Tags :तृतीयपंथीयांचा मुंबई मोर्चा

महानगर

तृतीयपंथीयांचा मुंबई मोर्चा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यातयेत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथी उमेदवारास संधी उपलब्ध करून दिली. त्यात सर्वसाधारण श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे त्यांना पात्र असूनही स्पर्धेतून वगळले जात आहे. 16 मार्च 1999 च्या राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार महिलासाठी राखीव विशेष तरतूद केली आहे, त्यानुसार तृतीयपंथीसाठी राखीव तरतूद करण्यात यावी. तसेच तृतीयपंथी हक्क व […]Read More