मुंबई, दि. १८ : जागतिक स्तरावर वाढत्या तणाव आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या सागरी व्यापाराला संरक्षण देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत मॅरिटाइम फंड Bharat Maritime Fund) स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, यामधून १२,९८० कोटी रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निधीमुळे भारतीय ध्वज […]Read More
मुंबई, दि. १८ : पावसाळ्यात मलेरियासह डेंग्यू, झिका, चिकनगुनिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांना आता नियंत्रण ठेवता येणार आहे. मुव्ही ट्रॅप’ या वापरण्यास अत्यंत सुलभ असणाऱ्या आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या सापळ्याकडे त्यातील ‘ॲट्रॅक्टन्ट्स’मुळे डासाची मादी आकृष्ट होते आणि त्यातील पाण्यात अंडी घालते. ही अंडी पाण्यातील वैशिष्ट्यपूर्ण कीटकनाशकांमुळे तात्काळ नष्ट होतात. अशाप्रकारे डासांच्या उत्पत्तींवरच अर्थात मुळावरच घाव घातला […]Read More
मुंबई, दि. १८ : सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती […]Read More
आज दुपारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाला. यापैकी एक भारतीय ध्वज असलेले तेलवाहू जहाज होते. ही माहिती अनेक सागरी आणि सुरक्षा सूत्रांनी दिली असून, ‘टँकरट्रॅकर्स’ या शिपिंग मॉनिटरने ही बातमी दिली आहे. भारतीय जहाज अंदाजे वीस लाख बॅरल इराकी तेल घेऊन जात होते. यूकेच्या सागरी देखरेख केंद्र, ‘मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स […]Read More
मुंबई, दि. १८ : केंद्र सरकारकडून जनगणना 2026 मोहिम सुरू झाली आाहे. मे महिन्यात आता महाराष्ट्रामध्ये जनगणना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनगणनेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शिक्षकांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या आहेत आता सर्व जिल्हा परिषदांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. गट ‘क’ आणि ‘ड’ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. अशी […]Read More
मुंबई दि १८ : राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करून, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01.01.2026 पासून महागाई भत्त्याचा (DA) आणि महागाई दिलाशाचा (DR) अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे. मागील सुधारणा 1 जुलै 2025 पासून लागू झाली होती आणि ती […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. 18 : स्वामी समर्थ मठ परळ येथील मठामध्ये मोठ्या जल्लोषात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. स्वामींच्या मंदिरामध्ये आंब्याची आरास साकारण्यात आली होती. हे आंबे कोकणातील हापुस आंबे होते. वर्धापन दिनानिमित्त मठामध्ये निरनिराळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वामी समर्थांचा याग या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आला. हा यात पूर्ण महिनाभर सुरू राहणार असून […]Read More
मुंबई प्रतिनिधी मुंबई अग्निशमन दल हे जगातील सर्वोत्तम दलांपैकी एक आहे. बदलत्या काळानुसार उंच इमारती आणि इतर आव्हाने उभी ठाकली असताना, अग्निशमन दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अग्निप्रतिबंधक उपायांवर अधिक भर देवून जनजागृती करत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. अग्निशमन दलाच्या पायाभूत सुविधांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यावर आणखी भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुंबईच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 : महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाबाबत कालपासून संसदेत गदारोळ सुरू असताना हे विधेयक मंजूर न झाल्याने सरकार तांत्रिक अडचणीत सापडले आहे. हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं मंजूर करण्यासाठी लोकसभेतील उपस्थित सदस्यांच्या दोन तृतियांश मते आवश्यक असतात. मात्र हे संख्याबळ मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संविधान 131 वी दुरुस्ती […]Read More