नवी दिल्ली, दि.21 : इराण -अमेरिका-इस्रायल युद्धामुळे देशभर गॅसच्या पुरवठ्यावर नियंत्रण आले आहे. याचा मुख्यत: फटका देशातील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. अनेक हॉटेल्स आणि कॅन्टीन बंद होत आहेत.या समस्येवर काहीसा दिलासा म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने राज्यांच्या व्यावसायिक गॅस कोट्यात 20 टक्क्यांनी अतिरिक्त वाढ […]Read More
मुंबई, दि. २१ : २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडून AI आधारित ॲपचं अनावरण करण्यात आलं आहे. या ॲपमुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होणार आहे. “इंडिया एआय समिट 2026” या कार्यक्रमामध्ये ‘महाराष्ट्र पवेलियन’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या एआय प्रोजेक्ट्सचे निरिक्षण केले. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, […]Read More
मुंबई, दि. २१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ७५८ गावांची सविस्तर माहिती लवकरच जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘आपलो सिंधुदुर्ग’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक गावाचा इतिहास, वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, धार्मिक व पर्यटन […]Read More
मुंबई, दि. २१ : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले की, युवकांमध्ये रोजगारक्षमतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणाऱ्या रतन टाटा कौशल्य विद्यापीठाची भव्य इमारत लवकरच पनवेल येथे उभी राहणार आहे. या विद्यापीठाची स्थापना जुलै २०२२ मध्ये झाली असून, स्टार्टअप्स, इन्क्युबेशन, प्रशिक्षण, रोजगारक्षमता आणि समुपदेशन यांसारख्या क्षेत्रांवर विशेष […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने PRARAMBH 2026 या देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना आगामी नवीन इन्कम टॅक्स कायद्याबद्दल जागरूक करणे, त्याचे फायदे समजावून सांगणे आणि करप्रणाली अधिक पारदर्शक व सोपी करणे हा आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, नवीन कायद्यात कर दरांचे सरलीकरण, डिजिटल फाइलिंगची […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : हिंदू कुश हिमालय क्षेत्रातील हिमनग (Glaciers) वेगाने वितळत असून, २००० सालापासून बर्फ वितळण्याचा वेग दुप्पट झाला आहे; इतकेच नव्हे तर १९९० ते २०२० या कालावधीत या हिमनगांनी आपले १२ टक्के क्षेत्र गमावले आहे, असे ICIMOD च्या दोन अहवालांमध्ये शनिवारी नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी २१ मार्च रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज २२ वा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वीच भारताकडून इराणला वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. पंतप्रधानांनी लिहिले आहे की , “मी […]Read More
मुंबई प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या सुरक्षारक्षक आणि अधिकारी पदाची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे जलाशय, रुग्णालय, स्मशानभूमी, प्रसूतिगृह अशा अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा तुटवडा आहे. यामुळे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. दोन वर्षे उलटूनही भरती प्रक्रियेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. 21 : मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या एसआरए प्रकल्पात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. या प्रकल्पाचे विकासक हलकारा बिल्डर आणि त्यांचे भागीदार कॉसमॉस लँडमार्क यांनी अनेक आर्थिक व प्रशासकीय बाबी प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, विकासकांकडे सुमारे […]Read More
पुणे प्रतिनिधी – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन करणारी पखवाज वादनाची जुगलबंदी आणि रसिकांच्या टाळ्या-वाहव्यांच्या गजरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेश’ ही खास युवा कलाकारांची मैफिल रंगली. तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राची सुरुवात गायिका डॉ. शर्वरी […]Read More