नवी दिल्ली, दि. १६ : आज संसदेत महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या चर्चेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी सरकारच्या हेतूवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवला, मात्र त्याच्या वेळ आणि उद्देशाबाबत शंका व्यक्त केली. त्यांच्या भाषणात ‘चाणक्य जिवंत असते तर…’ या उल्लेखाने सभागृहात हलकासा गदारोळ झाला. नारीशक्ती वंदन विधेयकाचे श्रेय मला नको आहे, असे पंतप्रधान […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’वर (महिला आरक्षण) जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याबाबतच्या या विधेयकावरून विरोधी पक्षांनी ‘परिसीमन’ (मतदारसंघ पुनर्रचना) प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना आश्वस्त केले असून, ही प्रक्रिया कोणावरही अन्याय करणार नाही, अशी ग्वाही दिली […]Read More
वॉशिग्टन डी.सी. दि. 16 : अमेरिकेत अणू-अंतराळ संशोधनाशी संबंधित पाच शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले असून या घटनांनी अमेरिकन सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडवली आहे. या प्रकरणामुळे गुप्तचर कारवाया, राष्ट्रीय सुरक्षेतील त्रुटी आणि आंतरराष्ट्रीय दबाव याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बुधवारी व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंगमध्ये पहिल्यांदाच प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांना या घटनांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी […]Read More
नाशिक, दि. १६ : प्रख्यात TCS कंपनीच्या नाशिकमधील शाखेत महिला कर्मचाऱ्यांवर काही मुस्लीम कर्मचाऱ्याकडून धर्म परिवर्तनासाठी दबाव आणि लैंगिक छळ झाल्याचे प्रकरण समोर आल्याने राज्यभर खळबळ माजली आहे. प्रकरणाची दखल घेत कंपनीच्या दिल्ली येथील मुख्यालयाने तातडीने कारवाई सुरू केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम नाशिकमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात […]Read More
मुंबई, दि. 16 : राज्यातील शेतकऱ्यांकडून खरीपाचा हंगामाची तयारी सुरू असताना २०२६-२७ साठी पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँक आणि विकास संस्थांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या नियमांनुसार ७/१२ उताऱ्यावरील सामाईक क्षेत्रावर स्टॅम्पद्वारे संमती घेऊन कर्ज वाटप करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता […]Read More
पुणे, दि. 16 : गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. उष्णतेच्या झळांपासून लोकांना सावध करण्यासाठी IMD कडून वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे. आज IMD च्या सुचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तर IMD […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपले पारंपरिक मित्रराष्ट्र अफगाणिस्तानला क्षयरोगाविरुद्धचा बाल लसीकरण कार्यक्रम अधिक मजबूत करण्यासाठी १३ टन बॅसिल कॅल्मेट-गेरिन (बीसीजी) लस आणि लस देण्यासाठीच्या संबंधित वस्तूंचा पुरवठा केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये सांगितले की, बालकांमधील क्षयरोग लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी हा […]Read More
दापोली, दि. १५ : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे ऐतिहासिक वारसा असलेले कडावरचा गणपती मंदिर अज्ञाताने फोडून सुमारे 90 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. कड्यावरच्या या गणपती मंदिरात चार अनोळखी इसमानी प्रवेश करून त्यापैकी तीन चोरट्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या पहार सदृश्य हत्याराने गणपती मंदिराचे दर्शनी दरवाजाचे कुलूप व कडी कोंडा तोडून त्याद्वारे मंदिरात प्रवेश […]Read More
मुंबई, दि. १५ : मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता ललित प्रभाकर एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. दलित पँथरचे संस्थापक आणि प्रख्यात विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटात ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून या […]Read More
मुंबई, दि. १५ : कल्याणमध्ये एका 82 वर्षीय सेवानिवृत्त आजींना चक्क पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा खोटा धाक दाखवून 73 लाख 30 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कुलकर्णी या 82 वर्षीय आजींना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला तपास अधिकारी असल्याचे भासवले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले […]Read More