मुंबई, दि. १२ : राज्यभरातील अनेक शहरांमध्ये उष्णतेचा पारा ४० पार पोहोचला असतानाच IMD ने पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांत तापमानाचा पारा 45.3 अंशांच्याही पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघत आहेत. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट […]Read More
मुंबई, दि. १२ : पावसाळा पंधरादिवसांवर आला असताना मुंबई मनपाकडून पावसाळीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच नागरिकांना सावध करण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. MHADA आणि महापालिकेने शहरातील काही धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 827 इमारती अतिधोकादायक असून 18,072 इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. यापूर्वीच, महापालिकेच्या […]Read More
नाशिक, दि. १२ : ३ मे रोजी देशभर घेण्यात आलेली UG NEET परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील 22 लाख 29 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. नाशिकमधून NEET परीक्षेचा पहिला पेपर फुटला, येथून पहिली प्रश्नपत्रिका […]Read More
मॉस्को, दि. १२ : भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या रशियाने आता पाकीस्तानाला मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाकडून भारताला मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात कच्च तेल निर्यात केलं जातं होतं. त्यामुळे भारताचा मोठा फायदा देखील झाला. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद […]Read More
मुंबई, दि. १२ : पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ३ मे २०२६ रोजी देशभरात पार पडलेली मेडीकल प्रवेशासाठीची NEET-UG 2026 ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतला आहे. पुन्हा होणाऱ्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे NTAकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत देशभरात संतापाची लाट होती. या […]Read More
मुंबई, दि. १२ : मुंबई स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेत मनपाने नागरिकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे महापालिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, नागरिक आता ‘मुंबई क्लीन लीग’ प्लॅटफॉर्मद्वारे कचरा साचणाऱ्या ठिकाणांची तक्रार करू शकतात. तक्रार केल्यानंतर MCGM कडून संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी नागरिकांनी […]Read More
मुंबई प्रतिनिधी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने शुक्रवार, १५ मे पासून शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणात फक्त २३.५२ टक्केच पाणीसाठा कमी होत असलेला जलसाठा, वाढते तापमान, बाष्पीभवन तसेच पुढील मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अल निनो आणि आयओडीच्या पार्श्वभूमीवरील […]Read More
पुणे, दि. ११ : पुणे शहरात BSNL च्या भूमिगत तांब्याच्या तारा चोरणाऱ्या नऊ परप्रांतीय चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहतीतून क्रेनचा वापर करून हे चोरटे तारा काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, […]Read More
मुंबई, दि. 11 : गृह विभागाने डिसेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, मुंबई पोलीस दलात दोन नवीन पोलीस झोन आणि चार नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि नागरिकांसाठी प्रशासन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हे रचनात्मक बदल केले आहेत. या पुनर्रचनेमुळे मुंबईत आता दक्षिण, मध्य, पूर्व, […]Read More
पुणे, दि. ११ : मराठी रसिकांना गीतरामायणाचा अनमोल ठेवा देणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात प्रख्यात कवी, गीतकार आणि लेखक गदिमांच्या पुणे येथील ‘पंचवटी’ ‘या निवासस्थानावरून वाद निर्माण झाले आहेत. गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर यांनी असा आरोप केला आहे की, घरातील जवळचे नातेवाईकच बिल्डरच्या मदतीने ही वास्तू पाडण्याचा आणि आर्थिक फायद्यासाठी पुनर्विकास (Redevelopment) करण्याचा […]Read More