कोलकाता, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला आज १६४ दिवसांनंतर सियालदाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने म्हटले, ‘हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही.’ त्यामुळे मृत्युदंड देता येणार नाही. स्थानिक न्यायालयाने राज्या सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले, […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र हा निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला राज्य आहे. प्रसिद्ध स्थळांप्रमाणेच काही कमी प्रसिद्ध पण आश्चर्यकारक ठिकाणे आहेत, ज्यांचे सौंदर्य आणि शांती तुमचा प्रवास अविस्मरणीय बनवतील. येथे अशा 8 ठिकाणांची विस्तृत माहिती दिली आहे. 1. भंडारदरा (जिल्हा: अहमदनगर) भंडारदरा हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. शांत […]Read More
वाशिम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३९१ हेक्टरवर करडईची पेरणी अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात ही पेरणी तब्बल ७५८ हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या तुलनेत करडईच्या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यातून करडईचं पीक जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. २० वर्षांपूर्वी […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विमर्श ग्रुपने जबरदस्त व्यूहरचना केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेऊन बांगलादेशी रोहिंग्याना हाकलून लावण्याची मोहीम सुरू करणे, हा भाजपच्या मुंबई महापालिका निवडणूक रणनीतीचा मुख्य […]Read More
तिरुवनंतपुरम : केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी एका 24 वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर 2022 मध्ये तरुणीने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून प्रियकराची हत्या केली होती.मुलीचे लग्न दुसरीकडे निश्चित झाले होते, त्यामुळे प्रियकरापासून सुटका मिळवण्यासाठी तिने त्याची हत्या केली. तिचे काका निर्मलकुमारन नायर यांना हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी […]Read More
कोल्हापूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कला, साहित्य आणि समृदध शेती परंपरेची नगरी असलेल्या कोल्हापूरमध्ये यावर्षी अखिल भारतीय मराठी शेती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शरद कृषी महाविद्यालय व शरद शिक्षण व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन येत्या ८ आणि […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीमध्ये असंतोष उफाळून आला आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार गटातील आदिती तटकरे यांच्याकडे गेल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शविला आहे. यावरून निर्माण झालेल्या वादात शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे नाराज होऊन सातारा येथील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले […]Read More
पटणा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे,सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे हे, आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावले […]Read More
बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. यंदाचा सीझन १०७ दिवस चालला. करणवीर मेहराने यंदा ट्रॉफी जिंकली. सलमान खाननेच यंदाचाही सीझनचं होस्टिंग केलं होतं. गेल्या १४ वर्षांपासून तो बिग बॉस होस्ट करत आहे. त्याच्या होस्टिंगची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. दरम्यान आता पुढचा सीझन सलमान होस्ट करणार नाही असा खुलासा केला आहे. आता […]Read More
Cold Play बॅंडने सध्या मुंबईत धुमाकूळ घातला आहे. दोन दिवस त्यांच्या गाण्यांनी मुंबईकरांची मने जिंकली. पण गाण्याव्यतिरिक्त गायक ख्रिस मार्टीनने केलेल्या व्यक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. ख्रिस मार्टिनच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. इतकेच नाही तर, ख्रिसने ब्रिटनच्या राजवटीबद्दल भारतीय चाहत्यांची माफी मागितली. कॉन्सर्ट दरम्यान चाहत्यांशी संवाद साधताना “ब्रिटनने केलेल्या सर्व वाईट गोष्टी” […]Read More