गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली आरोग्य विभागाने एक अनोखी आणि प्रभावी उपाययोजना सुरू केली आहे. पुजाऱ्यांनाच आरोग्यदूत बनवून आदिवासी बांधवांना डॉक्टरांकडे पाठवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठी पुजाऱ्यांना मानधनही दिलं जाणार आहे. आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आणि मृत्यूदरही चिंताजनक ठरला. काही दिवसांपूर्वीच […]Read More
मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज मुंबईत वांद्रा- कुर्ला संकुलात पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असेलेल्या परिसरांमध्ये ही टॅक्सी धावणार आहे. लवकरच ही टॅक्सी शहरात सुरू होणार असून प्रवास जलद व आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. शहरातील कुर्ला आणि वांद्रे पूर्वदरम्यान पहिल्या टप्प्यात पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे. […]Read More
नाशिक, दि. 7 : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात महिलांचे लैंगिक शोषण, भोंदू गिरी, जादुटोणा, फसवेगिरी यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या घटनेतील पीडीत महिलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे काही महिलांची बदनामी समोर आले आहे, अशातच आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT च्या प्रमुख […]Read More
मुंबई, दि. ७ : AIR India ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आपला इंधन अधिभार वाढवला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विमान प्रवास महाग होईल. जागतिक बाजारात विमान इंधनाच्या (ATF) किमतीत झालेल्या वाढीनंतर एअरलाइनने हा निर्णय घेतला आहे. नवीन दर उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2026 पासून लागू होतील. एअरलाइननुसार, गेल्या काही आठवड्यांत जेट इंधनाच्या किमती जवळपास […]Read More
चेन्नई, दि. 7 : राज्यातील मदुराई जिल्ह्यात खाकी वर्दीचा गैरवापर करून करण्यात आलेल्या एका कृत्याने 6 वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता. बाप आणि लेकाला पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्यांना जीवे मारणाऱ्या ९ पोलिसांना अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 19 जून 2020 रोजी लॉकडाऊनच्या काळात घडली होती. जयराज आणि बेनिक्स यांचे मोबाईलचे […]Read More
इस्लामाबाद.दि. 7 : पाकिस्तान सरकारने इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू केला आहे. यानुसार बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स व व्यावसायिक केंद्रे रात्री ८ वाजता बंद होतील, तर रेस्टॉरंट्स व खाद्यगृहे रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. पाकिस्तान रेडिओनुसार, शहबाज सरकारने पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, इस्लामाबाद राजधानी […]Read More
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २.०५ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, मार्च ते एप्रिलच्या सुरुवातीदरम्यान २९ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार, मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात १.२२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर एप्रिलच्या सुरुवातीला ८२,७०४ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले, असे त्यांनी सांगितले. नाशिक, […]Read More
नाशिक, दि. ६ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात “रांगेत उभे राहू नका, आम्ही तुम्हाला थेट दर्शन घडवून देतो,” असे आमिष दाखवून एजंट भाविकांची लूट करत आहेत. अधिकृत नियमानुसार व्हीआयपी दर्शनासाठी केवळ 200 रुपये शुल्क आहे. मात्र, एजंट प्रत्येकी 3 ते 4 हजार रुपये मागत आहेत. “आम्हाला सांगण्यात आले की रांगेत खूप वेळ […]Read More
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेसाठीच्या उत्तरपत्रिकेत काही महत्त्वपूर्ण बदल केले असून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, अवैध उत्तरपत्रिकांसंदर्भातही काही बदल करण्यात आले आहेत. नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी १ मार्च २०२६पासून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वयक्तिक खात्यावर ही उत्तरपत्रिका पाठवण्यात आली असून ती पाहणे अनिवार्य राहणार आहे. यावरूनच विद्यार्थ्यांना […]Read More
मुंबई, दि. ६ : पश्चिम रेल्वेने उपनगरीय मार्गावर १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवासी वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या अंतर्गत एकूण १७ लोकल सेवांचे रूपांतर करण्यात येणार आहे. त्यापैकी ९ सेवा चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत, तर ८ सेवा विरार ते डहाणू […]Read More