mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

IMDb वर नंबर 1 ठरली ही वेब सीरिज

मुंबई, दि. १५ : नुकताच प्रदर्शित झालेला TVFच्या ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ च्या दुसऱ्या भागाने IMDb च्या लोकप्रिय भारतीय टीव्ही शोजच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ने IMDb च्या रेटिंगमध्ये प्राइम व्हिडीओच्या लोकप्रिय ‘पंचायत’ या वेब सीरिजलाही मागे टाकलं आहे. ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ने IMDbच्या लोकप्रिय भारतीय टीव्ही शोजच्या यादीत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर निर्मात्यांनी सोशल […]Read More

अर्थ

पंतप्रधान मोदींच्या UAE दौऱ्यात खनिज तेल, LPG बद्दल महत्त्वाचे करार

अबुधाबी, दि. 15 : आज झालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यासाठी कारण ठरलेल्या इराण-अमेरिका युद्धाच्या दरम्या आज सुरू झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा UAE दौरा विशेष महत्त्वाचा ठरत आहे. पंतप्रधानांचा UAE दौरा अवघ्या अडीच तासांचा होता. या कालावधीत महत्त्वाचे करार करण्यात आले. याचे फायदे येत्या काळात पाहायला मिळतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण, ऊर्जा आणि पायाभूत […]Read More

देश विदेश

मध्यप्रदेशातील भोजशाला मस्जिद नव्हे मंदीरच – न्यायालयाकडून स्पष्ट

इंदौर, दि. १५ : मध्य प्रदेशातील धार येथील शतकांपासून वादग्रस्त राहिलेला ऐतिहासिक भोजशाला परिसर हे मंदिरच आहे, असा ऐतिहासिक आणि अत्यंत मोठा निर्णय इंदूर उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी न्यायालयाच्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. भोजशाला परिसर आणि कमाल मशिदीचा वादग्रस्त भाग हे संस्कृत शिक्षणाचे केंद्र […]Read More

शिक्षण

NEET पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला अटक

पुणे, दि. १५ : ३ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेचा पेपर फोडून लाखो विद्यार्थी आणि पालकांची झोप उडवणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. CBI ने देशभर जोरदार कारवाई करत पेपरफुटीची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली आहे. पेपरफुटीचा मास्टरमाईंड CBI च्या ताब्यात आला असून पी व्ही कुलकर्णी असं त्याचं नाव आहे.CBI ने कुलकर्णीला पुण्यातून ताब्यात […]Read More

राजकीय

राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या खुल्या गटातील नियुक्तीवर निर्बंध

मुंबई, दि. १५ : शासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीमध्ये (परीक्षा शुल्क वगळून) शासनाने दिलेली सवलत घेतली असेल, अशा उमेदवारांची गणना संबंधित […]Read More

पर्यावरण

या दिवशी केरळममध्ये पोहोचणार मान्सून

मुंबई, दि. 15 : प्रचंड उकाड्याने देशभर थैमान घातले असताना IMD ने नैऋत्य मौसमी पावसाच्या आगमनाची तारीख जाहीर करून सुखद दिलासा दिला आहे. हवामान विभागाने आज सांगितले की, मान्सून केरळममध्ये 26 मे रोजी दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये पोहोचतो, त्यानंतर देशाच्या इतर भागांना व्यापण्यासाठी उत्तरेकडे सरकतो. गेल्या वर्षी मान्सून 24 मे […]Read More

करिअर

आता 21 जूनला होणार NEET ची पुनर्परीक्षा

नवी दिल्ली, दि. १५ : NTA कडून ३ मे ला देशभर घेण्यात आलेली UG : NEET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आल्यानंतर देशभरातील २२ लाखांहून अधिक परिक्षांर्थी चिंतेत पडले होते. आता पुन्हा नव्या जोमाने तयारी करावी लागणार असल्याने विद्यार्थी, पालक आतुरतेने परीक्षेचा नवीन वेळापत्रकाची वाट पाहत होते. ही परीक्षा आता २१ जून ला होणार असल्याचे NTA […]Read More

देश विदेश

अखेर पेट्रोल , डिझेल महागलेच

मुंबई, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल- डिझेलचा वापर कमी करा असा सल्ला मागील आठवड्यातच दिला होता. त्यावेळीच लवकरच इंधनाचे दर वाढणार असल्याचे सुतोवाच झाले होते. उन्हाळ्याच्या झळांनी त्रासलेल्या आणि सिलिंडर टंचाईने ग्रासलेला नागरिकांना आजपासून पेट्रोल डिझेलच्या महागाईची झळही बसणार आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रति ३ रूपयांनी वाढ करण्यात […]Read More

पर्यटन

 रेल्वे बुकिंगचा 40 वर्षे जुना नियम बदलणार

मुंबई, दि. १४ : गेल्या चार दशकांपासून सुरु असलेल्या रेल्वे तिकिटाच्या नियमांमध्ये भारतीय रेल्वेने बदल केले आहे. यामध्ये प्रवाशांचा तिकिट बुकिंगचे नियम सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलणार आहे. आतापर्यंत आपण 40 वर्षे जुने म्हणजे 1986 सालापासून सुरु असलेल्या नियमानुसार तिकिट बुकिंग करत होतो. ही प्रणाली इटॅनियम सर्व्हर आणि ओपनव्हीएमएस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे आता कालबाह्य झाले […]Read More

ट्रेण्डिंग

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’ : उच्च न्यायालय

मुंबई, दि. 14 : मुंबई : पुण्यातील बुधवार पेठ भागातील श्रीराज लॉज चालवणाऱ्या भाडेकरूला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. लॉजमधील ग्राहकांमुळे होणाऱ्या उपद्रवाचा आणि त्रासाचा विचार करून न्यायालयाने संबंधित लॉज तीन महिन्यांत रिकामे करून त्याचा ताबा मालकाकडे देण्याचे आदेश दिले. एखादा भाडेकरू शेजारी राहणाऱ्या मालकाच्या खासगी जीवनात व मानसिक शांततेत बाधा आणणारा व्यवसाय करत असेल […]Read More