHDFC बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांवर MCLR मध्ये ०.५% पर्यंत कपात केली आहे. नवीन दर – ८.३०%–८.५५% दरम्यान आहे. जुना दर ८.३५%–८.६०% दरम्यान होता. PNBपंजाब नॅशनल बँकेने त्यांचा आरएलएलआर […]Read More
मुंबई, दि. १० : वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, पूर्वी बिबट्या हा वन्यजीव होता. आता तो वन्यजीव नसून उसाचा जीव झाला आहे. म्हणजे उसाच्या शेतात त्यांची पैदास झाली आणि त्यामुळं त्यांची वाढ झाली. बिबट्यांची संख्या वाढली आहे त्याचे कारण म्हणजे उसाचे क्षेत्र वाढले आहे त्यात जन्मलेले बिबट यांची संख्याही वाढली […]Read More
तिरुपती येथील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाडूंच्या नंतर प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या दुपट्ट्यांच्या (अंगवस्त्रम) विक्रीत घोटाळा उघडकीस आला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एका कंत्राटदाराने शुद्ध मलबेरी सिल्कच्या दुपट्ट्यांऐवजी सलग 100% पॉलिस्टरचे दुपट्टे पुरवले. बिलिंग सिल्कच्या दुपट्ट्यांच्या नावावरच करण्यात आली. एका पॉलिस्टर दुपट्ट्याची वास्तविक किंमत सुमारे ₹350 होती. परंतु, तिरुमला मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम् […]Read More
मुंबई दि ११ (विक्रांत पाटील ) : मुंबई प्रेस क्लबमध्ये काल बुधवार, 10 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता ऑक्टोबर महिन्यात प्रेस क्लबमध्ये घडलेली एक किरकोळ झटापटीची घटना अन् त्यांनतर करण्यात आलेले घाणेरडे ट्रोलिंग अन् प्रेस क्लब संस्थेची केली गेलेली बदनामी! त्या संदर्भात क्लबचे सदस्य असलेल्या काही जणांवर कारवाई करण्याचा […]Read More
नागपूर, दि १०राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याबाबत आमदार मुलींना नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यास पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशभरातील नद्यांचे आरोग्य स्पष्ट करणारा ‘पोल्यूटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी’ या प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक ५४ नद्या प्रदुषित […]Read More
नागपूर, दि १०बेस्टच्या ४ हजार ५०० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी थकबाकीमुळे अंधारात गेली असून त्यांना त्वरित थकबाकी द्यावी अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभापतीकडे हिवाळी अधिवेशनात केली. गेल्या तीन वर्षांपासून ग्रॅच्युईटी आणि रजेचे रोखीकरण यासह लाखो रुपयांची देणी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. ७०० कोटींहून अधिकची ही थकबाकी आहे. विविध प्रयोग करूनही बेस्टच्या […]Read More
नागपूर दि १० : राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने जाहीर केलेली टोल प्रणालीत आवश्यक सुधारणा करून टोल माफी येत्या आठ दिवसात लागू करण्याची कारवाई करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले,प्रशोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नावर ते बोलत होते. याबाबतचा प्रश्न शंकर […]Read More