मुंबई, दि.9 : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे. या संदर्भात शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त […]Read More
चेन्नई, दि. ९ : तमिळ सुपरस्टार विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सत्तेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विदुथलाई चिरुथाईगल कात्ची म्हणजेच व्हीसीके (VCK) या पक्षाने विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमताचा आकडा यशस्वीपणे गाठला असून, आता तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा आणि शपथविधीचा मार्ग मोकळा झाला […]Read More
कोलकाता, दि.९ : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोलकात्यातील ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि एनडीएतील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती ही शक्तिप्रदर्शनाची ठळक झलक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन, उत्तर […]Read More
मुंबई, दि. 9. : मुंबईतील इस्टर्न फ्री वे वरुन नरिमन पॉइंटकडे जाण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. 250 मीटर भूमिगत बोगदा खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. मुंबईतील हा पहिला अंडरग्राऊंड महामार्ग आहे. यामुळे 40 मिनिटांचा […]Read More
मुंबई,दि.९ : नाशिक येथील ‘TCS’ कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक (POSH) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला व बालविकास आयुक्त जगदीश मिनियार यांनी शुक्रवारी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. POSH कायद्यानुसार १० […]Read More
मुंबई प्रतिनिधी : मुंबई उपनगरीय रेल्वेमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येमुळे प्रवाशांच्या अडचणींमध्ये भर पडत असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. रेल्वे प्रशासन काही फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊन अधिकृत करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर आधीच प्रचंड गर्दी असताना रेल्वे प्रशासनाकडून गर्दी […]Read More
मुंबई, दि. ९ : राज्य शासनाच्या मालकीची मीरा-भाईंदर येथील कोट्यवधी रुपये किंमतीची सुमारे २५४.८८ एकर जमीन दोन बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकारने कंबर कसली असून, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेतून आव्हान देण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ ही जमीन दीइस्टेट इन्वेस्टमेंट व मीरा रियल इस्टेट डेव्हलपर्स या […]Read More
मुंबई प्रतिनिधी मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असूनही झोपडपट्ट्यांमुळे शहर बकाल झाले आहे. मुंबईचे शांघाय व सिंगापूर करण्याचा गप्प मारणाऱ्या भाजपा महायुती सरकारने शहरातील कष्टक, री कामगारवर्गांना झोपडपट्टी मुक्त शहराचे स्वप्न दाखवून त्यांची फसवणूकच केली आहे. नगरविकास विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून यातून फक्त सरकारच्या बगलबच्यांचे खिशे भरले जात आहे. सरकार फक्त भाडंवलदारांसाठी काम […]Read More
नागपूर दि ९ : सुमारे सहा दशकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे सरकार पश्चिम बंगाल मध्ये सत्तारूढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांच्या वतीने नागपूरमध्ये एक आगळावेगळा ‘झालमुडी महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या झालमुडी महोस्तवात विष्णूजी की रसोई, बजाजनगर, नागपूर येथे जागतिक ख्यातीचे शेफ विष्णूजी मनोहर तसेच सामाजिक व […]Read More