Month: April 2024

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये ३४.१० टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच राज्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होऊ लागला आहे.राज्यातील धरणसाठ्यांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. शहरी भागांमध्ये अजूनही काही प्रमाणात पाणी पुरवठा सुरळीत सुरु असला तरी गावातील वाड्यावस्त्यांवर भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. जलसंपदा विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अवघ्या ३४.१० […]Read More

महानगर

IPL मुळे बेस्टला मिळतोय असा फायदा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPLचे काही सामने मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत असल्याचा घवघवीत फायदा ‘बेस्ट’ला होत आहे. सामन्यांना प्रेक्षकांमध्ये बसणाऱ्या लहान मुलांना वानखेडे स्टेडियमवर आणण्याचे काम बेस्ट उपक्रमाच्या ५०० बसेसद्वारे केले जात असल्याने त्यातून बेस्टला ६० ते ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.वानखेडेवर ११ एप्रिलला झालेल्या मुंबई-बंगळुरु सामन्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या बेस्ट […]Read More

महिला

देशातील सर्वात श्रीमंत मुस्लिम महिला

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अन्य धर्मिय महिलांच्या तुलनेत मुस्लिम महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन कमी प्रमाणात असल्याचे दिसून येते. सरकारी आणि खासगी जॉब्सच्या ठिकाणी मुस्लिम महिला फारच मोजक्या संख्येने दिसून येतात. त्यामुळे एखाद्या मुस्लिम महिलेने व्यवसायात उतरून अब्जाधीश होणे ही तर अत्यंत दुर्मिळ अशी बाब आहे. इतर धर्मात श्रीमंत आणि अब्जाधीशांची संख्या जितकी […]Read More

देश विदेश

भारताने बांगलादेशला दिली 56 एकर जमीन

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशच्या निर्मितीस सहाय्यभूत ठरलेल्या भारताशी बांगलादेशने सुरुवातीपासूनच सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आहेत. भारत-आणि बांगलादेश यांच्यामध्ये ४०९६ किमी लांबीची आंतराष्ट्रीय सीमा रेषा आहे. आसाम, त्रिपूरा, मिझोरम, मेघालय आणि प.बंगाल या पाच राज्यांना बांगलादेशची सीमा लागून आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ५० वर्षांनंतर जमिनीची देवाणघेवाण झाली आहे. बांगलादेशच्या लोकांनी याला […]Read More

विदर्भ

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी, जीएसटीमुक्त शेती

भंडारा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा […]Read More

महानगर

रेल्वे परिसरात नाल्यातून काढलेला गाळ, राडारोडा उचलण्याच्या सूचना

मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परिमंडळ १ अंतर्गत येणारी मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके तसेच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची आज ( १३ एप्रिल) पाहणी करण्यात आली. पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यात संभाव्य आव्हानांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाय करण्याच्या दृष्टीने या दौर्‍याचे […]Read More

राजकीय

भावना गवळी यांची नाराजी दूर, महायुतीचा प्रचार करणार

वाशीम, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. माजी मंत्री अर्जुन खोतकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा अलीकडे भावना गवळी यांची त्यांच्या रिसोड येथील घरी भेट घेतली होती मात्र तोपर्यंत भावना गवळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. लोकसभेचे तिकीट […]Read More

विदर्भ

महायुतीच्या प्रचारार्थ सिनेअभिनेते गोविंदा यांचा रोड शो.

वाशीम, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२६ एप्रिल रोजी वाशीम यवतमाळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत असून त्यानुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचाराला वेग येत आहे. महायुतीच्या वाशीम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज वाशीम येथे अभिनेता गोविंदा यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. वाशीम शहरातील सिव्हिल लाईन, वसंतराव नाईक […]Read More

देश विदेश

अयोध्येत रामनवमीच्या दिवशी श्रीरामांवर होणार सूर्यकिरणांचा अभिषेक

अयोध्या, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतवासियांसाठी यावर्षींची रामनवमी खूप खास असणार आहे.तब्बल ५०० वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीत विराजमान झाल्यानंतरची पहिल्यांदाच साजरी होणाऱ्या या रामनवमी अयोध्येत एक अद्भुत सेलिब्रेशन होणार आहे. यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल श्रीरामांच्या मस्तकी होणारा सूर्य किरणांचा अभिषेक. रामनवमीच्या दिवशी, मध्यान्ही, दुपारी 12 वाजता, साधारणपणे चार मिनिटं […]Read More

ट्रेण्डिंग

यंदा ५ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गतकाही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेल्या आंबा उत्पादकांची यावर्षी चांगली कमाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ५ हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट मार्केट समितीने ठेवले आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये निर्यात करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच कोकणातील उत्तम प्रतिचा आंबा यावेळी सर्वच […]Read More