mmcnews mmcnews

Lifestyle

पास्ता अल्ला नॉर्मा

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पास्ता अल्ला नॉर्मा हा सिसिलियन पदार्थ आहे, ज्यामध्ये टेंडर वांग्याचा स्वाद, टोमॅटो सॉस, आणि चीजची मधुर चव मिळून येते. हा क्लासिक इटालियन रेसिपी आपल्या जेवणात सुसंवाद आणतो. साहित्य: कृती: १. वांग्याच्या फोडींना हलकं मीठ लावून १५-२० मिनिटांसाठी बाजूला ठेवा, ज्यामुळे त्यातील कडूपणा निघून जाईल. त्यानंतर वांगी पाण्याने धुऊन […]Read More

पर्यावरण

तुळशीचे झाड लावण्याचे महत्त्व आणि सोपे उपाय

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळस ही भारतीय घरांसाठी पवित्र आणि औषधी झाड आहे. तुळशीचे झाड घरात असणे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर आरोग्य आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. तुळशी लावण्याची पद्धत: काळजी कशी घ्यावी? तुळशीला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे झाड खिडकीजवळ ठेवा. जास्त पाणी टाळा कारण यामुळे मुळे कुजण्याची शक्यता असते. […]Read More

करिअर

RBI मध्ये कनिष्ठ अभियंता भरती

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI ने कनिष्ठ अभियंता पदाच्या 11 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 20 ते 30 वर्षे वयोगटातील पदवीधर उमेदवार 20 जानेवारीपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना 80,236 रुपये मासिक वेतन आणि 33,900 रुपये मूळ वेतन दिले जाईल. उमेदवार rbi.org.in वर अर्ज सादर करू शकतात. ML/ML/PGB6 Jan 2025Read More

कोकण

शरद पवार यांचे हेलिकॉप्टर हवेतच खोळंबले, वीस मिनिटे थरार…

रत्नागिरी, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिपळूण येथील कार्यक्रम आटपून परतत असताना शरद पवार याचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे 20 मिनिट हवेत खोळंबले. दोन-तीन वेळा लँडिंग आणि टेकऑफच्या प्रयत्नामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली. या हेलिकॉप्टर मध्ये शरद पवार याच्या समवेत प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, स्वतः पवार आणि त्यांचे नातेवाईक इत्यादी प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा जास्त […]Read More

पर्यावरण

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गिधाडाचा तामिळनाडूपर्यत प्रवास

चंद्रपूर दि ५ :– ‘बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या वतीने‘जीपीएस टॅग’ लावण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पा’तून सोडण्यात आलेल्या एका गिधाडाने तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला आहे. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालककिशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एन ११’ असा सांकेतिक […]Read More

देश विदेश

देशाने गाठला एक हजार किमी चा मेट्रो रेल्वे सेवेचा टप्पा

मुंबई,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेट्रो रेल्वेमुळे देशातील महानगरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सहज आणि सुखकर केला आहे. वातानुकूलित आणि कमी गर्दीतून प्रवासाची सेवा मिळत असल्याने नागरिक आता मेट्रो सुविधाचे अधिकाधीक लाभ घेत आहेत. देशातील मेट्रो रेल्वे सेवेने आज १ हजार किमीचा टप्पा गाठल्याची महत्त्वाची माहिती आज पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात दिली. […]Read More

महानगर

आजच्या माध्यमांसमोर विश्वासार्हतेचे मोठे आव्हान

ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या माध्यमांसमोर विश्वासार्हता हे सगळ्यात मोठे आव्हान असून हातात आलेली बातमी वाचकांसमोर जाण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून पाहण्याचे मोठे आव्हान या निमित्ताने उभे राहिले आहे. तंत्रज्ञान जरी पुढे गेलेले असले तरी विश्वासार्हता हे माध्यमांचे मर्म आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केले […]Read More

अर्थ

देशातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मिर पासून कन्याकुमीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावते. दैनंदिन लाखो प्रवासी भारतील रेल्वेने प्रवास करतात. देशभरात दैंनदिन हजारो ट्रेन धावतात. भारतातील सर्वात ही ट्रेन रेल्वेची धनलक्ष्मी म्एहणजे बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस.या ट्रेनेची वर्षभराची कमाई 1,76,06,66,339 रू एवढी आहे. बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी टट्रेन आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

हा आहे जगातील सर्वाधिक पगार असलेला कर्मचारी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाचे जगदीप सिंग हे जगातील सर्वाधिक वेतन घेणारे कर्मचारी ठरले आहेत. मनी कंट्रोलच्या रिपोर्ट नुसार, क्वांटमस्केपचे माजी संस्थापक आणि सीईओ जगदीप यांना 17,500 कोटी रुपयांचे (सुमारे $2.1 अब्ज) वार्षिक पॅकेज मिळाले आहे, जे दररोज सुमारे 48 कोटी रुपये (सुमारे $5.8 दशलक्ष) आहे. सिंग यांच्याकडे बॅटरी तंत्रज्ञानाचे प्राविण्य […]Read More

देश विदेश

अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया अकाऊंट उघडण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य

नवीन दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाकाळात शालेय अभ्यासक्रम आणि प्रोजेक्टसाठी अगदी लहानलहान मुलांच्या हाती मोबाईल द्यावे लागेल.त्यानंतर सर्व सुरळीत झाल्यावरही मुलांना लागलेली मोबाईलची सवय सुटणे कठीण झाले आहे. अनेक अल्पवयीन मुलांनी सोशल मीडियावर आपले अकाऊंटही उघडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता सरकारने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन धोरणामध्ये पालकांची […]Read More