mmcnews mmcnews

मनोरंजन

स्मार्टफोनमध्ये होणार हे महत्त्वाचे बदल

मुंबई, दि.२० : गेल्या काही वर्षांपासून कंपन्यांनी मोबाईलमध्ये बदलू शकणारी बॅटरी देणं बंद केलं आहे. म्हणजे एखाद्याची इच्छा असेल तरी ते बॅटरी बदलू शकत नव्हते. 2027 ला नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना असे मोबाईल तयार करावे लागतील ज्याची बॅटरी सहजपणे बदलता येईल. याशिवाय फोनमध्ये अशी बॅटरी द्यावी लागेल जी जास्त काळ चालेल आणि जास्त चार्ज सायकलला […]Read More

महानगर

या दिवशी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार

मुंबई, दि. २० : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) 7 मे 2026 रोजी धावपट्टीच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या नियोजित कामामुळे 7 मे रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 17:00 या सहा तासांच्या कालावधीत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. या वेळेत विमानांची उड्डाणे आणि लँडिंग पूर्णपणे थांबवण्यात येईल. पावसाळ्यात कोणताही धोका निर्माण होऊ […]Read More

अर्थ

RBI ने हटवले रुपयाच्या व्यापारावरील निर्बंध

नवी दिल्ली, दि. २० : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 20 एप्रिल रोजी रुपयाची अस्थिरता रोखण्यासाठी परकीय चलन डीलर्स (फॉरेक्स डीलर्स) वर लादलेले काही निर्बंध मागे घेतले आहेत. आता डीलर्स ऑफशोर नॉन-डेलिवरेबल फॉरवर्ड मार्केट (NDF) मध्ये पुन्हा पोझिशन्स घेऊ शकतील. RBI ने हे पाऊल उचलण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले […]Read More

महानगर

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात भीषण पाणी टंचाई

कल्याण, दि, 20 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या मुद्द्यावर महासभेत जोरदार गोंधळ पहायला मिळाला सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत नागरिकांच्या अडचणींचा पाढा वाचला.“ढगाला लागली कळ,पाणी थेंब थेंब गळं” हे शब्द उच्चारत शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक अर्जुन पाटील यांनी पाणीटंचाईची तीव्रता मांडली.त्यांनी आरोप केला की केडीएमसीचे काही अधिकारी-कर्मचारी सोसायट्यांकडून दरमहा […]Read More

पर्यटन

या प्रवाशांना विमानामध्ये ‘नो एन्ट्री’

मुंबई, दि. २० : गेल्या काही वर्षांत हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या विक्रमी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या गैरवर्तनामुळे एअरलाइन्स कंपन्या चिंतेत आहेत. केबिन क्रू सदस्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ, विमानात धूम्रपान, मद्यपान अवस्थेत गैरप्रकार करणे अशा अनेक घटनांनी गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नवीन नियम लागू केले आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

नेपाळमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दर पंधरवड्याला पगार

काठमांडू, दि. २० : क्रयशक्ती वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी, नेपाळ सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार, कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मासिक वेतनाचे दोन समान भाग केले जातील आणि महिन्यातून दोनदा, म्हणजेच दर पंधरवड्याला, त्यांना हा पगार अदा केला जाईल. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी या संदर्भात निर्णय घेतला आणि आवश्यक त्या व्यवस्था करण्यासाठी ‘वित्तीय […]Read More

अर्थ

पेन्शन क्षेत्रात येणार १००% FDI

नवी दिल्ली, दि. २० : केंद्र सरकार पेन्शन क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. यासाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) कायदा २०१३ मध्ये दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या या क्षेत्रात ४९ टक्क्यांपर्यंत एफडीआयला परवानगी आहे, मात्र विमा क्षेत्राच्या धर्तीवर ही मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत नेण्याची तयारी आहे. विमा […]Read More

अर्थ

भारतीय जहाजांसाठी १२,९८० कोटींचे विमा संरक्षण

मुंबई, दि. १८ : जागतिक स्तरावर वाढत्या तणाव आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या सागरी व्यापाराला संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत मॅरिटाइम फंड Bharat Maritime Fund) स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, यामधून १२,९८० कोटी रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निधीमुळे भारतीय ध्वज […]Read More

बिझनेस

MOVITRAPS रोखणार डासांची उत्पत्ती

मुंबई, दि. १८ : पावसाळ्यात मलेरियासह डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांना आता नियंत्रण ठेवता येणार आहे. मुव्ही ट्रॅप’ या वापरण्यास अत्यंत सुलभ असणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या सापळ्याकडे त्यातील ‘ॲट्रॅक्टन्ट्स’मुळे डासाची मादी आकृष्ट होते आणि त्यातील पाण्यात अंडी घालते. ही अंडी पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण कीटकनाशकांमुळे तात्काळ नष्ट होतात. अशाप्रकारे डासांच्या उत्पत्तींवरच अर्थात मुळावरच घाव घातला […]Read More

करिअर

सरकारने पूर्णपणे थांबवली स्टेनोग्राफर पदाची भरती

मुंबई, दि. १८ : सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती […]Read More