मुंबई, दि. २७ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील पारंपरिक स्वयंपाकात भरलेली वांगी हा एक अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. ही भाजी झणझणीत, मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल अशी लागते. तिखट-गोड चवीचे संतुलन असलेल्या या भाजीला झुणका-भाकर, वरण-भात किंवा पोळीसोबत खायला मजा येते. साहित्य: कृती: १. मसाला तयार करणे: २. वांगी भरणे: ३. वांगी परतणे: […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कॅनडातील बॅनफ नॅशनल पार्क हा जगभरातील निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी एक अद्वितीय पर्यटनस्थळ आहे. रॉकी पर्वतरांगांमध्ये वसलेला हा राष्ट्रीय उद्यान उत्तम नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीव आणि विविध साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेले हे उद्यान कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात स्थित आहे.बॅनफ नॅशनल पार्कची वैशिष्ट्ये१. अप्रतिम निसर्ग सौंदर्य:बर्फाच्छादित पर्वत, […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्रात ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाजने एकाच दिवसात विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. कंपनीने सांगितले की, गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात २६,९३८ वाहने विकली गेली, ज्यामध्ये मोटारसायकली आणि त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर चेतक यांचा समावेश होता. कंपनीच्या आकडेवारीनुसार, २८ मार्च रोजी, महाराष्ट्रातील लोकांच्या नवीन वर्षाच्या उत्सवानिमित्त, कंपनीने एकाच दिवसात राज्यातील […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.राज्य सरकारने ही बदलापूरकरांना दिलेली गुढीपाडव्याची भेट असल्याची भावना आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मेट्रो १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग ३७.८ किमी लांबीचा आहे, या मार्गावर […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेस्टॉरंटमध्ये द्याव्या लागणाऱ्या टिप बाबत न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालाच्या निर्णयानुसार आता सेवा शुल्क किंवा टिप ग्राहकाने स्वेच्छेने द्यायची रक्कम असून ती सक्तीची असू शकत नाही. रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून सक्तीने आणि जबरदस्तीने ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करणे हे ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असून ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे […]Read More
“गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” या योजनेअंतर्गत 105.41 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि जलसंधारणाला चालना देणे. शेतकऱ्यांना सुपीक गाळयुक्त माती उपलब्ध करून देणे. पाण्याची साठवणूक क्षमता सुधारून दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देणे. ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्ट्य आहेत. हा निधी आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग,औरंगाबाद यांच्यामार्फत जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना वितरित करण्यात […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 ने जगातील सर्वात सुरक्षित देशांची एक नवीन यादी जाहीर केली आहे, यामध्ये विशष बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानने भारताला मागे टाकून वरचे स्थान मिळवले आहे. नुम्बेओने जाहीर केलेल्या ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 मध्ये पाकिस्तान 65 व्या क्रमांकावर आहे तर भारत 66 व्या क्रमांकावर आहे. सुरक्षेच्या […]Read More
मुंबई दि.31(एम एमसी न्यूज नेटवर्क): मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकर नागरिकांच्या प्रचंड पसंतीला उतरला आहे. रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी लोकार्पण झाले, त्या दिवसापासूनच याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांची संख्या मोठी आहे. आज सार्वजनिक सुटीच्या निमित्ताने ऑनलाईन तिकिट नोंदणीचे सर्व स्लॉट नोंदणी पूर्ण (हाऊसफुल्ल) झाली. तसेच येत्या आठवडाभराच्या कालावधीसाठीही नागरिकांनी आगाऊ […]Read More
मुंबई दि.31(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील वाहनचालक आणि गाडी मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, महामार्गांवरील सुरक्षेचा अभाव, पोलिस आणि अधिकाऱ्यांकडून होणारी जबरदस्ती, चोरी-लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ, तसेच सरकारकडून कोणतीही ठोस मदत न मिळणे यामुळे वाहनचालक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा ऑल […]Read More
बीड दि ३१…मागील काही दिवसांपासून उकाडा जाणवत असून आज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आंबा पिकाला तसेच उन्हाळी भाजीपाला पिकाचे नुकसान होणार आहे. दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.Read More