mmcnews mmcnews

राजकीय

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

मुंबई दि २८ : येता दहा मे रोजी होणाऱ्या राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी भाजपाने आपल्या सहा उमेदवारांची घोषणा आज केली असून इतर पक्षांमध्ये उमेदवारीवरून चढाओढ सुरू असतानाच आपल्या उमेदवारांची घोषणा करून भाजपाने बाजी मारली आहे . काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी पक्षाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागेवरती पोटनिवडणूक होत आहे, तर इतर […]Read More

देश विदेश

Tin Can फोन : मुलांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवण्यास उपयोगी

मुंबई, दि. २८ : अमेरिकेत टिन कॅन’ (Tin Can) नावाचे एक अभिनव उपकरण वेगाने लोकप्रिय होत आहे. दिसायला पारंपारिक लँडलाईन फोनसारखे असलेले हे उपकरण आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेचा एक उत्तम मिलाफ मानले जात असून, मुलांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ते प्रभावी ठरत आहे. ‘टिन कॅन टेक्नॉलॉजीज’ या कंपनीने विकसित केलेले हे उपकरण विशेषतः लहान मुलांसाठी […]Read More

ट्रेण्डिंग

सचिन तेंडुलकरने घडवले हे क्लायमेट स्मार्ट व्हिलेज

पालघर, दि. २८ : वाडा तालुक्यातील गुहिर गावात मास्टर ब्लास्टर स सचिनच्या हस्ते गावात क्लायमेट स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात हा प्रकल्प आणला गेला, यातून गावात सौर उर्जेवर नळ पाणी पुरवठा, प्रत्येक घरात विद्युत जोडणी तसंच शेतीसाठी पाण्याची योजना, पिठाची चक्की, भात भरडई, कडवा कुट्टी मशीन चालवण्यात येणार आहे. […]Read More

ऍग्रो

पोपट ठरला वन्यप्राणी, शेतकऱ्याला मिळाली नुकसान भरपाई

वर्धा, दि. २८ : हिंगणी येथील शेतकरी महादेव डेकाटे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. यात त्यांनी पोपटांमुळे बागेचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता दहा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पोपटामुळे डाळिंब बागेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. कोर्टाने शेतकऱ्याचे […]Read More

कोकण

पालघर जिल्ह्यात 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

पालघर, दि. २८ : पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जादा दराने विक्री, […]Read More

बिझनेस

या राज्यात होणार जगातील सर्वात मोठे Data Centre

विशाखापट्टणम्, दि. 28 : अदानी एंटरप्रायझेस आणि गूगल यांच्या संयुक्त ‘अदानीकॉनेक्स’ कंपनीच्या माध्यामातून विशाखापट्टणममध्ये हे AI डेटा सेंटर उभारले जाणार आहे. Google चे हे जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर असेल. इंटीग्रेटेड एनर्जी-कंप्यूट (energy-compute) चा जागतील हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. यात अदानी ग्रुपने 1,41,95,65,500.00 रुपयांची महागुंतवणूक केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि […]Read More

देश विदेश

स्व-गणना पोर्टलद्वारे जनगणना 2026-27 होणार सुलभ

नवी दिल्ली, दि. २८ : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2026-27 ची जनगणना Digital प्रक्रियेद्वारे होणार आहे. ही जनगणना सुलभ करण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. या जनगणनेमध्ये आता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून सहजपणे माहिती भरता येणार आहे. यामुळे तासनतास सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची कंटाळवाणा पद्धत आता टाळता येणार आहे. केंद्र सरकार ‘सेल्फ-एन्युमरेशन’ म्हणजेच […]Read More

मनोरंजन

3 idiots ‘चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. 28 : २००८ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी या त्रिकुटाचा ‘3 इडियट्स’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. अनेक वर्षांपासून प्रेक्षक ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची आतुरतेनं वाट पाहत होते. ‘3 इडियट्स 2’ लवकरच मोठ्या पडद्यावर येईल, अशी माहिती अमीर खानने दिली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानच ‘एक दिन’हा […]Read More

अर्थ

भारतातून या देशात निर्यात पूर्णपणे शुल्क मुक्त

नवी दिल्ली, दि. २७ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज मुक्त व्यापार करार (FTA) स्वाक्षरित झाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत हा करार झाला.आता भारतातून न्यूझीलंडला पाठवल्या जाणाऱ्या लेदर उत्पादने, वस्त्रोद्योग, प्लास्टिक आणि अभियांत्रिकी वस्तूंसारख्या वस्तूंवर कोणतेही निर्यात शुल्क लागणार नाही. यामुळे या […]Read More

आरोग्य

स्वयंपाक केल्यास स्मृतिभ्रंशाचा धोका होतो कमी

मुंबई, दि. २७ : स्वयंपाक करणे मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते. एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की, आठवड्यातून एकदा जरी स्वयंपाक केला तरी डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) चा धोका कमी होतो. हा अभ्यास नुकताच बीएमजेच्या जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे. टोक्यो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 11 हजार […]Read More