mmcnews mmcnews

देश विदेश

ISRO ने प्रक्षेपित केला सर्वांत वजनदार उपग्रह

श्रीहरीकोटा, दि. २४ : ISRO ने आज हेवी-लिफ्ट लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) प्रक्षेपित केला. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इस्रोने अमेरिकेच्या ६ हजार १०० किलो वजनाच्या ब्लूबर्ड ब्लॉक -२ या उपग्रहाचे पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय भूमीत भारतीय प्रक्षेपकाने प्रक्षेपित केलेला हा […]Read More

करिअर

BSF मध्ये 50% पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव

गृह मंत्रालयाने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठी आरक्षण 10% वरून 50% पर्यंत वाढवले ​​आहे.सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-गजेटेड) रिक्रूटमेंट रूल्स, 2015’ मध्ये बदल केले आहेत. यासोबतच, माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल. तर, नंतरच्या तुकड्यांना वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल. अधिसूचनेनुसार, ‘BSF मध्ये […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरातील महाविद्यालयात रॅगिंग, विद्यार्थ्यांला मारहाण

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. रॅगिंग सदृश घटना घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.महाविद्यालय प्रशासनाने याबाबत त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रसिक बनसोडे असे असून, त्याच्यावर […]Read More

ट्रेण्डिंग

येत्या वर्षात रशियामध्ये भारतीयांसाठी ७२ हजार नोकरीच्या संधी

मॉस्को, दि. 23 : रशियाने तब्बल 72,000 भारतीय कामगारांना आपल्या देशात बोलावण्याची योजना आखली आहे. यामुळे भारतीय तरुणांसाठी रशियात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नुकत्याच झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान या विषयावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. ‘मोस्कोव्स्की कोम्सोमोलेट्स’ या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रशियाने या वर्षासाठी परदेशी कामगारांचा कोटा 2,35,000 निश्चित केला […]Read More

महिला

भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात दुप्पट वाढ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेटपटूंसाठी एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत महिला खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. २२ डिसेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या अॅपेक्स काउन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन संरचना तयार करणे आणि देशांतर्गत पातळीवर त्यांना अधिक […]Read More

मनोरंजन

हा ठरला२०२५ मधील सर्वांधिक कमाई करणारा चित्रपट

मुंबई, दि. २३ : रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने मोठे विक्रम मोडत आहे. प्रदर्शनाच्या 18व्या दिवशी चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 877 कोटी झाले आहे. यासोबतच ‘धुरंधर’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. आतापर्यंत हा विक्रम ऋषभ शेट्टीच्या कन्नड चित्रपट ‘कांतारा: द लीजेंड-चॅप्टर 1’ कडे होता, ज्याचे एकूण कलेक्शन 850 कोटी रुपये […]Read More

महिला

महिलांनी कॅमेरा फोन वापरल्यास होणार कारवाई

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील चौधरी समाजाच्या सुंधामाता पट्टीच्या पंचायतीने एक विचित्र फर्मान काढले आहे. या निर्णयानुसार, परिसरातील 15 गावांमधील सुना आणि मुलींना आता कॅमेरा असलेला स्मार्टफोन वापरता येणार नाही. त्याऐवजी त्यांना जुन्या पद्धतीचा की-पॅड असलेला साधा फोन वापरावा लागेल. एवढेच नाही तर लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजारच्या घरी जातानाही सोबत मोबाईल फोन नेण्यावर बंदी घालण्यात […]Read More

कोकण

सिंधुदुर्गमध्ये उभारले जाणार ताज हॉटेल

वेंगुर्ला, दि. २३ : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित ( ५ स्टार ) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पर्यटन नकाशावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गची ठळक ओळख निर्माण होणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

कोल्हापुर-मुंबई बसवर 1 कोटी 22 लाखांचा दरोडा

मुंबई, दि. 23 : कोल्हापुर मुंबई बसवर 1 कोटी २२ लाख रुपयांचा दरोडा पडला आहे. 60 KG चांदी दरोडेखोरांनी लुटली आहे. दरोडेखोर बसमध्ये घुसले आणि चाकूचा धका दाखवून त्यांनी हा दरोडा टाकला. कोल्हापूर ते मुंबईला जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खाजगी आराम बसवर दरोडा पडला आहे. किणी गावचे हद्दीत अनोळखी सात ते आठ अनोळखी इसमाने चाकूचा धाक […]Read More

राजकीय

उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा

मुंबई, दि. 23 : मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. मालाड येथे आयोजित ‘संवाद उत्तर भारतीयों से, चर्चा मुद्दों पर’ या कार्यक्रमात जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यामध्ये एकूण सात मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, […]Read More