mmcnews mmcnews

विदर्भ

हनी ट्रॅपींगमध्ये शेतकऱ्याने गमावले ७० लाख

अमरावती, दि. १३ : प्रेमाने गोड बोलून लोकांना लुबाडण्याचे म्हणजेच हनी ट्रॅपिंगचे प्रकार आता शहरांरोबर गावांतही येऊन पोहोचले आहे. अमरावती जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्यांला हनी ट्रॅप करून तब्बल ७० लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत. केवळ 10 हजार रुपयांच्या एका साध्या मदतीपासून सुरू झालेला हा व्यवहार अखेर 70 लाखांच्या खंडणीवर जाऊन थांबला असून, या प्रकरणी एका […]Read More

ट्रेण्डिंग

नाणेघाटात सुरू होतेय ‘डिजिटल वारसा प्रवास’

कल्याण, दि. १३ : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, मुंबई मंडळातर्फे १८ मे रोजी नाणेघाट येथे ‘ऑडिओ गाइड टूर’ आणि ‘नाणेघाट पास ट्रान्सफॉर्मेशन’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. प्राचीन काळातील प्रमुख व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट आता पर्यटकांना डिजिटल स्वरूपात आपला इतिहास सांगणार आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान घडणार आहे. ‘प्राचीन व्यापार मार्गापासून डिजिटल हेरिटेज […]Read More

देश विदेश

ताफा सोडून पंतप्रधान मोदींचा फक्त २ गाड्यासह प्रवास

नवी दिल्ली, दि. १३ : आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर विरोधकांकडून पंतप्रधानांनी स्वत: हे आमलात आणावे अशी मागणी विरोधकांकडून होत होती. याला चोख प्रत्युत्तर देत आज पंतप्रधानांनी ताफा टाळून फक्त २ गाड्यांसह प्रवास केल्याचे दिसून आले. पंतप्रधानांच्या ताफ्यात […]Read More

ऍग्रो

केंद्राकडून १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ

नवी दिल्ली, दि. १३ : खरीप हंगाम २०२६-२७ साठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSP मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर भाव मिळावा, यासाठी सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. MSP दर पुढीलप्रमाणे : मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत […]Read More

महानगर

कचरा व्यवस्थापनात मुंबई विमानतळाला Platinum Rating

मुंबई, दि.13 : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) कचरा व्यवस्थापनात मोठी कामगिरी करत ‘कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’कडून (सीआयआय) मानाचे ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम- क्लास १’ रेटिंग मिळवले आहे. विमानतळावर जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक कचऱ्याचे पुनर्वापरासाठी रूपांतर करण्यात यश आले असून, त्यामुळे लँडफिलवरील अवलंबित्व जवळजवळ संपुष्टात आले आहे. वार्षिक ५ […]Read More

ट्रेण्डिंग

या दिवशी देशभरातील मेडिकल राहणार बंद

मुंबई, दि.१३ : देशभरातील औषधविक्रेते 20 मे रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) ने हा निर्णय घेतला असून यात 12.4 लाखांहून अधिक औषधविक्रेते सहभागी होतील. संघटनेचे म्हणणे आहे की ई-फार्मसी प्लॅटफॉर्म नियमांतील त्रुटींचा गैरफायदा घेत आहेत, ज्यामुळे लहान फार्मसींच्या उपजीविकेवर परिणाम होत असून सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होत […]Read More

पर्यावरण

पुढील ३ दिवस IMD कडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई, दि. १२ : राज्यभरातील अनेक शहरांमध्ये उष्णतेचा पारा ४० पार पोहोचला असतानाच IMD ने पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांत तापमानाचा पारा 45.3 अंशांच्याही पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघत आहेत. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट […]Read More

महानगर

मुंबईत 827 अतिधोकादायक, तर 18 हजार इमारती धोकादायक

मुंबई, दि. १२ : पावसाळा पंधरादिवसांवर आला असताना मुंबई मनपाकडून पावसाळीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच नागरिकांना सावध करण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. MHADA आणि महापालिकेने शहरातील काही धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 827 इमारती अतिधोकादायक असून 18,072 इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. यापूर्वीच, महापालिकेच्या […]Read More

खान्देश

NEET चा पेपर 15 लाखांना विकणाऱ्या तरुणाला अटक

नाशिक, दि. १२ : ३ मे रोजी देशभर घेण्यात आलेली UG NEET परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील 22 लाख 29 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. नाशिकमधून NEET परीक्षेचा पहिला पेपर फुटला, येथून पहिली प्रश्नपत्रिका […]Read More

देश विदेश

भारताला डावलून रशियाने पाक सोबत बनवली योजना

मॉस्को, दि. १२ : भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या रशियाने आता पाकीस्तानाला मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाकडून भारताला मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात कच्च तेल निर्यात केलं जातं होतं. त्यामुळे भारताचा मोठा फायदा देखील झाला. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद […]Read More