mmcnews mmcnews

कोकण

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर

मुंबई, दि. 3 : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने शक्तीपीठ एक्सप्रेसवेच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. या नव्या आराखड्यात शेतकरी आणि पर्यावरणीय आक्षेप लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, प्रकल्पाची लांबी, खर्च आणि भौगोलिक विस्तार वाढला आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या आराखड्यानुसार, एक्सप्रेसवेची लांबी ८०२.५९२ किमीवरून ८५६.७६५ किमीपर्यंत वाढली असून सुमारे ५४ किमीची वाढ […]Read More

अर्थ

फसवणूक रोखण्यासाठी RBI देणार OTP विना व्यवहाराची सुविधा

नवी दिल्ली, दि. ३ : ग्राहकांना सायबर फ्रॉड करणाऱ्यापासून वाचवण्यासाठी RBI बँक आणि टेलिकॉम कंपन्यांच्या सहकार्याने एक नवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहे. यामुळे एखादा सायबर ठग जर फसवणूक आणि सिम क्लोनिंगचा प्रयत्न करत असेल तर पेमेंट तत्काळ थांबेल. ग्राहकांचा पैसा सुरक्षित राहिल. Online Payment करताना OTP ची प्रतिक्षा करणे आणि तो नंबर टाईप केल्यानंतर पुढील […]Read More

ट्रेण्डिंग

गॅस टंचाईमुळे बेस्टची उपाहारगृहे बंद

मुंबई, दि. ३ : भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही आता एलपीजीच्या गॅस तुटवड्यामुळे झळ बसू लागली आहे. गॅस टंचाईमुळे बेस्ट उपक्रमातील उपाहारगृह हळूहळू बंद होत आहेत. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून वेळीच याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी दि बीईएसटी वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे. बेस्टचे जवळपास २५ हजार कर्मचारी दररोज या उपाहारगृहांवर […]Read More

अर्थ

ज्येष्ठ नागरिकांना आता फॉर्म 15H भरण्याची गरज नाही

मुंबई, दि.३ : ज्येष्ठ नागरिकांसाठी १ एप्रिल २०२६ पासून कर बदल लागू झाला आहे. कर प्रक्रिया सुलभ करणे आणि अनेक फॉर्म भरण्याचा त्रास दूर करणे या उद्देशाने आयकर कायदा २०२५ अंतर्गत हा बदल लागू केला जात आहे. अनेक दशकांपासून वापरात असलेले फॉर्म १५एच आणि १५जी १ एप्रिलपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. कागदपत्रांची ही जुनी […]Read More

ट्रेण्डिंग

NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान

नवी दिल्ली, दि.3 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) औपचारिकपणे अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे तिला स्वतःच्या पदव्या प्रदान करण्याचा अधिकार मिळाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.”विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सल्ल्यानुसार शिक्षण मंत्रालयाने, एनसीईआरटीसह तिच्या सहा घटक संस्थांना एका वेगळ्या प्रवर्गांतर्गत अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित केले आहे,” असे एका अधिकृत अधिसूचनेत […]Read More

बिझनेस

जलद विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या (FMCG) किंमती वाढणार

नवी दिल्ली,दि. ३ : युद्धामुळे देशातील इंधनाच्या किंमती वाढल्याने आणि इंधन पुरवठ्यावर मर्यादा आल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता साबणापासून तेलापर्यंत ग्राहकांच्या नेहमी वापरात असलेल्या जगद गतीने विकल्या जाणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमतीही वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.FMCG कंपन्या वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत. नुवामा इन्स्टिट्यूशनल […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील ८९१ कोटी रुपयांच्या त्रुटींवर ‘कॅग’चे ताशेरे

मुंबई, दि. १ : भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी महाराष्ट्राच्या प्रशासनातील ‘प्रणालीगत त्रुटी’अधोरेखित केल्या आहेत. विविध विभागांनी गेल्या दशकाभरात वारंवार स्मरणपत्रे देऊनही १०,००० हून अधिक ‘ऑडिट’ प्रश्नांना केराची टोपली दाखवल्यामुळे ८९१ कोटी रुपयांच्या संभाव्य आर्थिक अनियमितता समोर आल्या आहेत. प्रमुख आकडेवारी आणि निष्कर्ष प्रलंबित अहवाल : जून २०२३ पर्यंत २,४०८ तपासणी अहवाल प्रलंबित होते, […]Read More

ट्रेण्डिंग

घरगुती वाद म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे- न्यायालयाचा निर्वाळा

नागपूर, दि. १ : कौटुंबिक कलह आणि पती-पत्नीमधील वादातून पतीने टोकाचे पाऊल उचलल्यास, त्यासाठी पत्नीला कायदेशीररित्या जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील एका जुन्या प्रकरणात पत्नीवर दाखल झालेला गुन्हा रद्द करताना न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयाने पत्नीची याचिका मंजूर करत तिच्याविरुद्ध अमरावती पोलिसांनी दाखल […]Read More

अर्थ

प्राप्तिकर कायदा २०२५ आजपासून लागू

मुंबई, दि. १ : आजुपासून (१ एप्रिल)‘प्राप्तिकर कायदा २०२५’ लागू होत आहे. नव्या कायद्यानुसार आता ‘करनिर्धारण वर्ष’ आणि ‘मागील वर्ष’ असा फरक संपुष्टात येऊन केवळ ‘कर वर्ष’ अशी संकल्पना असेल. दरम्यान, जुलै २०२६ मध्ये जुन्या काळातील परतावा भरताना जुनेच फॉर्म्स वापरावे लागतील, मात्र जून २०२६ पासूनचा आगाऊ कर नव्या कायद्यानुसार भरावा लागेल. या नव्या कायद्यात […]Read More

ट्रेण्डिंग

AI डेटा केंद्रांमुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान

इंग्लंड, दि. १ : AI डेटा सेंटर्समुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संशोधनानुसार जिथे हे डेटा सेंटर्स कार्यरत आहेत, तिथे सरासरी 2 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले आहे. शास्त्रज्ञांनी याला ‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ असे नाव दिले आहे. संशोधकांनी मागील दोन दशकांतील सॅटेलाइट डेटाचे विश्लेषण केले. ज्या क्षणी […]Read More