सांगली, दि. १६ : सांगली जिल्ह्यात रस्ते रुंदीकरणामुळे तोडल्या जाणाऱ्या पिंपळासारख्या झाडांना नवे आयुष्य देण्यासाठी नागरिकांनी झाडे सुरक्षितपणे उपटून पुनर्रोपण करण्याची आगळीवेगळी चळवळ सुरू केली आहे. आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि हजारो नागरिकांनी स्वतःहून सहभाग घेतला. लोकांनी या गटाला प्रेमाने ‘ग्रीन आर्मी’ असे नाव […]Read More
मुंबई, दि. १६ : मान्सून भारतात दाखल असल्याची आनंदवार्ता IMD ने दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वेळेआधीच मान्सूनने अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमान, निकोबार बेटांसह, बंगालचा उपसागर आणि आग्नेय अरबी समुद्रात मॉन्सून दाखल झाला आहे.नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य आणि आग्नेय भाग, अंदमान समुद्राचा मोठा […]Read More
मुंबई, दि. १६ : NEET पेपर फुटी प्रकरणात आरोपींनी टेलिग्रामच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. व्हॉट्सॲपवर मोठ्या फाईल्स पाठवण्याची मर्यादा असताना, टेलिग्रामच्या Large File Sharing फीचरमुळे 2 ते 4 GB पर्यंतच्या हाय-क्वॉलिटी स्कॅन PDF क्षणात अपलोड-डाउनलोड करता आल्या. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या मूळ प्रश्नपत्रिका अवघ्या काही तासांत हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या. “Private Mafia” नावाच्या गुप्त ग्रुपमध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या सहकार्याने “ऑपरेशन RAGEPILL” अंतर्गत देशातील पहिली मोठी कॅप्टॅगॉन ड्रग जप्ती केली. दिल्लीतील नेब सराय परिसरातून 31.5 किलो गोळ्या आणि गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून 196.2 किलो पावडर मिळून एकूण 227.7 किलो कॅप्टॅगॉन जप्त झाले. याची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे 182 कोटी रुपये आहे. या प्रकरणात एका सीरियन […]Read More
नवी मुंबई, दि. १६ : नवी मुंबई : मध्य रेल्वे आणि CIDCO प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता सिडकोच्या अखत्यारीतील सर्व रेल्वे स्थानके येत्या ६ महिन्यांत मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत […]Read More
मुंबई, दि. १६ : मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आजवर अनेकदा उपोषणाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे हे आता 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारने 29 मे पर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा 30 मे पासून आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने सातारा […]Read More
पुणे, दि. १६ : 3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची CBI कडून वेगवान कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड लातूरमधील केमिस्ट्रीचा प्राध्यापक कुलकर्णीला काल पुण्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर आज CBI ने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरे या प्राध्यापिकेला दिल्लीतून अटक केली आहे. या अटकेमुळे परीक्षा […]Read More
मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील एचव्हीएस हॉस्पिटल्सने, संरचनात्मक हृदय उपचारांसाठी अग्रगण्य केंद्र म्हणून, हृदयाच्या झडपेतील गंभीर गळतीने त्रस्त रुग्णांवर पश्चिम भारतात सर्वाधिक प्रगत क्लिप थेरपी प्रक्रिया करणाऱ्या केंद्रांपैकी एक ठरण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एचव्हीएस हॉस्पिटल्स अंतर्गत कार्यरत एचव्हीई टीमचा एकत्रित अनुभव आता 100 हून अधिक क्लिप प्रक्रियांपर्यंत पोहोचला आहे. पारंपरिक ओपन-हार्ट शस्त्रक्रियेसाठी योग्य नसलेल्या उच्च-जोखीम […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. 16 : देशाची आर्थिक राजधानी मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला. मुंबई […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. १६ : बांद्रा येथील वादग्रस्त मालमत्ता प्रकरणात 84 वर्षीय ज्येष्ठ उद्योगपती अख्तर हसन रिजवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्टाने फेटाळल्यानंतर हे प्रकरण आता बॉम्बे हायकोर्टात पोहोचले आहे. रिजवी यांच्या बाजूने असा दावा करण्यात आला आहे की, जुन्या मालमत्ता वादात त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवले जात असून न्यायालयासमोर सत्य आल्यानंतर त्यांना निश्चितच न्याय […]Read More