मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका… ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे… कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका… Farmers, don’t be afraid … and don’t make extreme decisions … सरकार तुमच्या पाठीशी आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.This appeal was made Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावातील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम व्यवसायाकडे वळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि रेशिम संचालनालयातर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरला आहे. साधारण २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोजके शेतकरी २००६ पासून या […]Read More
नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : असनी चक्रीवादळाचा आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर प्रभाव दिसून येईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगाल आणि ओडिशाच्या सागरी भागात 90 ते 125 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. यादरम्यान अनेक ठिकाणी पाऊसही पडेल. या वादळाचा प्रभाव बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्येही राहील. 11 ते 13 मे या […]Read More
नवी दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा साखर निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले की, यंदा 40 हजार कोटी रुपयांची साखर निर्यात झाली आहे. उत्पादनाची भरभराट झाली. शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. उत्तम प्रकारचा ऊस पिकवला. पण हा उद्योग चालवण्यासाठी आवश्यक सुशिक्षित वर्ग गावोगावी उभा करण्याचे काम […]Read More
नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अगस्त्यी सहकारी कारखान्यातील सत्तेत असलेले नेते आणि त्यांचे सहकारी जास्त किंमत मिळत असल्यामुळे बाहेरून ऊस आयात करण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी केले. Kisan Sabha leader Dr. Ajit Nawale गेल्या गळीत हंगामातही असाच ऊस तसाच उभा राहिल्याने शेतकरी नाराज झाले होते. नवले म्हणाले, […]Read More
मुंबई, दि. 7 ( जितेश सावंत ) : गेला आठवडा हा जागतिक बाजारात मोठी उलथापालथ करणारा ठरला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री झाली.जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे व्याजदरामध्ये केल्या जाणाऱ्या वाढीमुळे आर्थिक विकासाला धक्का बसू शकेल अशा चिंतेमुळे गुंतवणूकदाराच्या चिंतेत भर पडली व त्यांनी विक्रीचा सपाट लावला. बुधवारी अचानकपणे आर.बी.आय ने जाहीर केलेल्या ब्याजदर वाढीच्या निर्णयामुळे(मागील लेखात नमूद […]Read More
नवी दिल्ली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील गव्हाचा पुरवठा, साठा आणि निर्यातीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीत गव्हाबाबतचे तपशीलवार सादरीकरण पंतप्रधानांना देण्यात आले. त्यांना मार्च-एप्रिल 2022 मध्ये पीक उत्पादनावर उच्च तापमानाच्या परिणामाची माहिती देण्यात आली. बैठकीत गहू खरेदी आणि […]Read More
बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाडा अॅग्रोटेक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा कृषी महोत्सवाचे आयोजन बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे आयोजित करण्यात आले असून आज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे.Inauguration of Marathwada Agricultural Festival in Beed District … मराठवाडा कृषी महोत्सव Marathwada Agricultural Festival 6 ते 8 मे दरम्यान सुरू असणार असून या […]Read More
अहमदनगर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कास्ट प्रकल्प हा शिक्षण, संशोधन, विस्तार, वित्त व्यवस्थापनात सरस ठरुन देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. या प्रकल्पातंर्गत कोव्हिड-19 च्या लॉकडाऊन काळामध्ये १८४ ऑनलाईन सत्र घेण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे फळबागांच्या फवारणीसाठी रोबोट विकसीत केलेला आहे. या प्रकल्पाद्वारे बुचकेवाडी, बाबुर्डी घुमट आणि शेटफळे हि गावे […]Read More
नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजीपाल्यातून कमाई करणारा शेतकरी जगतराम, भाल्यारा, सरकाघाट या गावात राहणारा, जो दिल्लीत पल्लेदार म्हणून राहतो, आज शेती करून आनंदी जीवन जगत आहे. जगतराम आज नैसर्गिक शेती करून लाखो रुपये कमवत आहेत. यावेळी त्याने 2.5 लाख रुपयांचा नफा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर पूर्वी तो 1.5 लाखांहून […]Read More