मुंबई, दि. १६ : लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी मंडळाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले होते. या तंत्रज्ञानाचा वापर कमालीचा यशस्वी ठरला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल तपासणीतून सामूहिक कॉपीचे धक्कादायक प्रकार उजेडात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य माध्यमिक व उच्च […]Read More
अबुधाबी, दि. १६ : इस्रायल–अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. या प्रकरणी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये बनावट युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी १९ भारतीयांसह एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, सर्व आरोपींना […]Read More
मुंबई, दि. १६ : 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास महागणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग (FASTag) वार्षिक पासच्या किमतीत 2.5% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खाजगी वाहन मालकांना वार्षिक पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये द्यावे लागतील. या पासमुळे पास कार वापरकर्त्यांना देशभरातील 200 टोल प्लाझावर न थांबता प्रवास करता येतो. 52 लाखांहून अधिक हायवे […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मराठी भाषेतून साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण 11 पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्य कृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्यात […]Read More
मुंबई, दि. 14 : डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली भांडुपमध्ये एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याला तब्बल ३९.६० लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत भामट्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि या ज्येष्ठ नागरिकाची आयुष्यभराची कमाई हडप केली. याप्रकरणी ईस्ट सायबर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार भांडुप पश्चिम येथे […]Read More
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने (CBFC) भारतीय चित्रपट सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण नियमावली जाहीर केली आहे. या नवीन निर्देशानुसार, आता सर्व भारतीय चित्रपटांमध्ये ‘सबटायटल्स’ (उपशीर्षके) आणि ‘ऑडिओ डिस्क्रिप्शन’ (श्राव्य वर्णन) समाविष्ट करणे कायदेशीररीत्या बंधनकारक असणार आहे. चित्रपटांची उपलब्धता आणि सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय १५ मार्च २०२६ पासून देशभरात लागू केला जाणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या […]Read More
मुंबई, दि. १४ : इंधनटंचाईमुळे राज्यातील अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. यामुळे हजारो कामगारांना सक्तीने घरी बसावे लागत आहे. राज्याच्या तिजोरीत महत्त्वाची भर घालणारा मद्यनिर्मिती उद्योगही येत्या १५ दिवसांत इंधन टंचाईमुळे बंद ठेवावा लागण्याची शक्यता दिसत आहे. मद्यनिर्मितीमध्ये काचेच्या बाटल्या आणि ॲल्युमिनियम कॅन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गॅसचा वापर होतो. प्रत्येक कंपन्यांचा आकार हा वेगळा […]Read More
मुंबई, दि. १४ : NPCI च्या नवीन निर्णयानुसार, १ एप्रिल २०२६ पासून RuPay Platinum डेबिट कार्डवरील विमानतळ आणि रेल्वे लाउंजमधील विनामूल्य प्रवेश सुविधा कायमची बंद होणार आहे. NPCI ने आपल्या सर्व सदस्य बँकांना याबाबत परिपत्रक पाठवले असून, बँकांनी त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. देशातील लाखो RuPay Platinum कार्डधारकांना या बदलाचा थेट फटका बसणार आहे. […]Read More
पुणे, दि. 14 : देशभरातील नागरिक गॅसचा टंचाईने त्रस्त असताना पुण्यातील शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांना एलपीजी (LPG) ला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाईल इथर अ डीएमई (DME) गॅसची निर्मिती करण्यात यश आलं असल्याचा दावा केला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाईवामी राजा आणि त्यांच्या […]Read More
मुंबई, दि. १४ : युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक विस्कळीत झाल्याने भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना ३० दिवसांच्या व्हिसा मुदतवाढीचा निर्णय भारत सरकारने घेतला असून ओव्हरस्टेवरील म्हणजेच ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहिल्यास आकारला जाणारा दंडही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लवकरच संपणारे किंवा आधीच संपलेले सर्व व्हिसा आणि ई-व्हिसा […]Read More