मुंबई, दि. २० : भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. केवळ १८ वर्षांचा तरुण जीत भास्कर यांने विकसित केलेले BrontoAI हे देशातील पहिले ग्राहकाभिमुख AI प्लॅटफॉर्म मानले जात आहे, ज्याचा मुख्य भर मानवी शैलीतील संवादावर आहे. आजपर्यंत भारतात बहुतेक AI प्रणाली परदेशातून वापरल्या जात होत्या, अशा वेळी BrontoAI हा स्थानिक […]Read More
मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्र्यांची पत्नी असूनही स्वत:च्या करिअरला महत्त्व देणाऱ्या सामाजिक कार्यातून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अमृता फडणवीस आता बँकींग क्षेत्रातून निवृत्त होत आहेत. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या दीर्घकालीन कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ‘ॲक्सिस बँक’ (Axis Bank) मधील आपल्या वरिष्ठ पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला असून, तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर […]Read More
पाचगणी, दि. १९ : महाबळेश्वर जवळील पाचगणी येथे सध्या पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप’ स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महासंचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील तब्बल २०० नामांकित पायलट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी रशिया, […]Read More
मुंबई, दि. १९ : राज्यातील दुर्बल घटकांतील विद्यार्थांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये काही प्रमाणात मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बालकांच्या पालकांना यासाठी […]Read More
लंडन, दि. 19 : बाललैगिक शोषणासाठी अत्यंत वादग्रस्त अशा एपस्टीन फाइल्स प्रकरणात नाव आढळल्याने जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींना पळता भूई थोडी झाली आहे. अनेकांना मोठ्या पदांवरून पायउतार व्हावे लागत आहे. यामध्ये आता ब्रिटनच्या राजाच्या भावाचीही वर्णी लागली आहे, ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना […]Read More
मुंबई, दि. 19 : विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान प्रवासा दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना हाताळण्यासाठी कठोर नियमावली सुचवली आहे. नवीन प्रस्तावात DGCA सर्व एअरलाइन्सना प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार देत आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांची तक्रार आल्यास आधी चौकशी समिती स्थापन केली जात होती. या काळात एअरलाइन्सना प्रवाशांवर 45 दिवसांपर्यंत […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 : आजवर मराठा साम्राज्याच्या इतिहासाला एखाद-दुसऱ्या परिच्छेदात संपवून टाकणाऱ्या NCERT ने आता आपल्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासावर एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे. इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार तिसरा धडा ‘मराठा साम्राज्याचा उदय’ या विषयावर आधारित असणार आहे. या धड्यात मराठा साम्राज्याची […]Read More
भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानसाठी ड्रोग पॅराशूटची पात्रता स्तरावरील लोड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ही चाचणी काल (दि. 18 ) चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) च्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड (RTRS) सुविधेत करण्यात आली. ही डायनॅमिक चाचणी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या विशेष हाय-स्पीड एरोडायनामिक आणि बॅलिस्टिक मूल्यांकन सुविधा RTRS […]Read More
मुंबई, दि. 18 : काही जण मृत नातेवाईकांचा सोशल मीडिया अकाऊंटसुद्धा स्वत: चालू ठेवतात, त्यात अपडेट्स टाकत असता. परंतु कायदेशीरदृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे. यासाठी तुम्हाला 3 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडात्मक शिक्षा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मोबाइल नंबर, व्हॉट्सअॅप अकाऊंट, ईमेल अॅड्रेस, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्रोफाइल्स वापरणं बेकायदेशीर आहे. […]Read More
नाशिक, दि. 18 : जिल्ह्यातील द्राक्षबागांवर नैसर्गिक वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात ढगाळ वातावरण असून सकाळी थंडी आणि ढगाळ हवेच्या कारणामुळे दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे द्राक्षांवर थेट परिणाम होऊन त्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित होत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या […]Read More