मुंबई, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फरार भारतीय हिरे व्यापारी नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास आज लंडन उच्च न्यायालयाने मंजुरी दिली. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी भारतातून फरार झाला होता. त्याने तब्बल १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्याचा तपास होणार आहे. नीरव मोदीला […]Read More
अलिबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी मार्गाने या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सकाळी मुंबई – गोवा महामार्गावरील कोलाड […]Read More
नवी दिल्ली, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज न्या. धनंजय चंद्रचूड यांना सरन्यायाधिशपदाची शपथ दिली. ते आता भारताच्या ५० व्या सरन्यायाधिशपदी विराजमान झाले आहेत.राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत. न्या. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून […]Read More
पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान अनिवार्य असतं भारतात युवा वर्गाचा सर्वाधिक टक्का असून त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ स्तरातून मतदार नोंदणी जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे अशी माहिती भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पुण्यात दिली.Special voter awareness for youth participation मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात शंभर दिवसानंतर खासदार संजय राऊत यांना 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.आज संध्याकाळ- पर्यंत राऊत बाहेर येण्याची शक्यता आहे. या जामिनाविरुद्ध ईडी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक […]Read More
नांदेड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया […]Read More
नवी दिल्ली,९ नोव्हेंबर : काल रात्री १.५७ वाजता भारत, चीन आणि नेपाळमध्ये (India Nepal Earthquake) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. […]Read More
नांदेड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा हल्ला खा. राहुल […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले संभाजी भिडे यांना महिला आयोगाने सोमवारी दुसऱ्यांना नोटीस बजाविली आहे.या नोटीशीत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.Bhide Guruji notice to others नोटिशीला विहीत मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना काळात लंगरच्या माध्यमातून शीख बांधवांनी केलेल्या केलेली मानवसेवा अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आज काढले.Significant contribution of Sikh brothers in the development of the state श्री गुरुनानक […]Read More