Tags :अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था

राजकीय

अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी रोहित्र खराब अथवा नादुरुस्त झाल्यास ते त्वरित बदलून त्याठिकाणी नवीन लावण्याची व्यवस्था केली जाईल मग मूळ रोहित्र दुरुस्त करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतचा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता, यावर प्राजक्त तनपुरे, अशोक चव्हाण आदींनी […]Read More