पुणे प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी युवा, गतिमान आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्री. महेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील व्यापारी वर्गामध्ये नव्या ऊर्जा, विश्वास आणि संघटनात्मक बळाची भावना निर्माण झाली आहे.या प्रसंगी भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री. धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. […]Read More
मुंबई दि २८ : राज्यातील विविध ऍप अर्थात स्वीगी, ओला, उबेर, झोमॅटो सारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने संहिता लागू केली आहे, त्यानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.याबाबतचा मूळ प्रश्न हेमंत ओगले यांनी उपस्थित केला होता त्यावर अतुल भातखळकर यांनी […]Read More
मुंबई दि २८ : घातक रसायने आणि ज्वलनशील वायू वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाल्यास त्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना सर्व संबंधित उत्पादक कंपन्यांना देण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या प्रेेपोलिन गॅस टँकरच्या अपघातामुळे तब्बल ३६ तास ठप्प […]Read More
अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला १ कोटींची निनावी देणगीबीड दि २८ …बीडच्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी एका मुंबईतील भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मंदिराच्या शंभर वर्षे जुन्या शिखराच्या जिर्णोद्धारासाठी ही रक्कम देण्यात आली असून, विशेष म्हणजे संबंधित देणगीदाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या मंदिराचे […]Read More
जितेश सावंत भारतीय शेअर बाजारासाठी मागील आठवडा हा केवळ संघर्षाचाच नव्हता, तर येणाऱ्या एका मोठ्या जागतिक वादळाची नांदी देणारा ठरला आहे. गेल्या आठवड्याची सुरुवात अमेरिका-इराण तणावाने झाली, ज्याचे रूपांतर आता थेट युद्धात झाले आहे. आयटी (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण आणि जागतिक नफेखोरीमुळे गुंतवणूकदारांचे कंबरडे आधीच मोडले असताना, आज शनिवारी आलेल्या बातम्यांनी […]Read More
मुंबई दि. २८ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत कापूस खरेदीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या निर्णयासोबतच हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया 1 मार्च 2026 पासून सुरू होणार असल्याचेही रावल यांनी सांगितले. राज्यात कापूस खरेदीची मुदत वाढवावी, […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वाल्मीक कराड हा बीड कारागृहात असून त्याने हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत त्याला […]Read More
मुंबई, दि. 26 : मुंबई मनपाच्या शाळांच्या खर्चासाठी राज्य सरकार अनुदान देते. मात्र सरकारने शिक्षण विभागाचे तब्बल ७२४१.३८ कोटी रुपये थकविले आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहे. मात्र आजही महापालिका अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणासाठी आणि शाळातील कर्मचारी वर्गाच्या वेतनासाठी ७२४१.३८ कोटी इतकी रक्कम येणे […]Read More
अलाहाबाद, दि. २६ : अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. पीडित अल्पवयीन मुलांच्या वैद्यकीय अहवालात मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची पुष्टी झाली आहे. बुधवारी पोलिसांनी पीडित दोन्ही मुलांची वैद्यकीय चाचणी केली होती. तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अलाहाबाद उच्च […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘सिम बाइंडिंग’चे नियम लागू करण्याची २८ फेब्रुवारीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. नवीन नियमांनुसार फोनमध्ये सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲपसारखे मेसेजिंग ॲप काम करणार नाहीत. कॉम्प्युटरवर लॉगिन केलेले व्हॉट्सॲप देखील ६ तासांत लॉग-आउट होईल. ॲपला सिम बाइंडिंगशी जोडल्यावर ते ॲप तेव्हाच उघडेल जेव्हा तुमचे नोंदणीकृत […]Read More