मुंबई प्रतिनिधी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवार, १५ मे पासून शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणात फक्त २३.५२ टक्केच पाणीसाठा कमी होत असलेला जलसाठा, वाढते तापमान, बाष्पीभवन तसेच पुढील मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अल निनो आणि आयओडीच्या पार्श्वभूमीवरील […]Read More
पुणे, दि. ११ : पुणे शहरात BSNL च्या भूमिगत तांब्याच्या तारा चोरणाऱ्या नऊ परप्रांतीय चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहतीतून क्रेनचा वापर करून हे चोरटे तारा काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, […]Read More
मुंबई, दि. 11 : गृह विभागाने डिसेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, मुंबई पोलीस दलात दोन नवीन पोलीस झोन आणि चार नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि नागरिकांसाठी प्रशासन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हे रचनात्मक बदल केले आहेत. या पुनर्रचनेमुळे मुंबईत आता दक्षिण, मध्य, पूर्व, […]Read More
पुणे, दि. ११ : मराठी रसिकांना गीतरामायणाचा अनमोल ठेवा देणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात प्रख्यात कवी, गीतकार आणि लेखक गदिमांच्या पुणे येथील ‘पंचवटी’ ‘या निवासस्थानावरून वाद निर्माण झाले आहेत. गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर यांनी असा आरोप केला आहे की, घरातील जवळचे नातेवाईकच बिल्डरच्या मदतीने ही वास्तू पाडण्याचा आणि आर्थिक फायद्यासाठी पुनर्विकास (Redevelopment) करण्याचा […]Read More
नेरळ, दि. ११ : वर्षभर पर्यटकांची वर्दळ असलेल्या माथेरानमध्ये प्रशासनाकडून नेहमीच पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे नियम आमलात आणले जातात. गेल्या काही वर्षांपासून येथे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पर्यटन स्थळे, जंगलातील पायवाटा आणि दऱ्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रॅपर्स तसेच ‘Use & Throw’ रेनकोट मोठ्या प्रमाणावर टाकून दिले जात असल्याचे चित्र दिसून येत होते. विशेषतः […]Read More
कल्याण, दि. ११ : सध्या मराठी रंगभूमीला चांगली दिवस आले आहे. अनेक नवी जुनी नाटके ‘हाऊस-फुल’ चा बोर्ड मिरवत आहे. प्रेक्षकांच्या मोठा प्रतिसाद मिळत असतानाही नाट्यगृहांतील दुरावस्थेमुळे कलाकार आणि प्रेक्षक त्रस्त झाले आहेत. कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृह विविध प्रकारच्या अडचणींमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. अलबत्या गलबत्या’ या लोकप्रिय बालनाट्यातील कलाकारांनी अत्रे नाट्यगृहाच्या अव्यवस्थेला वाचा […]Read More
कोलकाता, दि.११ : पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार नुकतेच स्थापन झाले असताना माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता ३१ विधानसभा जागावरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत. तृणमूलने दावा केला आहे की, बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 31 जागांवर भाजप आणि टीएमसी यांच्यातील हार-जीतचे अंतर एसआयआरमध्ये वगळलेल्या मतांपेक्षा कमी आहे. आज तृणमूलचे खासदार आणि वकील […]Read More
मुंबई, दि.9 : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे. या संदर्भात शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त […]Read More
चेन्नई, दि. ९ : तमिळ सुपरस्टार विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सत्तेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विदुथलाई चिरुथाईगल कात्ची म्हणजेच व्हीसीके (VCK) या पक्षाने विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमताचा आकडा यशस्वीपणे गाठला असून, आता तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा आणि शपथविधीचा मार्ग मोकळा झाला […]Read More
कोलकाता, दि.९ : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोलकात्यातील ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि एनडीएतील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती ही शक्तिप्रदर्शनाची ठळक झलक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन, उत्तर […]Read More