मुंबई, दि.२९ : मुंबई हायकोर्टाने 90 वर्षीय महिलेच्या मानहानी प्रकरणातील सुनावणी 20 वर्षे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तक्रारदाराच्या वकिलाने पुनर्विचार मागितल्यानंतर कोर्टाने आदेश बदलला. आता पुढील सुनावणी 15 जुलै 2026 रोजी होणार आहे. 2017 मध्ये दक्षिण मुंबईतील ‘श्याम सहकारी गृहनिर्माण संस्था’च्या सदस्यांविरुद्ध महिलेने व तिच्या मुलीने मानसिक छळ व मानहानीचा दावा दाखल केला […]Read More
मुंबई, दि. 29 : अमेरिकन बँकेच्या तिमाही निकालांच्या बैठकीत तब्बल 30 मिनिटे CEO चा AI क्लोन बोलत होता, मात्र उपस्थितांना हे कळवे देखील नाही. सीईओ सॅम सिद्धू यांच्या तिमाही निकालांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये त्यांच्या AI क्लोन विश्लेषणात्मक आणि पूर्ण आत्मविश्वासपूर्ण भाषणानंतर सिद्धू यांनी स्वतःच खुलासा केला की ते बोलत नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांचा AI क्लोन बोलत होता. […]Read More
मुंबई, दि. २९ : गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याचे प्लास्टिक पाऊच आता बंद करण्यात येणार आहेत. FSSAI ने सांगितले की, पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक मटेरियल आता कागद, पेपरबोर्ड, सेल्युलोज आणि इतर पर्यावरणपूरक मटेरियलने बदलले जाईल. यासाठी FSSAI ने मंगळवारी ‘अन्न सुरक्षा आणि मानक (पॅकेजिंग) नियमन 2018’ मध्ये सुधारणा करण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी […]Read More
मुंबई, दि. 29 : मराठी रंगभूमीवर नाटकाच्या प्रमोशनसाठी एक हटके प्रयोग पाहायला मिळणार आहे. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक आता आणखी एका भन्नाट गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर आणि अनोख्या प्रोमोमधून या नाटकाची घोषणा झाली होती आणि आता या नाटकाचा ट्रेलर दाखवला जाणार आहे. 1 मे 2026 रोजी ‘जर तर ची गोष्ट’ […]Read More
पुणे, दि. २९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या भागातील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठाने यासंदर्भातील अधिकृत निर्देश सर्व संलग्न महाविद्यालयांना जारी केले आहेत. राज्य शासनाने 11 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या आधारावर विद्यापीठाने हा पाऊल उचलले […]Read More
मुंबई, दि. 29 : राष्ट्रीय नदी संरक्षण प्राधिकरणाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील. राज्यातील ५४ अतिप्रदूषित नद्यांच्या पट्ट्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर सोपवण्यात आली आहे. या प्राधिकरणात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या उपाध्यक्ष असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार. […]Read More
मुंबई, दि. २९ : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदाच्या १८६५ रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास आजपासून (२९ एप्रिल २०२६) सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १९ मे २०२६ असणार आहे. तर या भरतीसाठी होणारी परीक्षा २०२६ च्या मे किंवा जून महिन्यात होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने […]Read More
मुंबई दि २८ : येता दहा मे रोजी होणाऱ्या राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी भाजपाने आपल्या सहा उमेदवारांची घोषणा आज केली असून इतर पक्षांमध्ये उमेदवारीवरून चढाओढ सुरू असतानाच आपल्या उमेदवारांची घोषणा करून भाजपाने बाजी मारली आहे . काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी पक्षाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागेवरती पोटनिवडणूक होत आहे, तर इतर […]Read More
मुंबई, दि. २८ : अमेरिकेत टिन कॅन’ (Tin Can) नावाचे एक अभिनव उपकरण वेगाने लोकप्रिय होत आहे. दिसायला पारंपारिक लँडलाईन फोनसारखे असलेले हे उपकरण आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचा एक उत्तम मिलाफ मानले जात असून, मुलांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ते प्रभावी ठरत आहे. ‘टिन कॅन टेक्नॉलॉजीज’ या कंपनीने विकसित केलेले हे उपकरण विशेषतः लहान मुलांसाठी […]Read More
पालघर, दि. २८ : वाडा तालुक्यातील गुहिर गावात मास्टर ब्लास्टर स सचिनच्या हस्ते गावात क्लायमेट स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात हा प्रकल्प आणला गेला, यातून गावात सौर उर्जेवर नळ पाणी पुरवठा, प्रत्येक घरात विद्युत जोडणी तसंच शेतीसाठी पाण्याची योजना, पिठाची चक्की, भात भरडई, कडवा कुट्टी मशीन चालवण्यात येणार आहे. […]Read More