चेन्नई, दि. ८ : तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय थलपती (Thalapathy Vijay) यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने मोठा इतिहास रचला आहे, मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. विजय यांचा दावा: टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या असून, काँग्रेसच्या पाठिंब्याने हा आकडा ११३ वर पोहोचला आहे.बहुमताची अट: तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी बहुमतासाठी ११८ आमदारांची गरज […]Read More
मुंबई, दि. ८ : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरात तब्बल 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यानं) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. हे प्रत्येक उद्यान एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून, […]Read More
पुणे, दि. ८ :अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामांसाठी 3 मंदिरं बंद ठेवण्यात येणार आहेत. यात मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक मंदिराचा समावेश आहे. ही मंदिर 10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे मूळ पौराणिक स्वरूप […]Read More
कोलकाता, दि. ८ : पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक राजकीय बदल घडला असून भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. ते उद्या (९ मे ) कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंड येथे शपथ घेणार आहेत.सुवेंदू यांनी लोक भवन येथे राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. उद्या सकाळी ११ वाजता कोलकाता येथील […]Read More
मुंबई, दि.८ : संपूर्ण मानवजातीने कोरोना व्हायरस निकराचा लढा दिल्यानंतर आता एक नवीन भयंकर व्हायरस येऊ घातला आहे. Hantavirus या व्हायरस प्रसार झाला असून: WHO कडून हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. अटलांटिक महासागरातील एका क्रूझ जहाजावर (MV Hondius) हंता व्हायरसचा (Hantavirus) प्रादुर्भाव झाल्याचे समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रेड अलर्ट जारी केला आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि.८ : देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना CAG कडून देशातील निवडक १०१ शहरांचे Ease of Living Audit केले जाणार आहे. CAG चे के. संजय मूर्ती यांनी गुरुवारी येथे आयोजित ५ व्या ‘ब्रिक्स’ सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांच्या शिखर परिषदेत ही माहिती दिली. शहरांमधील जीवनमान, सुविधांची उपलब्धता, शाश्वतता, नागरिकांच्या […]Read More
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले असून, पुणे, मुंबई, नागपूरसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी […]Read More
चंदीगढ, दि. ७ : सध्या देशभर अविवाहित तरुणांच्या विवाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक गावखेड्यांमध्ये अनेक तरुण सुयोग्य वधु मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुली न मिळण्याची समस्याही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका महिला आमदाराने तरुणांना वधु शोधूण देण्याची गॅरेंटी देत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. हरयाणातील रेवाडीमध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधूमळी […]Read More
मुंबई, दि. ७ : महायुती सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा, २०२६’ या मसुद्यावर जनतेकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. नागरिक ५ जूनपर्यंत आपली मते मांडू शकतात. राज्यातील मंदिरांकडे असलेली ‘इनामी’ जमीन रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावामुळे पुनर्विकासासाठी जमिनीचे मोठे भूखंड खुले होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत सुमारे १ लाख हेक्टर जमीन ‘देवस्थान इनाम’ जमीन म्हणून […]Read More