नाशिक, दि. ६ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात “रांगेत उभे राहू नका, आम्ही तुम्हाला थेट दर्शन घडवून देतो,” असे आमिष दाखवून एजंट भाविकांची लूट करत आहेत. अधिकृत नियमानुसार व्हीआयपी दर्शनासाठी केवळ 200 रुपये शुल्क आहे. मात्र, एजंट प्रत्येकी 3 ते 4 हजार रुपये मागत आहेत. “आम्हाला सांगण्यात आले की रांगेत खूप वेळ […]Read More
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेसाठीच्या उत्तरपत्रिकेत काही महत्त्वपूर्ण बदल केले असून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, अवैध उत्तरपत्रिकांसंदर्भातही काही बदल करण्यात आले आहेत. नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी १ मार्च २०२६पासून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वयक्तिक खात्यावर ही उत्तरपत्रिका पाठवण्यात आली असून ती पाहणे अनिवार्य राहणार आहे. यावरूनच विद्यार्थ्यांना […]Read More
मुंबई, दि. ६ : पश्चिम रेल्वेने उपनगरीय मार्गावर १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवासी वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या अंतर्गत एकूण १७ लोकल सेवांचे रूपांतर करण्यात येणार आहे. त्यापैकी ९ सेवा चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत, तर ८ सेवा विरार ते डहाणू […]Read More
मुंबई, दि. 6 : मुंबई ते विजयदुर्ग रो-रो प्रवाशांच्या सेवेत दाखल. मात्र, महाराष्ट्रातील बहुचर्चित मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसात बंद झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन, गृह विभाग (बंदरे व परिवहन) महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे परिपत्रक काढत याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेस […]Read More
मुंबई, दि. 6 : इराण- अमेरिका – इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलला जाणारी आपली विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. Air India च्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, एअरलाइनने नवी दिल्ली-तेल अवीव मार्गावरील विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली आहे. बहुतेक प्रमुख एअरलाइन्सनी तेल अवीव मार्गावरील आपली सेवा स्थगित केली […]Read More
नवी दिल्ली,दि. ६ : दिल्ली विधानसभा परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. दुपारी सुमारे 2 वाजून 5 वाजण्याच्या सुमारास, पांढऱ्या रंगाची टाटा सिएरा कार मॉल रोडकडील बंद गेटवर धडक देत व्हीआयपी प्रवेशद्वारातून आत शिरली. प्रत्यक्षात, या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था आणि बॅरियर्स असतानाही वाहनाने लोखंडी अडथळा तोडत आत प्रवेश केला. कार चालकाने मुखवटा घातला होता. अधिकाऱ्यांच्या […]Read More
बंगळुरु, दि. ४ : गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. इराण- अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाला इंधन टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे आता देशांतर्गत इंधन उत्पादनाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने शास्त्रज्ञांचे प्रयत्नही सुरु आहेत. यामध्ये बंगळुरु येथील शास्त्रज्ञांनी अनोख्या पद्धतीने अखंड ऊर्जा देणारा कृत्रिम सूर्यासारखे तंत्र विकसित करून त्यापासून शाश्वत ऊर्जा मिळवण्याच्या प्रयोगाला गती […]Read More
अमरावती, दि. ४ : लेखक पवन भगत लिखित ‘ते पन्नास दिवस’ ही संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या अभ्यासक्रमात असलेली कादंबरीवर ती भाजप सरकार विरोधी असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर आता विद्यापीठाने ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळली आहे. कोरोना काळावर आधारित ही कादंबरी सरकारच्या विरोधात भाष्य करते, असं सांगत काही भाजपसमर्थक प्राध्यापकांनी ती हटवण्यासाठी प्रयत्न […]Read More
धुळे दि ४ – साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्नकार्य पूर्ण करून आपल्या घरी धुळे तालुक्यातील शिरडाणे येथे जाणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली असून या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास क्रुझर (एमएच 18/ डब्ल्यू 6226) हे वाहन वऱ्हाडींना घेवून शिरडाणेहून […]Read More
मुंबई, दि. ४ : अनेक गोल्डन ज्युबिली, सिल्वर ज्युबिली चित्रपट गाजवणारे मुंबईतील प्रख्यात भारतमाता चित्रपटगृह तब्बल ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी खुले झाले आहे. लालबाग आणि परळ परिसरातील हे चित्रपटगृह नव्या आधुनिक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दक्षिण मुंबईतील मराठी प्रेक्षकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. 1941 मध्ये सुरू झालेल्या या चित्रपटगृहाचे नाव , त्यावेळी नाव […]Read More