mmcnews mmcnews

महानगर

मुंबई महानगरात तुफान पाऊस, रेल्वे – विमानसेवा कोलमडली

मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मुंबईत २४ तासांत ३५० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला, ज्यामुळे अनेक भाग जलमय झाले बरसलेल्या तुफान पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. शहरातील अनेक भागात पाणी साचले तसेच रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक सेवाही ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. अंधेरी, दादर, सायन, हिंदमाता यांसारख्या परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प […]Read More

महानगर

मोनोरेलचा थरार अन् सव्वा तासानंतर १०० प्रवाशांची सुटका

मुंबईत पावसाने हाहाकार माजवला आहे. रस्ते जलमय झाले आहेत. तर, रेल्वे सेवा देखील ठप्प झाली. त्यांनतर आता मोनो रेल देखील बंद पडली. भक्तीपार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनो रेल बंद पडली 100 प्रवासी आत अडकले. एकजण बेशुद्ध पडला. घाबरलेल्या प्रवाशांनी मोनो रेलच्या काचा फोडल्या. संध्याकाळी 6.15 च्या सुमारास चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान मोनो ट्रेन […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८

पुणे प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैगंबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे सिरत कमिटीने घेतला आहे. सुरत कमिटीच्या या निर्णयाचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करत कमिटीचे […]Read More

महानगर

मुंबई महानगरात तुफान पाऊस, रेल्वे – विमानसेवा कोलमडली

मुंबई. दि. १९ : मोनोरेलमध्ये अडकले प्रवासीचेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मोनोरेल जागीच थांबली. सुमारे सव्वा तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान, अनेकांचा जीव गुदमरला, अनेकांचा जीव टांगणीला लागला. त्यामध्ये भीतीने गांगलेल्या प्रवाशांनी हात जोडल्याचे दिसून आले तर एका प्रवाशाने काच फोडून मोकळा श्वास घेण्याचा […]Read More

क्रीडा

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

मुंबई, दि. १९ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यावेळी निवड समितीने अनुभव आणि युवा खेळाडूंचा समतोल साधलेला संघ निवडला आहे. ही टी-२० स्वरूपातील स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार […]Read More

पर्यटन

प्रवासात अधिक सामान नेल्यास रेल्वे आकारणार 6 पट दंड

मुंबई, दि.१९ : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या बॅगेच्या किंवा कार्टनच्या आकारासोबतच त्याच्या वजनाकडेही लक्ष द्यावे लागेल. जर बॅग हलकी असेल पण आकाराने मोठी असेल आणि जास्त जागा व्यापत असेल तर तुम्हाला प्रवास तिकिटासह सामान बुक करावे लागेल. जर तुम्ही ते प्री-बुकिंग केले नसेल, तर तुम्हाला निश्चित सामान शुल्काच्या 6 पट जास्त शुल्क भरावे […]Read More

अर्थ

SBI चे गृहकर्ज महागले

मुंबई,दि. १९ : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने नवीन ग्राहकांसाठी गृहकर्जाचे दर ०.२५ टक्क्याने वाढवले आहेत. बँकेने व्याजदराची कमाल मर्यादा ८.४५ वरून ८.७० केली आहे. आता बँकेचे गृहकर्जावरील व्याज ७.५० टक्क्यांवरून ८.७० टक्के झाले आहे. व्याजदरातील हा बदल विशेषतः त्या ग्राहकांना प्रभावित करेल ज्यांचा क्रेडिट स्कोअर […]Read More

मनोरंजन

४६ वर्षांनंतर रजनीकांत आणि कमल हासन पुन्हा एकत्र

कमल हासन आणि रजनीकांत एका नवीन अॅक्शन चित्रपटासाठी चर्चेत आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीतील हे दोन मोठे स्टार जवळजवळ ४६ वर्षांनी पुन्हा एकत्र दिसतील. यापूर्वी दोघेही १९७९ मध्ये आलेल्या ‘रा अलाउद्दीनम अलाभुथा विलाक्कम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. लोकेश कनागराजचा हा आगामी चित्रपट राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली […]Read More

ट्रेण्डिंग

BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट

मुंबई,दि. १९ : रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आता एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे जी तुम्हालाही आवडेल. कंपनी मान्सून धमाका ऑफर अंतर्गत मर्यादित काळासाठी वापरकर्त्यांना मोफत ब्रॉडबँड कनेक्शन देत आहे. या ऑफर अंतर्गत फायबर ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध आहे, या ऑफरचा लाभ घेतला तर कंपनी तुम्हाला इंस्टॉलेशनच्या दिवसापासून […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात सापडला सोन्याचा मोठा साठा

भुवनेश्वर, दि. १९ : ओडिशातील देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या ठिकाणी सोन्याचे साठे आढळले आहेत. तसेच मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध येथे सोन्याचे साठे शोधण्याचे काम सुरु आहेत. या खाणींचा भारताला मोठा फायदा होणार आहे. 2020 पर्यंत देशात दरवर्षी फक्त 1.6 टन सोन्याचे उत्पादन होत होते. आता ओडिशामध्ये सापडलेले सोन्याचे साठ्यामुळे […]Read More