सांगली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटी रुपयांनी वाढली. गेल्या वर्षभरात 1899 कोटी 47 लाख 67 हजार रुपयांची खरेदी विक्री झाली. Turmeric turnover increased अतिवृष्टी,अवकाळी पाऊस यामुळे हळद उत्पादन घटेल, असे वाटत असतानाच हळदीची उलाढाल वाढली आहे. While this is the case, turmeric turnover has increased. […]Read More
बारामती, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामतीत कालपासून धान्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस धान्य महोत्सव सुरू राहणार आहे. थेट शेतकरी आणि ग्राहक या संकल्पनेतून धान्य उत्सवाचे आयोजन केले जाते. या धान्य महोत्सवाचे आयोजन कृषी संस्कृती विकास ट्रस्टने(Agricultural Culture Development Trust) केले आहे. धान्य महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. बाजार समितीच्या वतीने […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या आठवड्याची सुरुवात दमदार झाली. पहिल्या दिवशी चर्चा होती ती एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांच्या विलीनीकरणाची या बातमीमुळे शेअर बाजार २ टक्क्यांहून अधिक वधारला. परंतु बाजाराचे लक्ष तिमाही निकाल आणि आरबीआयच्या बैठकीकडे होते. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या समभागात या आठवड्यात चांगलीच नफावसुली झाली व बाजार […]Read More
नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात वाढत्या उन्हाळ्यासोबतच महागाईची आगही जनतेला होरपळत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भाजीपाला ते फळे आणि पेट्रोल-डिझेल ते खाद्यतेलाचे भाव यामुळे सर्वसामान्यांचे घरचे बजेट बिघडले आहे. प्रत्येक वस्तूच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत… वाढत्या महागाईने सामान्य माणूस त्रस्त आहे. जनता चिंतेत आहे, अखेर जेवणातही काय […]Read More
नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान मुद्रा योजनेच्या Prime Minister’s Currency Scheme स्तंभांच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाचा 7 वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आपण या योजनेचे काही मुख्य पैलू आणि या योजनेच्या सफलतेवर एक दृष्टी टाकूया. बिगर कॉर्पोरेट क्षेत्रातील अकृषक प्रकारच्या लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .Devgad Hapus mango damaged due to untimely rains जिल्ह्यात ठिकठिकाणी आंब्याची झाडे मोडून पडली आहेत त्यामुळे आंबा पीक नुकसानीत जाणार आहे . आंबा पीक येण्यासाठी वर्षभर घेतलेली मेहनत या […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात खरीप हंगामात १ कोटी ४५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आगामी खरीप हंगाम 2022 साठी एकूण 52 लाख मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. मागणी असलेल्या खतांमध्ये युरिया, डीएपी, एसओपी, एनपीके, एसएसपी यांचा समावेश आहे. दरम्यान, खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस […]Read More
नाशिक, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. एकीकडे खतांच्या वाढत्या किमती आणि शेतमालाला मिळणारे कमी भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान, कांद्याला चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातही आता अवकाळी पाऊसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक […]Read More
नवी दिल्ली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत महागाईमुळे सर्वत्र लोक रस्त्यावर उतरले असून राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा अशी एकच मागणी होत आहे. आता श्रीलंकेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, तेल आणि विजेच्या कमतरतेमुळे रस्त्यावरचे दिवेही बंद पडले आहेत. 2020 मध्ये पेट्रोल 137 रुपये प्रति लिटर होते ते आज 254 रुपये प्रति लिटरवर पोहोचले […]Read More
नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुन्नर विभागातील हापूस आंबा चव, गंध आणि रंग या सर्वच अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हापूस म्हटलं की महाराष्ट्रात रत्नागिरी आणि देवगड भागातील आंब्याचा विचार केला जातो. मात्र, जुन्नर भागातील आंबा कोकणी आंब्यापेक्षा वेगळा असूनही हापूसच्याच प्रजातीचा असल्याचे वैज्ञानिक तपासात सिद्ध झाले आहे. आघारकर संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात असे […]Read More