Year: 2021

ऍग्रो

कृषी सुधारणांसाठी केलेले तीन कायदे मागे घेणे, देशातील शेतकऱ्यांच्या मोठ्या

नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावाखाली उद्योगांना 1992 मध्ये बरीच स्वायत्तता मिळाली, परंतु कठोर कृषी कायदे आजही शेतकऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर अडथळे आणत आहेत. जून 2020 मध्ये आलेल्या कृषी अध्यादेशांमुळे या दिशेने बदल होण्याची आशा निर्माण झाली होती. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वायत्तता मिळत नव्हती, पण त्या दिशेने पावले नक्कीच उचलली गेली […]Read More

अर्थ

परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये केली 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात (Indian Market) 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या 15 दिवसांत, भारतीय शेअर बाजारातील ‘करेक्शन’ दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. ऑक्टोबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 12,437 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 26 नोव्हेंबर दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी […]Read More

ऍग्रो

शेतकरी आंदोलनाबाबत विज यांचे मोठे वक्तव्य, आंदोलकांचा छुपा अजेंडा काही

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीत संसदेच्या अधिवेशनानिमित्त आंदोलक एकत्र येणार आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल विज म्हणाले की, हरियाणा आणि दिल्ली प्रशासन पूर्ण सतर्क आहे, कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाले, त्यात पहिले तीन कायदे मागे घेण्याची मागणी होत […]Read More

अर्थ

भांडवली बाजारात कोहराम. गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या महिनाभरात सेन्सेक्स आपल्या विक्रमी स्तरावरून जवळपास ३,००० अंकांनी घसरला.आठवड्याची सुरुवात आणि शेवट हा घसरणीनेच झाला. निफ्टीने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८,६०४ हा उच्चतम स्तर गाठला होता Covid-19 मुळे २३ मार्च २०२० रोजी निफ्टीने ७,६१० हा तळ गाठला होता.तेव्हापासून सातत्याने निफ्टीत वाढ होत होती त्यामुळे बाजार घसरणार […]Read More

Featured

भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बँकांवरील भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) कडकप धोरण कायम आहे. अनेकदा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँक बँकांवर दंड आकारते. रिझर्व्ह बँकेने आता भारतीय स्टेट बँकेला (SBI) 1 कोटी रुपयांचा दंड (Fine) ठोठावला आहे. नियामक अनुपालनाअभावी रिझर्व्ह बँकेने हा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेच्या मते, आर्थिक स्थितीच्या संदर्भात, 31 मार्च 2018 […]Read More

ऍग्रो

PM Kisan: नवीन वर्षापूर्वी शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधीचा

नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता जारी करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. सरकार येत्या दोन ते तीन आठवड्यांत PM किसानचा 10वा हप्ता (PM Kisan 10th Installment) जारी करेल. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 9 हप्ते मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्ट २०२१ रोजी […]Read More

Featured

आशियाई विकास बँकेने भारताला यासाठी दिले 11,185 कोटी रुपयांचे कर्ज

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (ADB) कोविड-19 लस (Covid-19 vaccine) खरेदीसाठी भारताला 1.5 अब्ज डॉलरचे (सुमारे 11,185 कोटी रुपये) कर्ज मंजूर केले आहे. या संदर्भात, गुरुवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आशियाई विकास बँकेने आज भारत सरकारला कोरोना विषाणू साथीच्या आजाराविरूद्ध सुरक्षित आणि प्रभावी लस खरेदी करण्यासाठी मदत म्हणून […]Read More

ऍग्रो

आंदोलनावर ठाम राकेश टिकैत यांचे अजब विधान, म्हणाले- कृषी कायदा

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी तीनही केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याबाबत अजब विधान केले आहे. गुरुवारी तेलंगणात पत्रकारांशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले की, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्यातून समाधान  नाहीत. शेतकऱ्यांचा प्रश्नही तसाच आहे. जोपर्यंत केंद्र सरकार […]Read More

Featured

रिझर्व्ह बँकेने या कंपनीला ठोठावला 2 कोटी रुपयांचा दंड

मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (TCPSL) आणि ऍपनिट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडला (ATPL) दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या एका निवेदनात या दोन्ही कंपन्यांना आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती दिली. त्यानुसार टीसीपीएसएलला (TCPSL) 2 कोटी रुपये आणि एटीपीएलला (ATPL) 54.93 लाख रुपयांचा […]Read More

ऍग्रो

तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी, शेतकरी आंदोलन

नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेमुळे सरकार आणि शेतकरी यांच्यातील गेल्या 14 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल, अशी अपेक्षा आहे. 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे […]Read More