Month: March 2023

पर्यटन

भारतातील सात बहिणींपैकी एक, मणिपूर

मणिपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मणिपूर म्हणजे “रत्नजडित भूमी”. हे आश्चर्यकारक नाही कारण राज्य उत्कृष्ट नृत्य प्रकार, संगीत, परंपरा आणि स्वादिष्ट पाककृतींनी आशीर्वादित आहे. भारतातील सात बहिणींपैकी एक, मणिपूर पारंपरिक नृत्य आणि संगीताने सण साजरे करते. याओसांग उत्सव मार्चमध्ये पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केला जातो. तसेच, मणिपूर झूलॉजिकल गार्डनला भेट देणे आवश्यक आहे जिथे तुम्ही दुर्मिळ […]Read More

करिअर

कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळाने 195 पदांची काढली भरती

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळाने 195 पदांची भरती करण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.asrb.org.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 10 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. धार मर्यादा उमेदवारांचे […]Read More

पर्यावरण

वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चिंता

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून मुंबईतील हवेची गुणवत्ता आणि महाराष्ट्रातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नसल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे, त्यामुळेच हा प्रश्न चिघळत चालला आहे.Concerns about increasing air pollution आदित्य ठाकरे यांनी सरकारला पत्र […]Read More

Uncategorized

ऑस्ट्रेलिया सरकारने केला रतन टाटांचा बहुमान

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उद्योगपती रतन टाटा यांची ऑस्ट्रेलिया-भारत संबंध, विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि परोपकारासाठी विशिष्ट सेवेसाठी ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’वर नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांना पाठिंबा दिल्याबद्दल, रतन टाटा हे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया च्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्तीसह औपचारिक […]Read More

करिअर

एमपी पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेडमध्ये भरती

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एमपी पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेडने जेई, एई आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार आता 23 मार्च 2023 पर्यंत MPPGCL mppgcl.mp.gov.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2023 होती. अर्जाची तारीख वाढवल्याचा फायदा अनेक […]Read More

Lifestyle

साबुदाणा हलवा कसा बनवायचा

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साबुदाणा हलवा चविष्ट तर असतोच पण तो खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही. साबुदाण्याचा हलवा सहज तयार करता येतो. जर तुम्ही साबुदाणा हलवा रेसिपी कधीच ट्राय केली नसेल तर तुम्ही आमच्या उल्लेख केलेल्या पद्धतीच्या मदतीने अगदी सहज बनवू शकता. साबुदाणा हलवा बनवण्यासाठी साहित्यसाबुदाणा – १ कपवेलची – ४ (ग्राउंड)बदाम […]Read More

Featured

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

परभणी, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंगोली, जालना , लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला आहे,त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.Rain with strong winds in Marathwada या जिल्ह्यातील अंबड, रेणापूर, हिंगोली शहर पूर्णा,मानवत,पलम, गंगाखेड तालुक्यासह अनेक भागात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले असून गारांचा खच पडलेला दिसून येत आहे.रब्बीची काढणीला […]Read More

ट्रेण्डिंग

रमजानसाठी या राज्य सरकारने केला कार्यालयीन वेळेत बदल

लखनऊ,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ मार्च पासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत बिहारच्या नितीश कुमार सरकारने मुस्लिम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने एक परिपत्रक जारी करून मुस्लिम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रमजानमध्ये नियोजित वेळेच्या एक तास आधी कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर त्यांना नियोजित वेळेच्या […]Read More

ऍग्रो

लाल वादळ अखेर शमलं

ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघालेले लाल वादळ , लॉंग मार्च शहापूर तालुक्यातील वासिंद येथून परत जाण्यास सुरुवात झाली आहे, हा मोर्चा वासिंद येथे मैदानात दोन दिवसापासून थांबवण्यात आला होता.The red storm has finally subsided शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी माजी आमदार जे पी […]Read More

देश विदेश

आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त पंतप्रधानांनी केले टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ग्लोबल मिलेट्स (भरड धान्ये) परिषदेचे उद्घाटन केले. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्र (IARI) कॅम्पसमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष 2023 वर टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी बायर-सेलर मीट आणि प्रदर्शनाचेही […]Read More