mmcnews mmcnews

मराठवाडा

पुढील वर्षभर जामीनासाठी अर्ज करू नका, सर्वोच्च न्यायालयाने बजावले वाल्मीक

नवी दिल्ली, दि. २६ : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वाल्मीक कराड हा बीड कारागृहात असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत त्याला […]Read More

महानगर

सरकारनेच थकवले शिक्षण विभागाचे रु ७२४१.३८ कोटी अनुदान

मुंबई, दि. 26 : मुंबई मनपाच्या शाळांच्या खर्चासाठी राज्य सरकार अनुदान देते. मात्र सरकारने शिक्षण विभागाचे तब्बल ७२४१.३८ कोटी रुपये थकविले आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहे. मात्र आजही महापालिका अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणासाठी आणि शाळातील कर्मचारी वर्गाच्या वेतनासाठी ७२४१.३८ कोटी इतकी रक्कम येणे […]Read More

ट्रेण्डिंग

अविमुक्तेश्वरानंदांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

अलाहाबाद, दि. २६ : अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. पीडित अल्पवयीन मुलांच्या वैद्यकीय अहवालात मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी झाली आहे. बुधवारी पोलिसांनी पीडित दोन्ही मुलांची वैद्यकीय चाचणी केली होती. तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अलाहाबाद उच्च […]Read More

देश विदेश

सिम कार्डशिवाय चालणार नाही WhatsApp

नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील ६ तासांत लॉग-आउट होईल. ॲपला सिम बाइंडिंगशी जोडल्यावर ते ॲप तेव्हाच उघडेल जेव्हा तुमचे नोंदणीकृत […]Read More

ट्रेण्डिंग

इस्रायलमध्ये लागू होणार भारतीय UPI

नवी दिल्ली, दि. २६ : UPI च्या वापरामुळे भारतीय आर्थिक व्यवहारांमध्ये सुटसुटीतपणा आणि तत्परता आल्यानंतर आता इतर देशही या पद्धतीचा स्वीकार करू लागले आहेत. पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात दरम्यान भारताची UPI पेमेंट सिस्टीम आता इस्रायलमध्ये लागू केली जाईल, असा निर्णय मोदी आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त […]Read More

ट्रेण्डिंग

‘ई-२०’ इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक

नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारने येत्या १ एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित (ई-२०) आणि किमान रिसर्च ऑक्टेन नंबर (आरओएन) ९५ असलेल्या पेट्रोलची विक्री बंधनकारक केली आहे. तेल मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘केंद्र सरकार यानुसार निर्देश देते की, तेल कंपन्यांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’च्या मानकांनुसार २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल […]Read More

राजकीय

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड

मुंबई, दि. २६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता त्यांची अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेसन 2026 आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते […]Read More

देश विदेश

दोन पेक्षा जास्त मुलं असली तरीही या राज्यात लढता येणार

जयपूर, दि. २५ : राजस्थान सरकारने आपल्या निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘राजस्थान पंचायती राज अधिनियम 2026’ आणि ‘राजस्थान नगरपालिका अधिनियम 2026’ ला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, आता दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या व्यक्तींनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी […]Read More

अर्थ

ईडीकडून अनिल अंबानींच्या घरावर जप्ती

मुंबई, दि. २५ : उद्योजक अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. अनिल अंबानी यांच्या […]Read More

अर्थ

कारागिरांना मिळणार 3 लाख रु.पर्यंत कर्ज हमीशिवाय

नवी दिल्ली, दि. २५ : देशभरातील कुशल कारागिरांना सक्षम करण्यासाठी, केंद्र सरकारने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. विश्वकर्मा या योजनेद्वारे, सरकार कारागिरांना मोफत प्रशिक्षण देत त्याबरोबरच हमीशिवाय ₹3 लाखांपर्यंतचे परवडणारे कर्ज देखील देते. ही योजना स्वतःचे छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. सरकार या कारागिरांना औपचारिक मान्यता, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधनांसह मदत आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी […]Read More