मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. 22 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे. अद्यापपर्यंत महावितरण किंवा शासनाकडून कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी […]Read More
सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली मध्ये राजापूरी हळदीला तब्बल 32 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे.मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकरी अण्णासो ओमासे यांच्या हळदीला हंगामातील हा पहिला उच्चांकी दर मिळाला आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती Sangli Agricultural Produce Market Committee मध्ये पार पडलेल्या सौद्यामध्ये ओमासे यांच्या राजापुरी हळदीला हा […]Read More
नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारने पूर्वलक्षी कर आकारणीच्या (retrospective taxation) बाबतीत ब्रिटनच्या केर्न एनर्जीला (Cairn Energy) 7,900 कोटी रुपये परत केले आहेत. कॅप्रिकॉर्न एनर्जी या नावाने ओळखल्या जाणार्या केर्नने एका निवेदनात म्हटले आहे की कराची रक्कम परत करण्यात आली आहे आणि त्यांना निव्वळ 1.06 अब्ज डॉलर मिळाले आहेत. केर्नने सरकार विरोधात अनेक […]Read More
सांगली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाचे संकट असतानाही Despite the Corona crisis मागीलवर्षी सांगली जिल्ह्यातून २० हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. मात्र यावर्षी अवकाळी पावसाच्या संकटामुळे मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे.50% decline in grape exports … निर्यातदारांच्या माहितीनुसार यंदा निर्यातीत ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. सांगली […]Read More
लातूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 7050 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या अडीच महिन्यांतील ही सर्वाधिक दरवाढ असून याच शेतकऱ्यांना या वाढीचा फायदा होणार आहे. ज्यांनी चार महिन्यांपासून सोयाबीन बाजारात आणले नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना वाढलेल्या भावाचा फायदा होणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे लागवडीखालील क्षेत्र कमी […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने सर्वोच न्यायालयात सांगितले की, बुधवारपर्यंत देशभरात ईडीकडून (ED) 4700 प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि 313 जणांना अटक करण्यात आली आहे. विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या धन सावकारी (money laundering) प्रकरणात ईडीने न्यायालयाच्या आदेशानुसार 18000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला […]Read More
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेमुळे भारताच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो. विदेशी ब्रोकरेज फर्म बार्कलेजने (Barclays) चालू आर्थिक वर्ष 2022 च्या वाढीचा (GDP Growth Rate) अंदाज कमी केला आहे. आधी बार्कलेजचा अंदाज व्यक्त केला होता की चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 10 टक्के दराने वाढेल, परंतु आता तिसऱ्या लाटेमुळे, जीडीपी […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या (Central Govt Employees) महागाई भत्त्यात (DA) होळीपूर्वी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करणार आहे जी 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार वाढीव पगार, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील दिला जाईल. सध्या एकूण महागाई […]Read More
नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दूरसंचार सेवांमधून सरकारचे महसूल संकलन (Telecom Revenue) पुढील आर्थिक वर्षात 52,806.36 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय (Budget) अंदाजापेक्षा खूप जास्त असेल. स्पेक्ट्रम लिलावातून मिळणार्या महसुलाचीही भर पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाचे सचिव के राजारामन यांनी सांगितले की, स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रस्तावामुळे महसूल संकलन अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. […]Read More
सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी घसरणीचा सिलसिला सुरूच ठेवला. रशिया व युक्रेन या देशातील तणाव,कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि FII ची अथक विक्री या कारणांमुळे बाजारात अस्थिरता वाढली.त्याचप्रमाणे सोमवारी जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या दरानी सात महिन्यांचा उच्चांक गाठला. अमेरिका व यु.के येथील महागाईने सुद्धा ३०/४० वर्षांचा उच्चांक गाठल्याने तेथील सेंट्रल बँकांवर व्याजदर वाढीसाठी […]Read More