मुंबई, दि. २५ : मुंबईत 27 वर्षांपूर्वी झालेल्या एका एन्काउंटरचा सूड आता घेण्यात आला आहे. 1999 मध्ये ठार झालेल्या सादिक कालिया या गुंडाच्या पुतण्याने, त्याच्या काकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या खबऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना नागपूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या थरारक सूडाची […]Read More
पुणे, दि. २५ : पुण्यात आज एका मद्यधुंद तरुणाने चक्क PMPMLची बस पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तो मद्यधुंद अवस्थेत बस घेऊन जात होता. संबंधित प्रकार हा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने बस चोरून नेण्याचा डाव रचला होता. त्यातून त्याने बसचा ताबा घेतला आणि अत्यंत बेशिस्तपणे चुकीच्या […]Read More
मुंबई, दि. 25 : RBI एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड’चा (PPBL) बँकिंग परवाना रद्द करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, हा निर्णय २४ एप्रिल २०२६ पासून अमलात आला असून, बँकेच्या सर्व बँकिंग कामकाजावर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ मधील विविध कलमे आणि […]Read More
अमरावती, दि. २५ : अमरावती जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या सुरक्षिततेच्या नावाखाली पालकांनीच अमानुष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांनीच केस कापून टक्कल केल्याची घटना घडली आहे. मुलीवर कुणाची वाईट नजर पडू नये या कारणावरून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी […]Read More
ठाणे, दि. २५ : ठाणेकरांच्या खांद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली मामलेदार कचेरीच्या आवारात मिळणारी मामलेदार मिसळ अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अनेक दशकांच्या आठवणी मिरवणारी ही वास्तू आता जमिनदोस्त होणार आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीमधील एक सुंदर आठवण आता इतिहासजमा झाली आहे. १९५० च्या दशकात सुरू झालेल्या या छोट्याशा हॉटेलचा […]Read More
मुंबई, दि. 25 : अवकाळी पाऊस, पर्यावरणीय बदल, पडलेले बाजारभाव आणि सरकारचे दुर्लक्ष वर्षांनुवर्षे नुकसान सहन करणारे कोकणातील आंबा -काजू बागातदार यंदा प्रथमच आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत महामोर्चा काढणार आहेत. येत्या १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानापर्यंत एक भव्य धडक मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. […]Read More
मुंबई, दि. 25 : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे नेटवर्कवर प्रचंड गर्दीत लोकलमध्ये येणाऱ्या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीची समस्या अधिक गंभीर होईल, असा इशारा देत पश्चिम रेल्वे प्रवासी संघटनांनी परवानाधारक फेरीवाल्यांना परवानगी देण्यास प्रखर विरोध केला आहे. मध्य रेल्वेने आधीच उपनगरीय गाड्यांमध्ये परवानाधारक फेरीवाल्यांना परवानगी दिली आहे. मध्य रेल्वे’ने २२ डिसेंबर २०२५ ते २१ डिसेंबर […]Read More
मुंबई, दि. 25 : Open AI ने आपले सर्वात स्मार्ट आणि समजदार AI मॉडेल GPT-5.5 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे AI च्या जगातले पुढचे मोठे पाऊल आहे, जिथे AI आता फक्त संवाद साधणार नाही, तर प्रत्यक्षात तुमचे काम पूर्ण करेल. जुन्या AI मॉडेल्सना प्रत्येक टप्प्यावर सूचना द्याव्या लागत होत्या, पण GPT-5.5 गुंतागुंतीची […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. २५ : उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून ती एक विचारसरणी आहे—धैर्य, नियोजन, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांचा सुंदर मिलाफ. अशाच उद्योजकीय विचारांना चालना देणारा स्टार्ट अप हा उपक्रम यू मोटीवेटरसतर्फे मोठ्या उत्साहात बोरीवली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात उपस्थित नवउद्योजकांना केवळ माहितीच नाही, तर दिशा आणि आत्मविश्वासही मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात […]Read More
मुंबई, दि. 24 : मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना अडवून त्यांना Get Out अशा शब्दांत खडेबोल सुनावले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोकसभेत महिला […]Read More