नवी दिल्ली, दि. 17 : महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाबाबत कालपासून संसदेत गदारोळ सुरू असताना हे विधेयक मंजूर न झाल्याने सरकार तांत्रिक अडचणीत सापडले आहे. हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं मंजूर करण्यासाठी लोकसभेतील उपस्थित सदस्यांच्या दोन तृतियांश मते आवश्यक असतात. मात्र हे संख्याबळ मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संविधान 131 वी दुरुस्ती […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ : देशात महिला आरक्षण कायदा लागू झाला आहे. संसदेत यावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा सुरु होती. या दरम्यान कायदा मंत्रालयानं विधेयक लागू करत असल्याचं नोटिफिकेशन जारी केलं. कायदा लागू झालेला असताना यासंदर्भातील तीन विधेयकांवर लोकसभेत चर्चा सुरु आहे. याबाबत काल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सरकारला धारेवर धरले होते. तर आज विरोधी पक्ष […]Read More
पुणे, दि. १७ : पुण्याच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने काल जपानमध्ये शार्प कंपनीसोबत शेअर ॲग्रीमेंट करार केला आणि 75 टक्के शेअर्स विकत घेतले. ज्यामुळे आता पुणेस्थित असलेल्या या जपानच्या कंपनीवर मराठी माणसाची मालकी असणार आहे. सध्या या कंपनीत 80 कर्मचारी काम करत असून या कर्मचाऱ्यांची जबाबदारीही स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने घेतली आहे. स्मार्ट सर्व्हिसेस […]Read More
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत आज पहिल्यांदाच रेल्वे मालगाडी धावली असून गडचिरोलीच्या औद्योगीकरणासाठी ही रेल्वे सेवा (Railway) महत्त्वाची ठरणार आहे. येथील 18 किमी रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाल्याने मालवाहू गाडीची चाचणी घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवणार असून लाखो रोजगारनिर्मिती जिल्ह्यात होणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी म्हटलं होतं. […]Read More
पुणे, दि. १७ : अमनोरामधील छत्रगुज नर्सेस स्कूल येथे महाराष्ट्रातील पहिल्या शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्र (SLM) चे उद्घाटन होणार असून, हा क्षण राज्यातील नेमबाजीच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ही लीग महाराष्ट्र रायफल असोसिएशन (MRA) च्या पुढाकाराने आयोजित केली जात आहे. राष्ट्रीय स्तरावर सुरू झालेल्या शूटिंग लीग ऑफ इंडिया (SLI) च्या संरचित विस्ताराचा हा भाग […]Read More
मुंबई, दि. १७ : महानगरी मुंबईला नागपूरशी जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’ने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. या जलदगती मार्गाने केवळ प्रवासाचा वेळच वाचवला नाही, तर राज्याच्या तिजोरीतही मोठी भर घातली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या महामार्गावरून तब्बल १.५५ कोटी वाहनांनी प्रवास केला असून, त्यातून १,२४०.०४ कोटी रुपयांचा विक्रमी टोल गोळा […]Read More
छत्रपती संभाजीनगर,दि. 17 : अनेक महिलांचे शोषण करणारा नाशिकमधीव भोंदू बाबा अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र शेळके यांची अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. […]Read More
सातारा, दि. 17 : जिल्ह्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात पहिल्यांदाच जनावरांसाठीअत्याधुनिक स्नानगृह सुरू केले आहे. याला पाळीव प्राण्याचे ‘ब्युटी पार्लर’ म्हणून ओळखले जात आहे. नदी-ओढ्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचातीला आजवर महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल ८२ पुरस्कार मिळाले आहेत. गावाला देशपातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतीचा सन्मानही मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : आज संसदेत महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या चर्चेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी सरकारच्या हेतूवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवला, मात्र त्याच्या वेळ आणि उद्देशाबाबत शंका व्यक्त केली. त्यांच्या भाषणात ‘चाणक्य जिवंत असते तर…’ या उल्लेखाने सभागृहात हलकासा गदारोळ झाला. नारीशक्ती वंदन विधेयकाचे श्रेय मला नको आहे, असे पंतप्रधान […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’वर (महिला आरक्षण) जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याबाबतच्या या विधेयकावरून विरोधी पक्षांनी ‘परिसीमन’ (मतदारसंघ पुनर्रचना) प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना आश्वस्त केले असून, ही प्रक्रिया कोणावरही अन्याय करणार नाही, अशी ग्वाही दिली […]Read More