राधिका अघोर गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला दिवस- शुक्ल प्रतिपदेला हिंदू भारतीय नववर्षांची सुरुवात होते. महारष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजऱ्या होणाऱ्या ह्या सणाला हिंदू नववर्ष म्हंटले जाते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात युगादी, सिंधमध्ये चेती चांद अशा नावांनी हे नववर्ष साजरं केलं जातं. उंच गुढी उभारून, इंद्रध्वज म्हणून तिची पूजा केली जाते. गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी,शेतीची नवी पिकं […]Read More
नवी दिल्ली, दि. २9 : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती काँग्रेसने निश्चित केली. इंडिया आघाडीचा घटक म्हणून त्या राज्यात लढणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. तसेच, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याचा निर्णय आघाडीचे घटक पक्ष एकत्रित मिळून घेतील, असेही नमूद केले. एनडीएची सत्ता असणाऱ्या बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस निवडणूक होईल. त्यासाठी आता काही महिन्यांचाच अवधी उरला आहे. त्या […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी टाटा पॉवरने दिली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता टाटा पॉवरकडून देखील वजी दरात कपात केली जाणार आहे, ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल ८ लाख ग्राहकांना […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : करचुकवेगिरीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाला १ एप्रिल २०२६ पासून एक नवीन कायदेशीर अधिकार मिळणार आहे. नवीन तरतुदींनुसार, आयकर अधिकाऱ्यांना आता संशयितांचे ईमेल, सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स, ऑनलाइन गुंतवणूक आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर थेट प्रवेश मिळू शकेल. हा कायदा त्यांना आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३२ अंतर्गत उपलब्ध […]Read More
पुणे,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाचनप्रसारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रंथालीने गेल्या पाच दशकांमध्ये ग्रंथयात्रा, ग्रंथमोहोळ, ग्रंथएल्गार, बहुजन साहित्य यात्रा, विपुल ग्रंथयात्रा, विजय तेंडुलकर संवादयात्रा असे विविध उपक्रम राबविले. या वाटचालीत अनेक जण सहभागी होत गेले. नवविचारांची, नवलेखकांची पुस्तके ग्रंथालीने प्रसिद्ध केली. त्यामध्ये बहुजनांच्या दुःखाचा हुंकार होता. विविध विषय नव्याने पुढे येत होते, नवे लेखक […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यपूर्ण बदल होत आहेत. एकीकडे उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. गेल्या आठवड्यात कोकणातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तयार होत आलेल्या आंबा आणि काजू पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याने बागायतदार चिंतेत आहेत. त्यातच आज […]Read More
बेळगावी, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील बेळगाव येथील एका वृद्ध जोडप्याने डिजिटल अटकेत ५० लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्यानंतर आत्महत्या केली. ८३ वर्षीय दियांगो नाझरेथ यांनी गळा चिरून आत्महत्या केली तर त्यांची पत्नी प्लेव्याना नाझरेथ (७९) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉलवर वृद्ध जोडप्याशी संपर्क साधला […]Read More
मुंबई, दि. २९:- महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्ष राज्यातील शेतकरी, […]Read More
धाराशिव, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नियमित मोजणीसाठी काल तुळजाभवानी मंदिरातील दानपेटया उघडल्या असता देवीच्या मूळ गाभाऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी मध्ये सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली. यातील प्रत्येक बिस्कीट 100 ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन 1100 ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे. मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी […]Read More
रत्नागिरी दि २९– युरोपमधील हापूस आंबा प्रेमींनी पहिल्या 21 पेट्यांना एक डझनाचा पाच हजार रुपये भाव दिला.पहिली दोन हजार डझन हापूस आंब्याची बॅच लंडन येथे रवाना झाली आहे . लंडनमध्ये राहणारा मराठी युवक तेजस भोसले , आमदार प्रसाद लाड, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी या कामांमध्ये पुढाकार घेतला आहे. दररोज 1000 डझन युरोपच्या मार्केटमध्ये हापूस […]Read More