mmc

ऍग्रो

Onion Export: सरकारने कांदा निर्यात धोरणाला चालना द्यावी, कांदा उत्पादक

नवी दिल्ली, दि. 2  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक जिल्ह्यात आणि राज्याच्या इतर भागात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात रब्बी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे उत्पादन वाढीच्या अपेक्षेने सरकारने कांदा निर्यात धोरणाला चालना द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.येत्या […]Read More

अर्थ

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत जीएसटी संकलन कमी

नवी दिल्ली, दि.02 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन (GST Collection) वार्षिक आधारावर 18 टक्क्यांनी वाढून 1.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. या दरम्यान कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे जीएसटी संकलनावर परिणाम झाला. जानेवारी 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,40,986 कोटी रुपये होते. त्यादृष्टीने फेब्रुवारीचे संकलन मागील महिन्याच्या तुलनेत कमी होते. […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – डाळींच्या दरात घसरण

नवी दिल्ली, दि. 1  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुरळीत आणि अखंडित आयात सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने 15 मे 2021 पासून ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयात करण्यास परवानगी दिली होती. अत्यावश्यक खाद्यपदार्थांची देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने अनेक सक्रिय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे मूग डाळीच्या किमतीत […]Read More

अर्थ

भारताचा विकास दर डिसेंबरमध्ये घसरला

नवी दिल्ली, दि.01 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर (GDP Growth Rate) 5.4 टक्के होता. बाजाराच्या 5.9 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा तो कमी आहे. बरोबर एक वर्षापूर्वी, डिसेंबर 2021 च्या तिमाहीत, विकास दर 0.40 टक्के होता. विशेष म्हणजे, बार्कलेजने या तिमाहीसाठी विकास दराचा अंदाज 6.6 टक्के व्यक्त केला होता. एसबीआय रिसर्चनेही […]Read More

ऍग्रो

सोयाबीनचे भाव कोसळले, शेतकऱ्यांची चिंता वाढली, काय सल्ला देत आहेत

नवी दिल्ली, दि. 28  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण भावात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा होती मात्र, पुन्हा एकदा अचानक एका रात्रीत सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. शेतकरी म्हणतात पुढे काय होईल माहीत नाही? त्याचबरोबर आता […]Read More

ऍग्रो

अंबाजोगाईच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती

बीड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयातील कृषी पदवीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील अर्धा एकरात सेंद्रिय भाजपाल्याची शेती फुलवली असून गांडूळ खताची निर्मिती देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.students of Ambajogai Agricultural College केंद्र आणि राज्य सरकारच्या सेंद्रिय कृषी धोरणानुसार अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्धा एकरात लागवडीच्या तंत्रज्ञानापासून व्यवस्थापन […]Read More

Featured

पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पांच्या खर्चात झाली वाढ

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पायाभूत सुविधा क्षेत्रातील 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च असलेल्या 443 प्रकल्पांचा खर्च (Infrastructure Projects Cost) निश्चित करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा 4.45 लाख कोटी रुपयांनी वाढला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (एमएसपीआय) अहवालानुसार, विलंब आणि इतर कारणांमुळे या प्रकल्पांची किंमत वाढली आहे. मंत्रालयाच्या जानेवारी 2022 च्या अहवालात असे […]Read More

Featured

आठवड्याच्या शेवटी तेजी , सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत जगभरातील बाजारांसाठी गेला संपूर्ण आठवडा वेगवान घडामोडींचा ठरला २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे जगभरातील बाजार प्रचंड घसरले. हा दिवस दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपातील ‘काळा दिवस” ठरला. युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात चढउतार पाहावयास मिळाले.गुरुवारी भारतीय बाजाराच्या निर्देशांकांनी जवळपास दोन वर्षातील त्यांची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवली. […]Read More

ऍग्रो

आता केळीच्या सालीतूनही निघणार तेल, शेतकरी  करू शकतात चांगली कमाई

नवी दिल्ली, दि. 26  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एका अंदाजानुसार, बिहारमध्ये केळीच्या केवळ आभासी देठापासून दरवर्षी सुमारे 2500,000 मेट्रिक टन बायोमास तयार होतो. केळी उत्पादकांपुढील सर्वात मोठे आव्हान हे आहे की आभासी केळीच्या स्टेमच्या या प्रचंड बायोमासचे मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करणे आणि दुसरे आव्हान म्हणजे केळीच्या बायोमासपासून बायोमास, सॅप आणि इतर उत्पादनांमधून फायबर काढणे. यासाठी […]Read More

Featured

रशिया-युक्रेन संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम नाही

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशिया-युक्रेन संकटाचा (Russia Ukraine Crisis) द्विपक्षीय व्यापाराच्या दृष्टीने भारतावर थेट परिणाम होणार नाही परंतु तेलाच्या वाढत्या किमतीमुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. बँक ऑफ बडोदाच्या (बीओबी) आर्थिक संशोधन अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर पोहोचल्या […]Read More